Tumgik
#बोलणं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे Swara Bhaskar बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र आता तिचं हेच अति बोलणं तिच्या करिअरमध्ये बाधा आणतय. स्वराला बॉलिवूडमध्ये काम मिळेनासं झालंय. Swara Bhaskar बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 3 months
Text
लागट बोलणं
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि मनाला लागलेली एक घटना आठवली.धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द कृतींपेक्षा जास्त एखाद्याला दुखवू शकतात,असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो.एकदा लोकांनी एका व्यक्तीला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीचं कामकाज २७ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या ६ ते २७ जानेवारी दरम्यानच्या या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून अंतिम करण्यात आलं आहे. उद्या ६ जानेवारीवापासून याचिकेसंदर्भातील कागदपत्रं आणि पुरावे जमा करण्यास सुरुवात होईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी, उलटतपासणी घेतली जाईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळं २७ जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळं आणि दोन-चार लोकांमुळं संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असून त्याला कोणीही मारू शकत नसल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार तथा संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे.
नवव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मधल्या आयनॉक्स, प्रोझोन मॉल इथं जावेद अख्तर यांची दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मुलाखत घेतली, त्यावेळी अख्तर बोलत होते.
भाषा कायम आपल्या सोबत असते. भाषेमध्ये आपली संस्कृती दिसते. भाषा सोडली की आपण आपली मुळं सोडली असा अर्थ होतो. भाषा एकमेकांसाठी बोलण्यासाठी होती, मात्र आज भाषेमुळं बोलणं बंद होण्याची वेळ आली आहे आणि हे चिंताजनक असल्याचं ते म्हणाले.
****
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातल्या महिला शेतकरी अग्रेसर आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला आहे. या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या प्रयोगांची माहिती देण्यात आली आहे. 
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात राज्यातल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. येत्या ५० वर्षांचा विचार करुन राज्यातली विकास कामं सुरू आहेत, असं सांगत या कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुयोग्य नियोजन करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वाहतुकीचंही नियोजन करण्यासोबत प्रकल्पासाठी भूमी देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचं वितरण ताबडतोब करण्यात यावं असंही पवार म्हणाले. पुणे मेट्रो मार्गातल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळखुर्द इथं लग्नाची मिरवणूक चालु असताना डिजे अंगावर पडल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल घडली. मृतांमध्ये बाळासाहेब हरिभाऊ खताळ, भास्कर राधु खताळ यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
****
बीड जिल्ह्यात येत्या काळातील निवडणुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकत्रित लढणार आहेत. काल बीड जिल्ह्यातल्या केज इथं प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. 
****
चंद्रपूर इथं आज नवा विश्वविक्रम बनणार आहे. या ठिकाणी होत असलेल्या चांदा कृषी महोत्सवात सुप्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ विष्णू मनोहर, तब्बल सहा हजार सातशे पन्नास  किलो भरडधान्यांची मिलेट खिचडी बनवत असून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
****
वाशिम इथं अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढ तसंच निवृत्ती वेतन योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी आंदोलन कर्त्यांनी केल्या.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
#लेख:"भुकेल्या पोटी स्वाभिमान"
"तात्या ओ तात्या! काय काम काढलं इकडे?"- तात्या दोन दिवस रिकामी पिशवी घेऊन येत व परत निघून जात हे बघून मी तात्याला विचारलं..
त्यावर तात्याने उत्तर दिलं -"इकडे रेशनच्या दुकानात दोन दिवसापासून येतो पण दुकानात माल आला नसल्याने चक्करा माराऱ्या लागत आहे"😢
तात्या दोन दिवसापासून त्यांच्या रेशनकार्डवर धान्य घेण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात येत होते..
उन्हातान्हात तात्या येत जात असल्याचे बघून तात्याला म्हटल-"तात्या काल ते नेताजी लोकांना धान्य वाटप करत होते तुम्ही तिथं असून सुद्धा त्यांचेकडून धान्य घेतलं नाही"
त्यावर ते तात्या बोलले की" तो पुढारी 5 किलो धान्य देईल व धान्य देतांना त्याच्या बरोबर पाच पन्नास फोटो काढून जाहिरात करेल..आम्ही अडचणीत आहोत भिकारी नाही.रेशनवर धान्य मिळालं नाही तर चार दिवस उपाशी राहू पण अशा लोकांपुढे हात पसरणार नाही.भुकेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे"
तात्याचे हे बोलणं ऐकून विचारात पडलो.तात्याचे नातेवाईक, भाऊबंद लोकप्रतिनिधी कुणी नगरसेवक आमदार! नातेवाईक लोकप्रतिनिधी असूनही तात्याने अडचणीच्या काळात कोणाकडे मदत मागितली नाही.एवढंच काय स्वस्त धान्य दुकानदार नातेवाईक असूनही तात्याने त्याच्याकडे स्वतः च्या धान्य कोट्यापेक्षा अधिक धान्य कधीच मागितले नाही.
तात्यासारखे लोक एकवेळ उपाशी राहतील पण कोणापुढे हात पसरणार नाहीत.कोरोना लॉक डाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात,उद्योगधंदे बंद पडलेत.अनेकांना घर प्रपंच चालविणे कठीण झाले.अनेकांचे खाण्याचे वांध्ये झालेत,कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशा अडचणीतिल लोकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.पण मदत करत असताना कधीही कॅमेरा सोबत घेऊन जाऊ नका.ही लोकं अडचणीत आहेत ती भिकारी नाहीत.त्यामुळे त्याना मदत करत असतांनाचे फोटो फेसबुक व्हाटसअप ट्विटर इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचा स्वाभिमान दुखवू नका.गुप्तदान हेच श्रेष्ठदान आहे.पटलं तर यावर नक्की विचार करा...
✍️✍️
-वैभव वैद्य....
0 notes
shona-smile · 2 years
Text
तो एक असा दिसण्यात नॉर्मल, ठीक ठाक मुलगा. अभ्यासात मात्र त्याचं नाव होतं. सहसा मुलींचं लक्ष जाईल वगैरे अशा काही टाईप चा तो नव्हता.
