गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ
गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ
गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ
वॉशिंग्टन – आधुनिक काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारच्या सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध होत असल्या तरी त्या सुविधांची दुसरी बाजू म्हणजे मानसिक तणाव ही समोर येत आहे एका ताज्या संशोधनाप्रमाणे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर महिलांच्या रागीटपणामध्ये वाढ झाली आहे.
भारतीय महिलांचा विचार करता…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
' पापा कि परियां ' दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
‘ पापा कि परियां ‘ दारूच्या नशेत आल्या अन युवकाची धुलाई करून गेल्या : पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या उघडकीला आलेले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हा व्हिडीओ असून एका कॅफेच्या बाहेर छेड काढणार्या एका तरुणाला तरुणीने जबरदस्त मारहाण केलेली आहे. सुरुवातीला त्याला तिने आपल्या हाताने धुवून काढले आणि त्यानंतर चक्क झाडाची कुंडी त्याच्या डोक्यात टाकली.…
View On WordPress
0 notes
वाहन कर्ज संपल्यानंतर कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे
वाहन कर्ज संपल्यानंतर कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे
नवी दिल्ली. पहिली कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कार खरेदीचा अनुभव सुलभ करण्यासाठी दिल्ली सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 62 बँका आणि NBFC सोबत हातमिळवणी केली आहे. यासह, दिल्लीवासी हायपोथेकेशन सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यात घरबसल्या कर्ज घेणे, चालू ठेवणे आणि बंद करणे समाविष्ट आहे.
दिल्ली परिवहन विभागाने ट्विटरवर लिहिले की, “दिल्लीतील…
View On WordPress
0 notes
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू.’
😰😰����🤦♂️🤦♂️🤦♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
2 notes
·
View notes
*दिपक मोहिते,*
*सूर्यातीर,*
*लोकसंख्या व तापमानातील वाढ ; सरकारसमोर मोठे आव्हान,*
*गेल्या आठवड्यापासून देशभरात सर्वत्र दोन संवेदनशील विषयावर चर्चा होत आहेत.आपल्या देशाने लोकसंख्यावाढीमध्ये चीनला मागे टाकले असून आपली लोकसंख्या १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.गेली अनेक वर्षे चीन लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर होता.चीनने गेल्या २० वर्षात आर्थिक सुधारणा व लोकसंख्या नियंत्रण,यावर लक्ष केंद्रित केले व अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले.तसेच वातावरणातील वाढते तापमान,ही चिंताजनक बाब असूनही आपले सरकार मा��्र साखरझोपेत आहे.हवामान विभागाने यंदा तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्माघाताने मनुष्यहानी होईल,असा इशारा दिला आहे.त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था,यांनी नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करू नये,याविषयी प्रसिद्धीपत्रके जारी करण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.वास्तविक या ज्वलंत प्रश्नी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.पण ही दोन्ही सरकारे मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.*
*जागतिक लोकसंख्येत आपण अव्वल क्रमांकावर पोहोचलो असून हा प्रचंड वेग लक्षात घेता येत्या २५ वर्षात आपली लोकसंख्या १६० कोटीवर पोहोचेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरवर्षी आपल्या देशाची लोकसंख्या ७० ते ८० लाखांनी वाढत असते.लोकसंख्येचा हा वेग भयावह असून त्याचे परिणाम रोजगार,आरोग्य,शिक्षण व निवास,या चार मूलभूत गरजावर होत आहे.सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे बेरोजगार तरुण नैराश्येत सापडला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे हा तरुणही हाताला काम नसल्यामुळे आत्महत्येच्या मार्गावर जाऊ शकतो.*
*आपली लोकसंख्या ही अमेरिका,नेपाळ,जपान,*
