बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् ‘शिव-भीम’शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण
मुंबई : निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रंगणार की महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरविणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.
सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य…
View On WordPress
0 notes
हमीद...
१९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट वाढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून खाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.
वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष माझेच टाकले. हमीद कृपेने आम्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!
आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीदला पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सोलापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. कधी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!
आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.
आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्वांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले!
असा हा हमीद. दादा��ंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
5 notes
·
View notes
परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे? | Sant Ram...
0 notes
आता ड्रोनद्वारे होणार मानवी अवयवांची वाहतूक,नितीन गडकरीनी सांगितली कल्पना
आता ड्रोनद्वारे होणार मानवी अवयवांची वाहतूक,नितीन गडकरीनी सांगितली कल्पना
आता ड्रोनद्वारे होणार मानवी अवयवांची वाहतूक,नितीन गडकरीनी सांगितली कल्पना
Nitin Gadkari On Drone For Medical Use : विना वाहतूक आणि जलद मानवी अवयव वाहतुकीचे महत्त्व समजून घेऊन आपल्याला अवयव वाहतुकीच्या क्षेत्रात लवकरच नावीन्य आणण्याची गरज आहे. अशीच एक स्वागतार्ह सूचना आहे आणि ती म्हणजे ड्रोनचा वापर.
Nitin Gadkari On Drone For Medical Use : विना वाहतूक आणि जलद मानवी अवयव वाहतुकीचे महत्त्व समजून…
View On WordPress
0 notes
परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे? | Sant Ram...
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: परमात्मा यांनी स्वतःच्या मुख कमळातून कोणती वाणी सांगितली आहे?| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Pradip रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते,
‘’रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?’’
Pradip : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.
🤦♂️🤦♂️🤦♂️😱😱😱😔😔😔😏😏😏
0 notes
Bandya रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते,
‘’रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?’’
Bandya : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.
🤦♂️🤦♂️🤦♂️😱😱😱😔😔😔😏😏😏
0 notes