याला नेमकी जी मुलगी आवडू लागली ती, तरुण मुलांचं सहज लक्ष जाईल किंवा ते तिच्याकडे आकर्षित होतील, दिसण्यात छान अशी होती. त्याने तिला कॉलेजमध्ये एप्रोच केलं, थोडी ओळख मग मैत्री झाली.
तिला मेसेजेस करणारे अनेकजण होतेच पण तिचं लक्ष केपचर करण्यात त्याला यश आलं. त्यामागे कारण देखील तसंच होतं.
कारण असं होतं की हा कोणत्याही पेरेंट्स ला सहज आवडेल असा होता. मोठ्या माणसांमध्ये त्याचं बोलणं किंवा प्रेजेंस असा होता की लोक इंप्रेस व्हायचे. एखाद्या वडिलांना आपल्या मुलीसाठी जसा मुलगा हवा वाटावा अगदी तसाच तो होता.
दुसरी गोष्ट अशी की तो तिला सिक्युअर फ्युचर देऊ शकेल याच्या तिला वाईब मिळत होत्या कारण एकेडमिकली तो हुशार होता.
त्यामुळे ती त्याच्याकडे फिजीकली आकर्षित झालेली नसली तरी एक सेन्स ऑफ सिक्युरिटी किंवा त्याच्या सोबत रिलेशन किंवा लग्न केलं तर नातेवाईक, आईवडील यांच्या नजरेत एक तिच्या निवडीचा दर्जा उंचावणार हे जाणवत होतं. त्यामुळे त्याने प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली.
कॉलेजचे तीन चार वर्षे हे नातं पेशनेट लव्ह, रोमांस, सेक्स, ट्रेव्हल सगळं अगदी दृष्ट न लागावं इतकं सुंदर पद्धतीने चाललं. कोलेजनंतर तीन वर्षात मात्र ब्रेकअप झालं.
असं काय घडलं असेल ? झालं असं की कॉलेज नंतर जॉब मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. कारण तो हुशार असल्यामुळे प्रस्थापित माणसांनी त्याला बऱ्याचदा बाजूला केलं. त्याने दोन तीन जॉब बदलेले पण त्याच पद्धतीने अनुभव येत होते. त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालेला.
पहिला जॉब लागला तेव्हा लग्न करूयात असं त्याला वाटले ल पण काही कारणांमुळे तो विषय पुढे गेला.
त्यामुळे आपली पर्सनल लाईफ सेट आहे हे गृहित धरून तो ऑफिसच्या सगळ्या गोष्टी तिला सांगायचा. समोरचा काय बोलला, मग याने काय केलं.
तिच्या इमेजिनेशन मध्ये असलं सगळं काही नव्हतं कारण तिला तर तिचं फ्युचर सेट आहे वाटतं होतं. आता तेच फ्युचर अस्थिर दिसू लागल्यानंतर त्याच्यातील इंटरेस्ट किंवा तो फिल, त्या वाईबज तिच्या बाजूने कमी होऊ लागल्या. ती कधीच त्याच्यात फिजिकली किंवा अत्यंत इमोशनली इंव्हॉल्व नव्हती.
म्हणजे काय ? म्हणजे असं की तिला ज्या टाईपचे पुरुष शारीरिक दृष्टया आकर्षक वाटायचे तसा तो नव्हता. त्याच्यासोबत तिचे अर्थातच फिजिकल रिलेशन होतं पण त्यात प्लेजरच्या अनुषंगाने ती तितकी गुंतलेली नव्हती. तो मात्र गुंतलेला कारण फीजिकली ती नक्कीच तितकी आकर्षक होती.
इमोशनल लेव्हलच असं की ती त्याबाबतीत तिच्या काही जवळच्या मैत्रिणी, काही मित्र यांच्याशी बोलायची. त्यामुळे प्रियकराशी नाही बोललं तर तिला व्यक्त व्हायला जागाच नव्हती किंवा तिची घुसमट होणार होती असं काही नव्हतं.
तिच्या संपर्कात येणाऱ्या तिच्या टाईप च्या काही पुरुषांकडे ती आकर्षित व्हायची, फिजीकल रिलेशन पर्यंत गोष्टी जात नसल्या तरी समोरचा पुरुष तिच्यात गुंतलाय हे तिला कळायचं.
ती काही डबल डेट करायची नाही पण समोरच्याला अगदी धुडकावून देखील लावायची नाही. एखादा पुरुष तिच्यात गुंतलाय हे कुठेतरी तिला मनातून सुखावत होतंच.
अशा बाबतीत जवळच्या मैत्रिणीसोबत ती चर्चा करायची. मग मैत्रीण तिच्या आयुष्यातील असे अनुभव तिला सांगायची. पुरुषांकडून मिळणारं अटेंशन कसं हॅण्डल करायचं वगैरे सांगायची. त्यामुळे तिचं पेरलली एक समांतर आयुष्य सुरू होतं ज्याबद्दल प्रियकराला काहीही कल्पना नव्हती.
त्याच्या डोक्यात आपलं एकच, ते म्हणजे आपली गर्लफ्रेंड हि आपली बायको होणार आहे आणि आपली पर्सनल लाईफ सेट आहे.
त्याच्याकडून सेन्स ऑफ सिक्युरिटी मिळणार नाही किंवा त्याबाबतीत एक अस्थिरता निर्माण झाल्यापासून तिचा नात्यातील इंटरेस्ट कमी होत चाललेला. त्याचवेळी प्रियकर मात्र तिला गृहित धरून बसलेला. आपण कसंही तिच्यासोबत बोललो तरी ती आपलीच बायको होणार आहे, ती आपल्याला पूर्णपणे ओळखते, ती आपल्याला समजून घेणारच, या झोन मध्ये तो अडकलेला.
