दिग्गज कलाकाराने पहिल्याच सिनेमासाठी विकत घेतलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दिग्गज कलाकाराने पहिल्याच सिनेमासाठी विकत घेतलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दिग्गज कलाकाराने पहिल्याच सिनेमासाठी विकत घेतलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Rishi Kapoor Birth Anniversary: बॉलिवूडचे दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील असा एक किस्सा, जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Rishi Kapoor Birth Anniversary: बॉलिवूडचे दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात हा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात हा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात हा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात हा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात हा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
मुलाने गळफास घेतलेला पाहून आईनेही घेतली विहिरीत उडी
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे या गावात ��ा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईने विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेले असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शैलेश दिनेश पाटील ( वय पंचवीस ) या तरुणाने गुरुवारी एक सप्टेंबर रोजी…
View On WordPress
0 notes
'मन अधीर झाले' ही एक मनाचा ठाव घेणारी सुंदर भावपूर्ण कविता आहे. या कवितेमध्ये प्रेयसीच्या मनातील विचारांचा आढावा घेतलेला आहे.
एक मुलगी प्रेमात आखंड बुडून आपल्याच खोलीच्या खिडकीत उभं राहून आपल्या प्रियकराचा विचार करत आहे. ती त्याच्या विचारांमध्ये मग्न आहे. तीला आपल्या प्रियकाराचे भास होत आहेत. आणि ती आपल्या मनाशीच म्हणतीये.
"ही प्रित प्रेम असेच असते का? ज्यात आपल्या प्रियकरचा आपल्याला भास होतोय. तो आपल्या जवळ आहे असं सारख वाटत आहे. आणि त्यामुळे आपल्याला जगाचा ही विसर पडला आहे."
अश्याच आशयाची ही कविता आहे.
3 notes
·
View notes
मी तुझ्यावर प्रेम करते पण मित्र म्हणून
ती : “हे तू काय चालवलंय आहेस चिराग?” काय ऐकतेय हे मी सगळं? काय सांगतो आहेस तू सगळ्यांना कि, आपल्यात प्रेम संबंध आहेत? हे सगळं अती होण्या अगोदर मला स्पष्ट करायचे आहे की, "मी तुला कधीही त्या नजरेने पाहिलेलेच नाही" चिराग! तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तो दुर होणे खूप गरजेचे आहे. मी तुला नेहमीच म्हणत आलेली आहे की, आपल्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे पण ते प्रेम आहे असे मी कधीही म्हटलेली नाही. आता मला समजतंय की तू मात्र त्याचा वेगळा अर्थ घेतलेला आहे. मी कधीही मैत्री आणि प्रेमाच्या मधली मर्यादा रेषा ओलांडलेली नाही. कारण माझा मनामध्ये तुझ्याबद्दल मैत्रीच्या व्यतिरीक्त दुसरी कुठलीच भावना कधीही आलेली नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे कि, मला तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही.
मी मान्य करते की, माझ्याही मनात तुझ्या विषयी एक अनामिक ओढ आहे आणि आपला नातं निश्चितच मैत्री पलीकडचं आहे आणि त्या विषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. मैत्रीच्या खूप पुढे आपण आलेलो आहोत. तू खूप काही करतोस माझ्यासाठी जे कुणी मित्र पण नाही करू शकणार आणि मी पण तुझ्यासाठी करतेच कि मैत्रीच्याही पुढे जाऊन आणि ह्याची आपल्या दोघांना पण जाणीव आहे. मी कधीही विसरू शकणार नाही कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे आणि हे तुला पण कळतंय कि आपण आपल्या पुढील आयुष्यात देखील एकमेकांना विसरणे निव्वळ अशक्यच आहे.
चिराग, माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ते मित्र म्हणून, प्रियकर म्हणून मी तुझा कधीच विचार केलेला नाही आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना माझ्या मनात इथून पुढे कधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं नाही. तुझ्या मनात माझ्या विषयी ज्या भावना आहेत त्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या दोघांसाठीपण हा विषय खूप त्रासदायक होऊन बसेल. सध्या आपण आपल्या करियर वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू तुझ्या चांगल्या भविष्याचा विचार कर, मला विश्वास आहे की, तुला माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझावर खूप प्रेम करणारी मुलगी मिळेल. मी तुझ्यासाठी खरच योग्य नाहीये.
मलाही माझे काही ध्येय आहेत आणि ते साध्य करायचे आहेत, प्रेम हे त्यापैकी एक नाहीये. मला फक्त माझे करियर सध्या महत्वाचे आहे. म्हणूनच म्हणतेय की, तू आत्ताच्या आत्ता या विषयाला पूर्णविराम दे म्हणजे आपल्यातील मैत्रीचे नाते तसेच आबादीत राहिल. मला तू मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तुझा सारखा इतका छान मित्र गमवू इच्छित नाही. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण हि मैत्री कायम ठेवूयात एवढंच मला तुला सांगायचंय.