*ब्राझील,पाकिस्तान व बांगला देश,या देशाच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या १२५ कोटी इतकी होती.आज ती १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.चीनची लोकसंख्या त्यावेळी १३४ कोटी इतकी होती.गेल्या बारा वर्षात आपल्या लोकसंख्येत १७ कोटीने वाढ झाली तर चीनच्या लोकसंख्येत केवळ ८ कोटीची भर पडली.लोकसंख्यावाढीचा हा वेग भयावह असून भविष्यात तो नियंत्रणात ठेवणे,अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.जन्मदर वाढीचा वेग सतत वाढत आहे,तर मृत्युदरात घसरण होत आहे.जन्म व मृत्यूदरातील अंतर हे लोकसंख्या वाढीमागचे पहिले कारण आहे.स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात एकाही सरकारने या विषयी ठोस भूमिका घेतली नाही.काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांनी १९७० च्या दशकात कुटुंब नियोजन मोहीम राबवली होती,पण या मोहिमेच्या अमलबाजावणीमध्ये अतिरेकीपणा झाला व ती आवरती घ्यावी लागली.त्यानंतरच्या काळात ही मोहीम कायमची बासनात गुंडाळण्यात आली,ती आजतागायत." हम दो,हमारे दो," या मोहिमेचा उद्देश कळून न घेता त्याकाळी विरोधकांनीही राजकारण केले.त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.धार्मिक रूढीवादी लोक कुटुंब* *नियोजनाविरोधात असतात.त्यांच्या विरोधामुळे राज्यकर्ते बिथरतात,कारण मतांची गोळाबेरीज त्यांच्या*
*दृष्टीने महत्वाची असते.आज आपला देश महासत्ता म्हणून* *नावारूपाला येत असताना सरकारने लोकसंख्या वाढीचा हा वेग रोखण्यासाठी उपाययोजना करणे,आवश्यक आहे.कारण भविष्यात पायाभूत सुविधा व इतर समस्या आ वासून उभ्या ठाकणार आहेत.तसं झाल्यास आपल्या देशात हाहाकार उडेल.कोरोनाच्या काळात आपण खूप काही भोगलं आहे.रुग्णसंख्येचा चढता आलेख व सोयी-सुविधांचा अभाव यामुळे आपल्या सरकारची अक्षरशः दमछाक झाली.*
**भविष्यात लोकसंख्येचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करणार आहे,तसेच वातावरणातील वाढते तापमान देखील त्रासदायक ठरणार आहे.आज दक्षिण आशिया खंडातील देश या दोन समस्यांमुळे अनेक संकटाना तोंड देत आहेत,पण त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात या देशाची सरकारे संवेदनशील नाहीत.वाढत्या तापमानाचे परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे.*
*युरोपियन देशात लोकसंख्येचा वेग आपल्या देशाच्या तुलनेत अल्प आहे.पण ऑस्ट्रेलिया,फ्रांस,जपान,*
*अमेरीका व रशिया ही बलाढ्य राष्ट्रे ग्लोबल वॉर्मिंगच्या चक्रव्युव्हात अडकले आहेत.दर सहा महिन्यांनी या देशात एकामागोमाग वादळे आदळत* *आहेत,भूस्खलन,बर्फ वितळणे,अशा घटना या देशाच्या पाचवीला पूजल्या आहेत.यामागे जंगलाचे क्षेत्र कमी होणे,वातावरणात होणारे प्रदूषण व तिवरांची होत असलेली बेसुमार कत्तल,अशी कारणे आहेत.आपला देशही यामध्ये मागे नाही.जंगल व डोंगरमाथे उजाड करण्यात आपणही अव्वल क्रमांकावर आहोत.शहरी भागातील वनसंपदा तर बांधकाम व्यवसायाने केंव्हाच खाऊन टाकली आहेत.शहरी भागातील जमिनी संपुष्टात आल्यामुळे आता या व्यवसायाने*
*ग्रामीण भागाकडे*
*मोर्चा वळवला आहे.ग्रामीण भागात होणारी वृक्षाची बेसुमार कत्तल व समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी प्रकल्प,त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत.जगभरातील देशांनी भविष्यात निर्माण होणारा हा धोका ओळखला असून या ज्वलंत विषयावर चर्चा-विनिमय करण्यासाठी परिषदा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.आपण मात्र वर्षातून एक दिवस,पर्यावरण दिन साजरा करण्यात धन्यता मानत असतो.*
*अजूनही वेळ गेलेली नाही,कुटुंब नियोजन व जंगल बचाव,या महत्वाच्या मोहिमाना सरकारने संजीवनी दिल्यास फार नाही,पण लोकांमध्ये निदान जनजागृती होऊन,त्याचे फायदे-तोटे कळू शकतील.विशेष करून समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी अणू ऊर्जा प्रकल्प,*
*विविध रेल्वे व द्रुतगती मार्गासाठी झाडांची होणारी कत्तल,सरकारने रोखावी. दुर्देवाने सरकारच या कत्तलीला हिरवा कंदील दाखवत असते.सरकारने पर्यावरण संवर्धन व संरक्षण जपण्यासाठी हरित लवाद स्थापन केले आहे.पण लवाद " पैसे भरा व झाडे तोडा ," अशी भूमिका घेत असते.एक झाड तोडल्यास दहा झाडे लावण्याचे बंधन आहे,पण त्याचे पालन होत नाही.सरकारच जेंव्हा वृक्ष कत्तलीसाठी वारेमाप परवानग्या देत असेल,तेथे काय अपेक्षा करायच्या ?मात्र या दोन्ही ज्वलंत विषयी आपण वेळीच सावध झालो नाही तर भविष्यात आपल्यासमोर दुःखाचे डोंगर उभे राहतील व त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.*
4 notes
·
View notes
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात
नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत म��ळवले…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण.
नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत तर परभणी जवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार मागे.
चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण;जालन्यात १२, बीडमध्ये १९ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले सात अर्ज बाद.
आणि
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांत आज काही प्रकार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघातल्या २०४ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड इथं ५२ पूर्णांक ४७ शतांश टक्के, परभणी इथं ५३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिंगोली इथं ५२ टक्के, यवतमाळ वाशिम ५४ टक्के, तर अकोल्यात ५२ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्रावरील बॅलेट युनीट, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनीट आणि २५ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला, मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं.
परभणी लोकसभा मतदार संघातही २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरीत बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनीट कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार समोर आला. भैय्यासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बॅलेट युनीट तत्काळ बदलून देण्यात आलं. दरम्यान, या युवकाने मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
****
परभणी शहराजवळील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं, मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं. शहरात गुजराथी महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
परभणी लोकसभा मतदार संघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आले होते, यात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या केंद्राला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नव मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकाने मुंबईहून येत तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
आज पालघर लोकसभा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुशिला क��ंबळे, राईट टू रिकॉल पक्षाकडून अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदारसंघात आज ४१ अर्जांची विक्री झाली. यात भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या वतीने चार अर्जांची खरेदी केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज झाली. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते, यापैकी सात जणांचे अर्ज बाद झाले, तर ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
बीड इथून ७६ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ जणांचे अर्ज बाद ठरले, तर ५५ अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.
****
राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन आज रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश आलं आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मुलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं आहे.
****
नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज अर्ज छाननी प्रक्रिये दरम्यान, भाजपाच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी, के.सी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गोवाल पाडवी यांनी मालमत्तेचं विवरण दिलं नसून ९० दिवसाच्या आतील बँकेच्या नोंदी देखील जोडल्या नसल्याचं, तसंच गावित दांम्पत्यांनं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं, हिना गावीत यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवला. भारतीय जनता पक्षानं, याविरोधात न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
****
बीड इथं येत्या रविवारी २८ एप्रिलला मतदार जागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी काढण्यात येणार असून या फेरीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून करण्यात येईल.
****
जनकल्याण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील गोडेगाव इथं येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित समारंभात बोरूडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून, आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना गेल्या ३१ वर्षापासून मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे
****
चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. उद्या सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे.
****
0 notes
Mhada Lottery 2024: कोणतीही संधी सोडू नका; मुंबईत मोठ्या घराची लॉटरी, ही कागदपत्रे ठेवा तयार..!
Mhada Lottery 2024 मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभाग लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा विचार आहे.
मुंबई मंडळाची शेवटची लॉटरी गेल्या वर्षी जाहीर झाली असून या सोडतीत म्हाडाची ४०८२ घरे होती. या घरांसाठी १.२२ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सोडतीत घरे न मिळालेल्या लोकांना म्हाडाच्या…
View On WordPress
0 notes
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
View On WordPress
0 notes
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट वैमनीकॉम पुणे येथील वसतिगृह “संगम”चे उद्घाटन
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – शेतकऱ्यांची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ साली स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विकासाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये वैमनीकॉमनचे योगदान मोठे आहे. भारतातील सहकाराच्या वाढीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल.…
View On WordPress
0 notes