NEXT
या सगळ्याचा एकत्रित परिमाण म्हणजे ते नातं टिकू नाही शकलं. कॉलेज नंतर तीनच वर्षात उतरती कळा लागून दोघांचे मार्ग बदलले. तिलाही हे नातं फेल गेल्यानंतर आपण इंडिपेंडंट असायला हवं वगैरे वाटू लागलं, दुसऱ्या रिलेशन मध्येही ती गेली.
तो इमोशनली, फिजिकली तिच्यात जास्त गुंतलेला त्यामुळे त्याचं हार्ट ब्रेक झालं कारण हे ब्रेकअप तिच्याकडून झालेलं. तो यासाठी तयार नव्हता.
नातं तुटताना कारणे जी समोर आली ती रीसेंट मध्ये झालेल्या भांडणांची. कोण कोणाला काय बोललं, कसं पटत नाही, जुळत नाही, एकमेकांवर आरोप, याने तिला बेवफा म्हणणं, तिने त्याला पोरकट / बेजबाबदार म्हणणं वगैरे.
NEXT
हे जे सहा सात वर्षांचं नातं आहे त्यात दोघेही खर्या अर्थाने सेन्स ऑफ सिक्युरिटी शोधत होते हा एक पार्ट आणि समांतरपणे दोघे इतर गोष्टी करत होते हा दुसरा पार्ट.
ज्यात ती यंग, सुंदर, attractive असल्यामुळे तिला मिळणारं पुरुषाचं अटेंशन एन्जॉय करत होती आणि हा हुशार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी टक्कर देऊन फाईट करत होता. आपण सुंदर आहोत त्यामुळे आपल्याकडे पुरुष आकर्षित होणारच हा तिला कॉन्फिडन्स आणि आपण हुशार आहोत त्यामुळे जिथे लाथ मारू तिथे पाणी काढू हा त्याला कॉन्फिडन्स.
यामध्ये दोघेही नातं विसरले आणि आपापल्या strong एरियाज मध्ये पूर्णपणे गुंतून गेले.
NEXT
हे नातं तुटलं तरी त्यातून एक गोष्ट चांगली झाली. त्याला कळलं की त्याला जर स्त्री, प्रपंच या गोष्टी आयुष्यात करायच्या असतील तर बाहेरचं आयुष्य आणि पर्सनल आयुष्य हे मिक्स होता कामा नये, स्वतःच्या लेव्हल वर काही गोष्टी हॅण्डल करता येऊ शकतात आणि त्या करायला हव्यात. त्याने ते सांभाळलं आणि परिस्थितीने साथ दिली तर बऱ्यापैकी तो स्त्री व प्रपंच हॅण्डल करू शकतो.
तिला हे कळलं की फक्त नवरा आयुष्यात काहीतरी करेल आणि मग माझं लाईफ सेट होईल असं चालणार नाही. भलेही इतर पुरुष माझ्याकडे आकर्षित होतायत, म्हणून मी माझं फॅमिली लाईफ कधीही कोंप्रमाईज होऊ देणार नाही. सुंदरता हि निसर्गाची देणं आहे आणि ते त्या शरीराकडे आकर्षित होतायत. मला मात्र माझ्या जोडीदारासोबत या शरीरा पलीकडे जाणारं नातं निर्माण करायचं आहे.
वाईटातून काहीतरी चांगलं घडतं ते हे असं.....
९/११/२०२२
0 notes
loksutra · 2 years
Text
युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला अणुबॉम्ब सांगितला, कोरिओग्राफर बायको अशी बोलती थांबली; पहा व्हिडिओ - VIDEO: युझवेंद्र चहलने कोरिओग्राफरच्या पत्नीला सांगितले अणुबॉम्ब, धनश्री वर्मा बोलली
युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला अणुबॉम्ब सांगितला, कोरिओग्राफर बायको अशी बोलती थांबली; पहा व्हिडिओ – VIDEO: युझवेंद्र चहलने कोरिओग्राफरच्या पत्नीला सांगितले अणुबॉम्ब, धनश्री वर्मा बोलली
मैदानाव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्याची कोरिओग्राफर आणि डेंटिस्ट पत्नी देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो-व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्याच्या डान्सचे व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात. धनश्री वर्माने 4 एप्रिल 2022 रोजी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती नायजेरियन गायक आणि रॅपर…
Tumblr media
View On WordPress
#अणुबॉम्ब#कोरिओग्राफर धनश्री वर्मा#धनश्री वर्मा#धनश्री वर्मा अणुबॉम्ब#धनश्री वर्मा इंस्टाग्राम#धनश्री वर्मा उंची#धनश्री वर्मा चित्रपट#धनश्री वर्मा नेट वर्थ#धनश्री वर्मा मालिका#धनश्री वर्मा यांची निव्वळ संपत्ती#धनश्री वर्मा वय#धनश्री वर्मा विकी#धनश्री वर्माची उंची#बायकोने असं बोलणं बंद केलं#युझवेंद्र चहल#युझवेंद्र चहल आयपीएल#युझवेंद्र चहल इन्स्टाग्राम#युझवेंद्र चहल इंस्टाग्राम#युझवेंद्र चहल पंजाबी आहे#युझवेंद्र चहल पत्नी#युझवेंद्र चहल बुद्धिबळ#युझवेंद्र चहल वय#युझवेंद्र चहल समुदाय#युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती#युझवेंद्र चहलची निव्वळ संपत्ती#युझवेंद्र चहलची पत्नी#व्हिडिओ पहा
0 notes
antarmukh · 3 years
Text
'हुशार' का 'कमी हुशार' का 'ढ' ?
माझ्या आठवणीतली शाळा..
विषय तसा जुना आणि पुरता चघळून, चावून चोथा झालेला असला तरी लिहायचा मोह आवरणं जरा अवघडच असावं..
तसं माझं शालेय जीवन इतर लोकांसारखंच साधं, सोपं आणि सरळ (थोडाफार अभ्यास केल्यामुळे असेल) होतं.
पण आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करण्याचा छंद असल्यामुळे अतिशय मनोरंजक होतं.. अर्थात नुसतं मनोरंजन करून घेतल्यामुळे म्हणा किंवा स्वतःहून त्या मनोरंजनात न सहभागी झाल्यामुळे म्हणा, मी फारशी कोणाला आवडत नसावे असा माझा कयास आहे.. (अर्थात याला अपवाद आहेतच)
पण या शाळेच्या विश्वात माझं छोटंसं जग होतं आणि त्या जगाच्या काचेतून बाहेरील मनोरंजनाचा भरपूर आस्वाद घेता आलाय.
तर, ...
'हुशार' मुलांच्या वर्गाचं असलेलं आकर्षण काही कमी नव्हतं. मुळात हुशार म्हणजे काय असतं ? आणि हुशार मुलं दिसतात तरी कशी ?
किंवा आपल्या पेक्षा कमी हुशार वर्गातील मुलं आणि आपण यात असाच फरक असेल का ?
ह्या कुतूहलापोटी, मी अनेक वेळा हुशार आणि कमी हुशार यांच्या वर्गा जवळ जाऊन निरीक्षण करण्याचा प्रयत्न केलाय... पण फारसं हाती काही लागलं नसावं...
दोन्ही वर्गातील मुलं काय बोलत असतात हे थोडं माझ्या आकलना पलीकडचंच होतं...
किमान आपल्या वर्गातल्या मुलींचं बोलणं कळतं��� हेही काही कमी नाही हे स्वतःला समजावून सांगून मी निरीक्षण करणं बंद केलं...
आणि आपले शिक्षक किती भारी आहेत. त्यांना आपोआप कसं कळतं कोण किती हुशार आहे किंवा कोणाला किती कला येऊ शकतात ह्या गोष्टींनी मी मनाला सांगून टाकलं ...
आपली हुशार आणि ढ ही वर्गवारी एकदा झाल्या नंतर आपण हुशार होऊ शकतो असल्या फालतू शंका मनात बाळगायच्या नाहीत...
वर्गातल्या वर्गात जे काही स्पर्धा करायच्या ते करायच्या.. उगाच फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही...
दुसरं म्हणजे साधारण ३री चौथी पर्यंत शिक्षकांना कळून जातं कि आपल्यात अभ्यास व्यतिरिक्त काही इतर गुण आहेत का ते ...
'बाई / मॅम, मला पण आंतरवर्गीय नाटकात काम करायचंय... ' हे बोलायचं धाडस करण्या आधी, आपला लहानपणी चा काही अनुभव आहे का ? किंवा आपला शाळेतला social कोशंट किती आहे ? ह्याचा तरी जरा अंदाज घ्यावा ,,,,
असो, तर 'अश्या मारक विचारांनी ग्रस्त' असं आम्हा मधल्या फळीतल्या हुशार मुलींचं होत असावं... बाकी मला ढ मुलींचा हुशार मुलींपेक्षा जास्त हेवा वाटायचा ..
भरपूर खेळायचं, मुक्तपणे बागडायचं... फार pressure घ्यायचं नाही.. एकंदरीत याही बाबतीत middle-class असल्याची किंचित कुचंबणा असावी...
आता, शाळा संपल्या नंतर जेव्हा ह्या मर्यादा किती भासमान होत्या हे जाणवतं तेव्हा असं वाटतं कि काश 'गट' किंवा 'वर्ग' वारी करण्याचा अट्टाहास नसता .. तर काही वेगळंच चित्र निर्माण करू शकलो असतो ...
असो...
4 notes · View notes
kavitadatir · 4 years
Text
महाडचे दिवस ९: इतका वेळ कुठं होतास?
"तुम्ही जोशी आहात म्हणून खोली दाखवली. तुम्ही सांगताय ती मंडळी असतील तर मला नाही द्यायची खोली." यादी वाचून मी कुरेशीवर थांबलो की बोलणं थांबत होतं. कादंबरी 'महाडचे दिवस' प्रकरण ९ इतका वेळ कुठं होतास? - दीपक पारखी #chitrakshare #goshtacreations #saaradmajkur
रात्री कुरेशीला म्हटलं, ‘‘कुरेशी, आपली जेवणाची सोय तर उद्यापासून कोकणे खानावळीत झाली. ऑफिसमध्ये नवीन एंट्री झाल्यात. आपण असं लॉजमध्ये किती दिवस…’’ ‘‘जोशी, तू माझ्या मनातलं बोललास. एखादी खोली मिळतीय का बघू. खोलीचा आकार आणि भाडं पाहून तिथं किती जण राहू शकतील याचा अंदाज घेऊ, मग बाकीच्यांशी बोलून बघू.’’
प्रत्येक गोष्टीत कुरेशींनी पुढाकार घ्यायचा हे मला काही बरं वाटलं नाही. मी ठरवलं की आपण खोली…
View On WordPress
1 note · View note
shoonyalabhaag · 4 years
Text
असीम....
असीम अनंत अपार आहेस तू.
पण तू कितीही मोठा झालास ना तरीही माझा दोस्तच वाटतोस मला.
असा दोस्त कि ज्याला माझ्या मनातल न सांगता कळतं .
केळशीला सुरुच्या वनाला बिलगणारा तू. 
मुरुडच्या लहानसहान पोरांना डॉल्फिन्स दाखवणारा तू.. 
गणपतीपुळ्याच्या ओंकाराचा नाद आपल्या लाटांतून ऐकवणारा तू.. 
आंजर्ल्याच्या कड्यावरून दिसणारं तुझं लोभसवाणं रूप .. 
गोव्याच्या हवेने थोडा glamorous झालेला तू ..
तुझी जेवढी रूपं बघितली तेवढं तुझ्याबद्दलचं प्रेम वाढलं मित्रा .. 
तुला भेटायचं म्हणलं कि माझ्यातलं पोर जागं होतं . मग मला बाकीचं काही लागत नाही. 
तुझ्या जवळ जसं जसं येत जातो तसं आकाशाचं रूप बदलतं .. तुझा प्रतिबिंब पडतं आकाशात 
सुरुची ,नारळी पोफळी ची झाडं दिसली कि तुझी चाहूल लागते . आणि मग मनाला सांभाळणं अवघड होऊन जातं .. 
एवढ्या वेळा तुला भेटलोय ..पण प्रत्त्येक वेळी तेवढ्याच ओढीने भेटतो मी तुला .. 
तुला भेटायला जातानाचा रस्ता पण आवडतो.. त्यावरची माणसं पण आवडतात ..त्यांचं बोलणं , वागणं बघत राहावं असं वाटतं .. 
तुझा अंश त्यांच्यात असतो आणि म्हणून तुझ्या जवळ राहणारे लोक वेगळेच असतात . सतत पळणाऱ्या लोकांच्या चिंता त्यांना भेडसावत नाहीत.. 
पण म्हणून संघर्ष संपलेला नसतो.तो चालूच असतो.पण चेहऱ्यावर एक निवांतपणा असतो.. त्यांच्या आत तुझी अथांगता पोचलीये असा वाटतं काहीवेळा .. 
तुझा स्पर्श आणि नंतर एक एक पाऊल तुझ्या आणखी जवळ येणं .. तुझ्या लाटा अंगावर घेणं त्या अथांगतेचा एक अंश..  तो हि अथांगच . . तो अंगावर घेणं ..मनाला आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो.. खूप असतं मनात तुला भेटायच्या आधी ..आपल्या लोकांकडून बाळगलेल्या छोट्या अपेक्षा ..त्यांचा कधीच ना फिरणारा पाठीवरचा मायेचा हात .आपल्या व्यापात गुंतलेले आणि मनात असून सुद्धा वेळ ना देऊ शकणारे "आपले "लोक .. त्यांच्या जुन्या आठवणी .. आणि या सगळ्यातून आलेलं एकटेपण insignificant वाटतो स्वतःला मग मी खूप .. पण तुला बिलगलो कि ते मळभ जातं सगळं कुणाबद्दल राग नाही राहत मनात .. कारण तुला कळतं ..ना सांगता .. 
साक्षात सूर्यनारायणाचं नातं आहे तुझ्याशी .. आपलं काम काही झालं तरी नेटाने करणारे तुम्ही २ दोस्त ..संध्याकाळच्या वेळेला काय गप्पा मारत असता .. 
तो हि कधीच थांबत नाही आणि तू पण .. काय सांगता एकमेकांना संध्याकाळी .. पण तुमच्या दोघांचा ते अद्वैत मात्र खूप लोभसवाणं असतं .. हळव्या माणसाला अजून कातर बनवतं ते.. 
सूर्यास्तानंतरचं तुझं रूप खूप उदास बनवतं मनाला ..पण ते हि सौन्दर्यच ना.. उदासी खूबसूरत नही होती बाबूमोशाय?
खूप आहे मनात ..पण तुला ना बोललेलं पण कळतं ना.. एवढं पुरे आहे माझ्यासाठी ..थांबतो 
3 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
याकूब मेमन कबर प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले,’आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण’
याकूब मेमन कबर प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले,’आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण’
याकूब मेमन कबर प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले,’आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण’ मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. समाधीच्या सजावटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हेगाराची समाधी का सजवली, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या माणसाच्या कबरीला इतका आदर का दिला जातो? असा प्रश्नही भाजप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 4 months
Text
प्रो.पोंक्षे, बुद्धीबळ आणि त्यांची नम्रता
प्रो.पोंक्षे जेव्हडे त्यांच्या विषयात निपुण आहेत तेव्डडेच ते बुद्धीबळ ह्या खेळातही निपुण आहेत हे मला अलीकडे कळलं. कधी बुद्धीबळ ह्या विषयावर त्यांच्याशी चर्चाच झाली नसल्याने त्यांच्याकडून आपणहून विषयावर बोलणं झालं नाही.मला ज्यावेळी कळलं की त्यांचा बुद्धीबळाचा एक संघ आहे आणि ह्या खेळावर ते आणि त्यांचा संघ स्पर्धेत हिरीरीने भाग घेत असतात त्यावेळी मी थोडा खजिल झालो.त्यांच्या अंगातला नम्रता हा गूण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा;पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पुनर्विचार करण्याचं आश्वासन
खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी 
न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा-केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू 
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा राज्य सरकारचा विचार
धाराशिव जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं-पालकमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन
मराठवाड्यात काल पुन्हा पाऊस; परभणीत घर कोसळून बालकाचा मृत्यू 
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा गुजरात टायटन्सवर पाच धावांनी विजय
****
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं, या समारंभात त्यांनी, पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोणतीही नवी जबाबदारी घेणार नसल्याचं पवार यांनी जाहीर केलं. ते म्हणाले...
‘‘एक मे एकोणीसशे साठ ते एक मे दोन हजार तेवीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा  विचार सुद्‌धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.’’
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले...
‘‘काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.’’
मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला जवळपास सगळ्याच नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं, अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया, महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना, शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.
शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल गडचिरोली इथं माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी खारघर इथं झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्द्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, काँग्रेस पक्षानं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या माहितीच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, पंचनाम्यांसाठी थांबू नये, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
****
फाशीच्या शिक्षेसंदर्भातल्या पर्यायांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर काल याबाबत झालेल्या सुनावणीत, ॲटर्नी जनरल- महान्यायवादी आर वेंकटरमणी यांनी यासंदर्भातले दस्तावेज सादर केले. विधीज्ञ ऋषी मल्होत्रा यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी फाशीऐवजी कमी त्रासदायक पर्याय अवलंबण्यासाठी एका याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्राणघातक इंजेक्शन, बंदुकीची गोळी झाडणं, विजेचा झटका किंवा विषारी वायू कक्ष, आदी पर्याय संबंधितांनी सुचवले आहेत, या याचिकेवर पुढची सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे.
****
न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा असा केंद्र सरकारचा मानस असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढवण्याच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ई प्रणाली संचाचं उद्घघाटन काल रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रिजिजू यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यावेळी उपस्थित होते. न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं मार्गी लावणं तसंच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी यांचं काल कोल्हापूर इथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक राजकीय कार्यकर्ते असलेल्या अरुण गांधी यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचं काल नागपूर इथं आजारपणानं निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. देव यांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होत���. सामाजिक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमधून सातत्याने लेखन केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थ्यांचं बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या, दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांचं, महाजन यांच्या हस्ते काल उद्‌घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून, येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन काल सत्तार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबीन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कमी पर्जन्यमान असलेल्या धाराशीव जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिव इथं खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात निकृष्ट बियाणं, भेसळयुक्त खतं आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला. ज्या बॅंका खरीप पिकांसाठी कर्जवाटपाचे लक्ष्यांक साध्य करणार नाहीत आणि सिबिल स्कोअरच्या नावाखाली कर्ज देण्यास टाळाटाळ करतील, अशा बॅंकांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं कार्यवाही प्रस्तावित करावी, असे निर्देश सावंत यांनी दिले.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीनं स्थापन केलेल्या, गौरव समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत, या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुढील मुक्तिसंग्राम दिनापर्यंत, विविध कार्यक्रमांची आखणी करताना, समाजातले विविध घटक त्यामध्ये सहभागी होतील, असं नियोजन करण्याची सूचना चव्हाण यांनी केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन कार्यक्रमांचं वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत काल नांदेड इथं बोलतो मराठी-गर्जतो मराठी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्याचं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या कल्लाळी, इस्लापूर, उमरी, यासारख्या ऐतिहासिक ठिकाणी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुक्तीलढ्याचा इतिहास पोहोचवत असल्याचं, चिखलीकर यांनी सांगितलं.
****
राज्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. राज्यात ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसंच सर्व २८८ मतदारसंघांत येत्या सहा मे पासून सहा जून पर्यत हे शिबीर घेतलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे.
****
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या चुडावा शिवारात काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं आखाड्यावरील घर कोसळून एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरात काल रात्री अवकाळी पाऊस झाला. नांदेड शहरातही आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. काल सायंकाळी सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या काही भागाही काल रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
****
दरम्यान, येत्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. चार मे रोजी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ निर्धारित षटकात सहा गडी गमावत १२५ धावाच करु शकला.
या स्पर्धेत आज दुपारी साडे तीन वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्न सुपर किंग्ज यांच्यात, तर संध्याकाळी साडे सात वाजता पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे.
****
बारावीनंतर तांत्रिक शिक्षण घेऊन एखादी परदेशी भाषा शिकल्यास बारावी पास विद्यार्थ्यांनाही परदेशामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, असं मत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम वाघ यांनी व्यक्त केलं आहे. परदेशातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, या विषयावर छत्रपती संभाजीनगरातल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात काल झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. काळानुसार झालेले बदल स्वीकारले तर संधी चालून येते, असं सांगत, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांमध्ये भारतातल्या विद्यार्थ्यांना आरोग्य, कृषी, बांधकाम तंत्रज्ञान, अन्न आणि भाज्या तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
#मांग...
दिवाळी,दसरा वा इतर कुठलाही सण असला की मांग गावात दिवाळी वा दसरा मांगायला येतो.मांग आपली हलगी प्रतेकांच्या घरासमोर वाजवतो अन प्रत्येक घर त्याला स्वखुशीने पैसा,धान्य भाजीभाकरी देतो.अन तोही ते आनंदाने स्वीकारतो.ही गावाकडली हजारो वर्षांपासून चालत आलेली रीत,प्रथा परंपरा आहे.
मांग समाज हजारो वर्षांपासून हलगी वाजवत आलाय.दारोदारी भिक्षा मागून खात आलाय आपलं घर चालवत आलाय.गावात कोणी मरण पावलं तर मांग हलगी वाजवतो.मेलेल्याची डोली तोच सजवतो.मेलेल्या माणसानंवर फेकलेली चिल्लर वा पैसा मांग आजही उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो.मेलेल्या माणसाच्या अर्थिवरील गोधडी,तांब्याची भांडी आजही तोच आपल्या घरी घेऊन जातो.अजून अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आजही मांग समाज हा मानसिक गुलामीत जगत आहे.मांग समाज आपलं शिक्षण,संविधानिक अधिकार,प्रतिनिधित्व,न्याय,हक्क,यांपासून खूप दूर आहे असंच वाटतं.हा समूह काही अंशी जरी पुढं आला असला तरी त्यांच जागरूक असण्याचं प्रमाण खूप कमी दिसत.हे एक जिवंत सामाजिक विषमतेचे उदाहरण आहे.ही सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामी हजारो वर्षांपासून 'जैसे थे' आपल्याला दिसते.
गावाकडे सुखाच्या प्रसंगी ब्राम्हण आणि अपशकुन प्रसंगी मांग असंही चित्र आपल्याला पहावयास मिळेल.
मग समाजातील लोकांना प्रश्न केल्यावर त्यांच्याकडन उत्तरं येतात की मग हे काम ही लोकं नाही करणार तर कोण करणार? हजारो वर्षापासून तीच लोक ही काम करताय आणि पुढेही तीच लोकं करतील.
समाजाची ती रीत आहे,परंपरा आहे,प्रथा आहे.अशे अनेक प्रकारचे लोकांची उत्तरं आहेत.