चिराग : (सगळं शांतपणे ऐकत होता, मधेच त्याला रडू आवरणे कठीण झालं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी आपली वाट शोधात गालावरून घसरत जमीन गाठली, त्याच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक चित्र सरकत होती ज्यामधील एक चित्र जरा जास्त स्पष्ट होतं गेलं त्यात ते दोघे पावसामध्ये एका छत्रीखाली एकमेकांचा हात धरून चालत आहेत आणि तिचे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडतात, आय लव्ह यु चिराग!)
त्याक्षणी चिराग भानावर येतो आणि ताडकन उठून चालू लागतो, ती आवाज देते चिराग थांब पण तो तसाच चालत राहतो. आता त्याला फक्त जुबीन नौटियालच्या प्रसिद्ध गाण्यातील ओळी ऐकू येत राहतात...
कत्ल बाजार में हो चुका हू
फिर भी तू मेरा कातिल नहीं है
बेवफा तेरा मासूम चेहरा
भूल जाने के काबिल नहीं है
भूल जाने के काबिल नहीं है
2 notes
·
View notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात आगामी ३६ तासांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची आणि तुरळक पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही येत्या १२ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात परवा नऊ तारखेपर्यंत वीजा, गारपीट आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काल राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर इथं ४३ पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. परभणीसह बीड जिल्ह्यात सरासरी ४१, धाराशिव ४०, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
श्रोतेहो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
कोल्हापूर इंथ जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'रन फॉर व्होट' या लोकशाही दौडच आज सकाळी आयोजन केलं होतं. या दौडमध्ये सहा हजाराहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून मतदार जनजागृती केली. याच दौडमध्ये एक तरुण व्हिलचेअरवरून सहभागी झाला होता.
****
राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत महाराष्ट्रात प्रभावीपणे काम सुरु आहे. गेल्या तीन वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत या अनुषंगानं राज्यानं मोठी प्रगती केल्याचं उच्च शिक्षण विभाग संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटलं आहे. ते काल पुणे इथं 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० : आव्हानं आणि संधी' या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. हे धोरण नवीन पिढी घडविणारी चळवळ आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा काल नवी दिल्लीत प्रकाशित केला. जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करणे आणि खासगी क्षेत्रात आरक्षणासह सार्वजनिक क्षेत्रात समान संधींना चालना देण्याचं वचन पक्षानं दिलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत किमान रोजगार सातशे रुपये आणि एका वर्षभरात कामाचे कमाल दोनशे दिवस करण्याचंही वचन यात समाविष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुस्तीच्या राज्यस्तरीय वरीष्ठ महिला अजिंक्यपद आणि महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. यात कोल्हापूर, सातारा, अहमदनगरसह तसंच पिंपरी चिंचवड इथल्या महिला मल्लांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
****
0 notes
सरकारने सुपारी देऊन विकत घेतलेला बाबा तू काय बोलणार..
0 notes
सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही - मनोज जरांगे
https://bharatlive.news/?p=183877
सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही - मनोज ...
0 notes
https://marmikmaharashtra.com/seven-goddesses-enthroned-at-tokai-fort-devotees-line-up-from-3-am-for-darshan/
0 notes
आर ऍन्ड बी कंपनी वेळेवर वेतन देत नाही म्हणून सफाई कामगारांनी पहाटेपासूनच पुकारले काम बंद आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरात साफसफाई करणाऱ्या कामगारांनी आज सकाळपासून संपाचे आंदोलन सुरू केले असून काम केले नाही. यामुळे शहरभर कचऱ्यांचे ढिग दिसत आहेत. वेतन मिळाल्याशिवाय काम करणार नाही असा पवित्रा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी घेतलेला आहे.
आज सकाळपासूनच सफाई कामगारांनी आर ऍन्ड बी इंफ्रा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन उभारले. नांदेड शहरातील सफाई करण्याचे कंत्राट ज्या कंपनीकडे आहे ती आर ऍन्ड बी इंफ्रा कंपनी वेळेत वेतन देत नाही, नियमित वेतन देत नाही असा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तो पर्यंत आम्ही काम करणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे कचरा, साफसफाई होणे अत्यंत गरजेची बाब असतांना सुध्दा कर्मचाऱ्यांनी हे अंादोलन पुकारले आहे. यामुळे शहरभर कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत.
Read the full article
0 notes
तेव्हा तुमच्या अध्यात्मिक आघाडीच्या झाकणझुल्याने.., कॅलेंडरवरून वाद पेटला
आज आषाढी एकादशी असून सर्व महाराष्ट्रासाठी हा दिवस पवित्र मानला जातो. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी आज बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा देखील कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला असून मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे .
कालपासून सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या…
View On WordPress
0 notes