Tumgik
#प्रकृती
Text
Acid attack : १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रकृती गंभीर, पाहा VIDEO
Acid attack : १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रकृती गंभीर, पाहा VIDEO
Acid attack : १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रकृती गंभीर, पाहा VIDEO दिल्लीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा चेहरा संपूर्ण भाजला असून डोळ्यांनाही इजा झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा चेहरा संपूर्ण भाजला असून डोळ्यांनाही…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
राजू श्रीवास्तव लवकर बरे होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत
राजू श्रीवास्तव लवकर बरे होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत
लोकप्रिय कॉमेडियन ज्याने आपल्या कॉमिक शैलीने लोकांना हसवले राजू श्रीवास्तव स्थिती बिघडली आहे. सध्या ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. ताज्या अहवालानुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे आणि डॉक्टरांना काय करावे हे समजत नाही. त्याचवेळी तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते सतत प्रार्थना करत असतात. या आहेत राजू श्रीवास्तवच्या चाहत्यांच्या सोशल मीडिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 19 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या;प्रचार सभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग
चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस;औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा
आणि
ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा आज थंडावल्या. या टप्प्यात परवा २६ तारखेला राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. देशातून आरक्षण कधीही संपवलं जाणार नसल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याची टीका केली.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी आज वाशीम इथं रोड शोमधे सहभाग घेतला. विद्यमान खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी भोकर इथं सभा घेतली.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण सुरू असतांना भोवळ आली. त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले, गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशातून कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलिल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे संजय उत्तमराव जगताप, रयत शेतकरी संघटनेचे जियाउल्ला अकबर शेख, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या पंचशीला बाबुलाल जाधव यांनी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे वसंत संभाजी भालेराव यांच्यासह जे के जाधव, नितीन कुंडलिक घुगे, संगीता गणेश जाधव या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत २८ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी उद्या अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं, जाहीर केलं आहे.
****
जालना मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख, कैलाश गोरंट्याल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते
या मतदार संघातून इतर सात उमेदवारांनीही आज नामनिर्देशन पत्रं दाखल केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालना शहरातून प्रचार फेरी काढली. महापालिकेच्या मैदानावर एका सभेत ही फेरी विसर्जित झाली. दरम्यान, जालना मतदार संघात आज एकूण १४ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रं खरेदी केले. आजपर्यंत १०२ जणांनी २३४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
****
बीड लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बीड इथून आज नऊ उमेदवारांनी १६ अर्ज घेतले आहेत.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित हो��ल.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं आज भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी भेट दिली. या वायुसेना डेपोला गेल्या ८ मार्च रोजी प्रेसीडेंट कलर्स सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल चौधरी यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी चौधरी यांनी या डेपोचा इतिहास सांगणाऱ्या आणि महत्त्वाचे टप्पे दाखवणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली, आणि वायु दलाच्या सैनिकांशी संवाद साधला. वायुसेना परिवार संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी या देखील यावेळी उपस्थित होत्या. सेना अधिकाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाचं ध्येय अंतर्गत नऊ संकल्पावर काम करत असणाऱ्या ४१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी या या कार्यशाळेला उपस्थित होते.
****
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती पर शपथ देण्यात आली, तसच भित्तीपत्रक प्रदर्शनही भरवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवा होत असलेल्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचा हक्क बजावण्याच्या आवाहन मतदारांना केलं आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून, सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करण्याचं आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, आवश्यकतेनुसार कुलरची तसंच प्रतिक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी चाकाची खुर्ची तसंच रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, जिल्‍हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं आज निधन झालं, ते ७८ वर्षाचे होते त्यांना १९९६ साली 'दशद्वार ते सोपान' या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार तर 'कंदीलाचा उजेड' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड:मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून चिंतन, विविधा, साहित्य सौरभ अशा अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कवी, गझलकार आणि प्रसिद्ध वक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते.
****
यवतमाळ इथं एका अप्रिय घटनेप्रकरणी धुळे इथं आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव आणि मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथल्या जव्हेरी बाजार परिसरातून आज महसूल गुप्तचर विभागाने नऊ किलो सोनं आणि १६ किलो चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेल्या या सोनं-चांदी प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
****
0 notes
rohini-0306 · 25 days
Text
0 notes
supremegodkabir23 · 25 days
Video
youtube
शरीर प्रकृती झाली ठीक, व्यसनापासून मिळाली मुक्ती | Satara | Sant Rampal ...