मांगाशी मी आज दोन शब्द बोललो म्हंटल एक विचारतो राग मानू नका,मी तुमच्यापेक्षा लहान आहे.ते म्हटले बोला मला कहीही राग येणार नाही.मी म्हटलं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही ही असली कामं करीत आलेले आहात कसं वाटतं तुम्हाला? काही बद्दल करावा,थोडं मान सन्मानाने जगावं? आपली मुलं शिकावी,मोठी व्हावी,घर समाज पुढे यावा असलं वाटतं नाही का तुम्हाला? ते म्हंटले म्हणे पार पूर्वजांनपासून आमचं अश्या ह्या प्रथा चालत आलेल्या. मग मीही त्या पुढे चालवल्या.मला काही वेगळं वाटत नाही.आनंदाने मी करतो.माझ्या घरात गरिबी एवढी आहे की मला असली कामे करावी लागतात. त्यांच्या अश्या बोलल्यातुन मला खूप वाईट वाटतं होतं अन अजून किती वैचारिक,शैक्षणिक अज्ञान आणि मागासलेपण समाजात आहे हे मला जाणवत होतं.नन्तर मी अजून एक त्यांना केला.म्हटलं तुमच्या मुलांना ही असली कामं करायला लावणार का?पिढ्यानपिढ्या असली कामे करणार का? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं अन बोलले की.. नाही? माझी मुले आज शिकत आहेत पण शिकून नोकरीला लागली तर ठीक नाहीतर करतील काही कामं आपलं पोट भरण्यासाठी. मला त्याच बोलणं खूप खुपत होतं.त्यांच्याशी मी कसा बोलू काय शब्द वापरु कळत नव्हतं.ते जरा घाईत होते म्हणून मीही जास्त बोलू शकलो नाही.पण मला अशे अनेक प्रश्न जाताना ते सोडून गेलेत. असले प्रश्न कधी मिटणार?सामाजिक दुरी अन मागासलेपण कधी कमी होणार? याला जबाबदार ते स्वतः आहेत की समाजातील लोकं वा सरकार? असल्या अनेक प्रश्नांनी मनात अस्वस्थता निर्माण झालीय.
महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्नांना पूर्णपणे कधी यश येईल?
महात्मा फुले म्हणायचे की,
विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. – महात्मा फुले.
तुम्हीही यांवर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे.
लिहायला भरपूर होतं पण थांबलो.
-वैभव वैद्य....
0 notes
ruch-explores-blog · 4 years
Photo
Tumblr media
. . " चहा आणि तू" 💞 पावसाची रिमझिम सुरू झाली, म्हणुन आम्ही चहाची टपरी बघुन बाईक थांबवली. भाई दोन कटिंग द्याना... (पाऊस आणि चहा ह्या कॉम्बिनेशनला तोडच नाही ह्या विचारात होते) तेवढ्यात २ कप टेबलवर ठेवले एक कप मी उचलला आणि एक त्याने. दोघांनी चहाचा पहिला घोट घेतला आणि तेवढ्यात रेडियोला गाणं लागलं एक लड़की भीगी-भागी सी सोती रातों को जागी सी मिली इक अजनबी से... आमच्या पहिली भेटीची, पहिल्या चहाची आणि एकत्र बसून ऐकलेल्या ह्याचं पहिल्या गाण्याची आठवन झाली.... नकळत एक स्माईल दोघांच्या ओठांवर आली... भिजलेला तो, भिजलेली मी आणि गरम चहाचा कप म्हणजे फिलिंग तीच लव एट फर्स्ट साईट वाली... चाहाचा दुसरा घोट घेता नजर त्याच्याकडे वळली... त्याच्या त्या बदामी रंगाच्या डोळ्यात पुन्हा मी हरवून गेली... त्याच ते साखरेसारख मधूर बोलणं माझ्यावर नकळत जादू करी... स्पायसी स्ट्रोंग अद्रकवाल्या चहासारखा तो आणि त्यात विरघळून जाणारी वेलची मी... Oyy इट्स एम्प्टी शुक शुक पुन्हा हरवली... अचानक त्याचा आवाज ऐकून शहारे आले आणि मग आठवले चहाचा कप मी कधीच रिकामा करून बसले... त्याची ती स्माईल पाहून मी पुन्हा घायाळ झाले... माझं लक्ष रेडियोवरच्या गाण्याने वेधले इश्श काय टायमिंग बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी, होने लगी... हे गाणं ऐकताच मी ईनोसेंट वाला फेस करून त्याच्याकढे बघत बसले... मी न काही बोलता ऐकलं सार त्याने... आणि बोलला भैय्या अजुन २ कप चहा द्या... तसाच तो, तशीच मी आणि आम्हाला एकमेकांच्या प्रेमात पाडणारे २ कप अद्रकवाल्या चहाचे... चहा आणि तू माझ्यासाठी हेच स्वर्ग सुख समजावे... पाऊस, रेट्रो गाण्यांची मैफिल, तुझ्यासोबत चहा आणि नाते आपले प्रेमाचे... चहा आणि तू मला दुसर काय हवे... चहा आणि तू... -- Ruchika G.🍁 . . . Pc: @vinitmalvankarr . . . #poetry #poetrybyme #poetrycommunity #poetryofinstagram #marathimulgi #marathikavita #writersofinstagram #writer #chailover #tea #chahaanitu #poetrylovers #love #lovestory #lovers #loveofmylife #poetrygram #writersofig #viral #travelgram #traveller #travelcouple #couplegoals #photooftheday #photography #loveyou #ruchwrites #thinkverylittle #rainyday #rain (at Chai Tapri) https://www.instagram.com/p/CA2GdQxj4WH/?igshid=1hd2cxyx4m7wo
1 note · View note
omladage-blog · 4 years
Text
*“खाकी वर्दीतील देवदूत”*
पोलीस हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. भले ही आपण गुन्हेगार असो वा नसो आपली थोडी तरी भांबेरी उडतेच. समाजात कायदा सुव्यवस्था राखणं हे जरी त्यांच काम असलं तरी आपण ही कायदा न मोडणं हे ही तितकंच महत्वाचं आहे आणि हे आपलं काम आहे. एक सुजाण नागरिक म्हणून मी सुव्यवस्थेला अबाधित ठेवेन इतकं जरी प्रत्येकानं ठरवलं ना तरी पोलिसांचं काम कितीतरी हलकं होईल. मला सांगा आज पर्यंत आपण जे सणवार साजरे केले ते कोणामुळे? आपण आपल्या घरी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवतो सण साजरे करतो ते ही अगदी सुरक्षितपणे. हे सर्व शक्य आहे आपल्या समाजातील केवळ आणि केवळ एकाच घटकामुळे ते म्हणजे पोलीस.
आज या ओढवलेल्या कोरोना संकटाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी काय फक्त पोलिसांची आहे का? की त्यांनी मक्तेदारी घेतली आहे कोरोनाला घालवण्याची. आपली वैयक्तिक जबाबदारी नाहीये का स्वतःला कोरोना पासून दूर ठेवायची. लोक सांगूनही ऐकणार नसतील बाबांनो घरी बसा घरा बा��ेर पडू नका, मग पोलिसांना नाइलाजाने बळाचा वापर करावा लागणारच ना यात गैर काय ते त्यांचं कामच आहे जे करायला आपणच त्यांना भाग पडतोय हे लक्षात येतंय का आपल्या? तर नाही काही "सुजाण" नागरिक आम्हाला का अडवलं म्हणून पोलिसांशीच हुज्जत घालत आहेत. याला फक्त बेजबाबदार नाही तर कृतघ्न म्हणावे लागेल. पोलिसांना हौस नाही ओ कडक उन्हात उभं राहून बारा बारा तास ड्युटी करणं आपण निवांत घरी बसून चांगलं तीन वेळ जेवतो त्यांना एक वेळ सुद्धा कुटुंबासोबत बसून जेवायला मिळत नाही का कारण ती व्यक्ती त्याच कर्तव्य निभावत असते. घरी बसून पोलिसांवर बोलणं सोप्प असतंय ओ पण त्यांची काय त्रेधातिरपीट सुरू असते हे त्यांनाच माहीत.
काही ठिकाणी लोकं भीतीने म्हणे बाहेर पडेनात. अरे नेमकी कशाची भीती वाटते तुम्हाला? जर आपण संशयित असाल जर आपल्याला कोरोना सदृश लक्षणं असतील तर आपण स्वतः जाऊन उपचार करून घेतले पाहिजेत ना की घरात लपून बसलं पाहिजे. एवढी साधी गोष्ट कशी काय समजत नाही आपण जर पॉझिटिव्ह असाल चुकून जरी याचा धोका तुमच्याच कुटुंबाला आहे हे लक्षात ठेवा. बरं ते उपचार करणारे घरी येऊन उपचार करत आहेत त्यांना तर सहकार्य करा.त्यांच्या वर हल्ले चढवून तुम्हाला काय मिळणार आहे. अरे ते एक प्रकारचे देवदूतच आहेत रे त्यांना तुम्ही मारताय काय चाललंय काय. स्वतःच्या जिवाशी खेळ करून ते तुम्हाला वाचवण्या साठी येतायत ते फक्त त्यांचं कर्तव्य म्हणून ते ही तुम्हाला नकोय. पोलिसांवर दगडफेक कोणत्या वृत्तीची लोक आहेत ही मला समजत नाहीये.सुदैवानं ही बाब अद्याप महाराष्ट्रात घडली नाही अरे पण का जो जीव वाचवायला येतोय त्यालाच तुम्ही मारताय. म्हणजे हे असं झालं आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय विनाशकाले विपरीत बुद्धीचा परिणाम सगळा. आणखीन कहर म्हणजे पोलिसांची काठी हिसकावून त्यांनाच मारहाण का तर बाहेर फिरू दिलं नाही. बाबा थोडे दिवस घरी बस बोलतायत तुला ते पण तुझ्या भल्या साठी कशाला तू कायदा हातात घेऊन स्वतःलाच धोक्यात आणतो. अशाने पोलिसांचा संयम सुटतो त्यांचा मुळे काही निष्पाप नागरिकांना याचा फटका बसला असेल. साहजिकच आहे ती व्यक्ती तरी किती सहन करणार पोलीस असले तर शेवटी माणूसच ना प्रत्येकाच्या सहन शक्तीचा अंत होतोच. ज्यांना जास्त पुरुषार्थ दाखवायचा हुरूप आला असेल ना तर तो समाज कार्यात दाखवा असं पोलिसांना मारून तुम्हाला "दादा" भाई" झाल्या सारखं वाटेल तुम्ही माणूस म्हणून तेव्हा शून्य असाल हे लक्षात घ्या.
असो...! समाजात अराजकता पसरावणाऱ्यांना आपला नेहमी विरोधच असेल पण या मुख्य घटकाला आपला सदैव सलाम असेल. पोलीस असले तरी त्यांच्यातला माणूस आपण समजून घेतला पाहिजे. पोलिसांवर पुष्पवृष्टी करणारी, त्यांचा सन्मान करणारी अनेक उदाहरणं आपण या लॉकडाऊन मध्ये पाहिली,त्यांचा सन्मान केला, या अराजक लोकांनी यांच्या कडून काही शिकलं पाहिजे. सध्या एकच काम करा घरी बसा सुरक्षित रहा आपल्या आजूबाजूला कोणी कर्तव्य बजावत असेल तर त्यांचा सन्मान करा त्यांची विचारपूस करा आणि कोरोना घालवण्यात प्रशासनाला मदत करा. जर पडाल बाहेर मग पोलिसच देतील आहेर.
घरी राहा सुरक्षित रहा आणि कोरोनाला हरवा...!!!
1 note · View note
wordspower · 2 years
Text
स्वतःच कॅलेंडर
सौजन्य – ब्लूपॅड 🙏 विनंती: पुढे शेअर करा स्वतःच कॅलेंडर – स्वराणी आणखी वाचा ब्लूपॅड वर – https://bluepad.in/share/WCUoxkjUQ97jqvVB7 कॅलेंडर अर्थातच दिनदर्शिका, तिथी, वार, पंचांग सोडलं व फक्त तिचा मतितार्थ जर घेतला तर खरंच आपला दैनंदिन जीवनाचा आरसा असते दिनदर्शिका. हे असं बोलणं नाही लक्षात येणार पण जर मागे वळून पाहिलं की मी काय काय केलं , काय काय ठरवलं होतं तेंव्हा नक्कीच प्रत्येकजण स्वतःच कॅलेंडर…
View On WordPress
0 notes