0 notes
vishnulonare · 25 days
Text
शरीर प्रकृती झाली ठीक, व्यसनापासून मिळाली मुक्ती | Satara | Sant Rampal ...
0 notes
nashikfast · 26 days
Text
--II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५१४ वा दिवस प्रकृती सर्वदा अगदी काटेकोरपणे प्रत्येकाच्या ��र्मानुसार न्याय्य असे फल देत असते. त्यात तुसभरही इकडेचे तिकडे व्हावयाचे नाही. म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरे पाहता आमच्या पात्रतेनुसार आमचे कर्तव्य ठरत असते. आपल्यासमोर जे कर्तव्य असेल, जे आपल्या अगदी हाताशी असेल, ते उत्तम रीतीने पार पाडूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करु शकू. आणि अशाप्रकारे हळूहळू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 2 months
Text
दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार .....
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस र��ग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Nagpur news : चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा, नागपूरच्या मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांची प्रकृती बिघडली
Nagpur news : चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा, नागपूरच्या मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांची प्रकृती बिघडली
Nagpur news : चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा, नागपूरच्या मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांची प्रकृती बिघडली Nagpur news : नागपूर येथील मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांना अज्ञात व्यक्तीने चॉकलेट दिल्याने ते खाऊन मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Nagpur news : नागपूर येथील मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांना अज्ञात व्यक्तीने चॉकलेट दिल्याने ते खाऊन मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
View On WordPress
0 notes
gorakhnikam · 2 months
Text
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आई वडील कोण आहेत? प्रकृती कोण आहे ? | Sa...
youtube
1 note · View note
shobha12sblog · 2 months
Text
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आई वडील कोण आहेत? प्रकृती कोण आहे ? | Sa...
youtube
0 notes
airnews-arngbad · 26 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातला प्रचार थांबला;उद्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना
उमेदवारी अर्ज प्रक्रियेसाठी औरंगाबाद, जालना आणि बीड प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जळगाव इथं एका रसायन कारखान्याला लागलेल्या आगीत एक जण ठार तर २५ जखमी
आणि
रामनवमीचा सोहळा देशभरात उत्साहात साजरा
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज थांबला. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदार संघात परवा १९ एप्रिलला मतदान होत आहे. आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढून मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा १९ तारखेला संपणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या उस्मानाबाद आणि लातूर सह अकरा मतदार संघात सात मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह, नंदूरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या एकूण अकरा मतदार संघात उद्यापासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल, २५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून, २६ एप्रिलला अर्जांची छाननी तर २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. या सर्व मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी या पूर्वतयारीचा आज अंतिम आढावा घेतला. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, वाहतुकीची कोंडी होऊन, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येत्या २९ तारखेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतुक सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
जालना मतदार संघासाठीही उद्या पासून उमेदवार नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना आपलं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी, suvidha.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिलेलं आहे. कॅन्डिडेट ॲप किंवा पोर्टल वरुन देखील उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरता येणार आहे. जालना इथले उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात २३ स्थिर तर १८ भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत.
****
बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माध्यम सनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कक्षाला, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या मतदार संघात उद्यापासून सुरू होत असलेल्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज पाहणी केली. बीड लोकसभा मतदारसंघात, अवैध मद्य वाहतूक तसंच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून, या अंतर्गत आतापर्यंत ९२ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
****
नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काही मतदारांच्या घरी पोल चीट अर्थात मतदार माहिती चिठ्ठी पोहोचवून मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी स्वीकारून मी मतदान करणारच, असा निर्धार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ज्येष्ठ मतदारांची भेट घेऊन, त्यांना गृहमतदान सुविधेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात १२ डी फॉर्म भरून ६९९ ज्येष्ठ मतदारांनी गृहमतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
****
जळगाव इथं आज एका रसायन कारखान्याला लागलेल्या आगीत एक कामगार ठार तर २५ हून अधिक जण गंभीररित्या होरपळले आहेत. डब्ल्यू-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत ही भीषण दुर्घटना घडली. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची तसंच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान, जळगाव महापालिका आणि जैन कंपनीच्या अग्निशमन बंबांकडून सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात बोल्डा फाटा इथं अचानक लागलेल्या आगीत हॉटेल, कपड्याचे दुकान आणि ऑटोमोबाइल्ससह चार दुकानं खाक झाली, काल रात्री ही घटना घडली. या घटनेत मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
श्रीरामनवमी आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली. रामजन्मभूमी अयोध्येत आज नव्याने बांधलेल्या श्री रामलल्ला मंदिरात प्रथमच रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी ठीक १२ वाजता बाळरामाच्या कपाळावर सूर्यकिरणांनी प्रकाश टाकत 'सूर्य तिलक' लावला गेला. बाळरामची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
राज्यातही रामनवमी उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे.
* छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थ नगर इथल्या राम मंदिरासह शहरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्तानं रक्तदानशिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसंच प्रसाद वाटपासह विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
* धाराशिव इथं समर्थ नगर श्रीराम मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिरात पहिल्याच वर्षी महिला पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
* जुना जालना भागातील श्रीराम मंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी रामदास महाराज आचार्य यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचं वर्णन केलं.
* यवतमाळ जिल्ह्यात गावागावात प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रा काढण्यात आल्या, तसंच शहरात पहाटे पारंपारिक वेशभूषेत रामभक्तांनी प्रभात फेरी काढली.
* अकोला शहरात श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने शहराच्या प्रमुख चौकांमध्ये भगव्या पताकांनी आकर्षक विद्युत रोषणाई, नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती तसंच अठरा फूट उंच हनुमान देखावाही उभारण्यात आला आहे.
* धुळे शहरात श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी धुळे शहरातून दुचाकी फेरीसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत तरुण, तरुणींसह  राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रेत अयोध्येतल्या बाळरामासारखी हुबेहूब मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.
* नाशिक इथं शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात श्री गोरा राम मंदिर आणि अन्य मंडळांमध्येही रामजन्मोत्सव साजरा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
* रत्नागिरी जिल्ह्यात पावसमधल्या श्रीराम मंदिरातला रामनवमी उत्सवदेखील प्रसिद्ध असून, यंदाही गुढीपाडव्यापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
राज्यात गोंदवले, सज्जनगड तसंच जालना जिल्ह्यात जांबसमर्थ इथंही भाविकांनी रामनवमीनिमित्त श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
* शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात आज दुपारी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. इतरही धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडले. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.
****
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मानल्या जाणाऱ्या वणी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. येत्या हनुमान जयंती पर्यंत हा चैत्रोत्सव चालणार असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी आहे. एस टी महामंडळाच्या वतीने उत्सव काळात सुमारे अडीचशे जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
अकोल्यामध्ये, 'स्वीप' अंतर्गत मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृती करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी १० हजार विद्यार्थी एकाचवेळी प्रतिज्ञा घेणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथं येत्या शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज एलईडी रथ रवाना करण्यात आले.
****
यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांना यशवंत सेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
****
0 notes
rohini-0306 · 2 months
Text
0 notes
supremegodkabir23 · 2 months
Video
youtube
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आई वडील कोण आहेत? प्रकृती कोण आहे ? | Sa...
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
1. प्रारंभ अहंकारापासून
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो.
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत.
हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो.
कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या संदर्भात अर्जुनासारख्या स्थितीला सामोरे जात असतो. अहंकार समजून घेईपर्यंत आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे संभ्रम कायम राहतात.
आपल्याला काय कळते आणि आपण काय करतो याबद्दल नव्हे तर आपण कोण आहोत, काय आहोत यासंदर्भात श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते. नुसते पुस्तकातील धडे वाचून आपल्याला जशी सायकल चालवता येणार नाही किंवा पोहोता येणार नाही तसेच कितीही तत्त्वज्ञान वाचले तरीही जोपर्यंत आपण आयुष्याकडे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत या तत्त्वज्ञानाचा काहीही लाभ होऊ शकत नाही. गीतेतील मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत - अहंकारमुक्त ‘स्व’पर्यंत-  पोहोचण्यास मदत करू शकतात.
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तेव्हापासून आजवर काळ प्रचंड प्रमाणात बदलला असे वरवर पाहता सहजच वाटू शकते. मागील काही शतकांमध्ये विज्ञानात झालेल्या प्रगतीने अनेक बदल निश्चितपणे घडवून आणले आहेत. प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या अंगाने विचार केल्यास माणूस या काळात काहीही उत्क्रांत झालेला नाही. आपल्या आतील दुविधेची स्थिती तशीच कायम आहे. बाह्य स्वरुप (झाडे) कदाचित वेगळे भासू शकते, मात्र आपण आतून (मुळे) अजूनही तसेच आहोत.
0 notes
mhlivenews · 4 months
Text
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे रजनीद���वी यांचे निधन; कराड येथे होणार अंत्यसंस्कार
सातारा : साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे शुक्रवार १२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सौ.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ. रजनीदेवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes