काय आहे लग्नातील 'कन्यादान' विधी, कशी सुरू झाली कन्यादानाची प्रथा
काय आहे लग्नातील ‘कन्यादान’ विधी, कशी सुरू झाली कन्यादानाची प्रथा
काय आहे लग्नातील ‘कन्यादान’ विधी, कशी सुरू झाली कन्यादानाची प्रथा
घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं. मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं. वडील मुलीचं नातंही खास असतं. मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात. पण त्यात वडील – मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी…
View On WordPress
0 notes
आईच्या वर्षश्राद्धातील ५०० रुपयांची उधारी देण्यावरून वाद, सोलापुरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या |
आईच्या वर्षश्राद्धातील ५०० रुपयांची उधारी देण्यावरून वाद, सोलापुरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या |
आईच्या वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे ५०० रुपये उधारी शिल्लक होती. ही उधारी देण्यासाठी मोठा भाऊ आणि छोट्या भावामध्ये वाद झाला. या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाला दगड, सळईने मारहाण केली. यात पीडित लहान भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील पिंजारवाडीत घडली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. सैफन घूडूसाब नदाफ असे मृत व्यक्तीचे…
View On WordPress
0 notes
कबीर साहेब जी
की अनंत वाणियां है हर एक Ph.D. जितना ज्ञान समाये हुए है ।
कबीर साहेब जी कहते है ।
गुरू बड़े गोविंद से , मन में देख विचार ।
हरि सुमरे सो वार है , गुरू सुमरे हुए पार ।।
आदरणीय
बह्मा जी माता सावित्री जी
विष्णु जी माता लक्ष्मी जी
शिव जी माता पार्वती जी
माता दुर्गा जी
रिद्धि सिद्धि के दाता गणेश जी
यह अपने पद पर परमेश्वर कबीर जी के बनाए संविधान से अपनी ड्यूटी कर रहे है कर्मानुसार उनको फल देते है ।
परमेश्वर कबीर साहेब जी स्वयं संत बनकर आते है और वापस सतलोक जाने का ज्ञान और भक्ति विधी बताते है ।
स्वयं गारन्टर बधकर इन प्रधान शक्तियों से हमें सभी भक्ति हेतु सुख सुविधाएं प्रदान करवा कर भक्ति पुर्ण कर सतलोक ले जाते है ।
क्योंकि यह मनुष्य जन्म बार बार नही मिलता है भक्ति बिना वो व्यर्थ हो जाना है और बिना ज्ञान भक्ति कैसे करेंगे ?
इसलिए समय निकालकर सन्त रामपाल जी महाराज जी के संत सत्संग देखिए पढ़िए सुनिए।
#SantRampalJiMaharaj
2 notes
·
View notes
💝🆓 𝐁𝐎𝐎𝐊 𝐎𝐑𝐃𝐄R
---------‐--------
हिंदुस्तान के कोने-कोने में पहुंच गई
"जीने की राह" पुस्तक,क्या आपने पढ़ी?
👇
और "𝐆𝐲𝐚𝐧 𝐆𝐚𝐧𝐠𝐚" 🆓 प्राप्त करने के लिए ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ करें👇👇
नाम : ...............
पूरा पता : ...............
पिनकोड : ...............
मोबाइल नं : ..............
✍️लेखक:– 🙏🏻 जीरामपाल💎💎 जी महाराज
🎯इस पुस्तक का सारांश और इससे ज्ञान ।
📜 शस्त्रों से प्रमाणित भक्ति विधी।
📜 इतनी देवी–देवता की भक्ति करते हुए भी सुख क्यों नही होते व इनसे लाभ प्राप्त कराने की सही विधि।
📜 नशा छोड़ना।
📜सभी बुराइयों को जड़ से छुड़ाना।
📜 रिश्वत नही लेना, जाति-धर्म, ऊंच-नीच का भेदभाव नही करना।
🎯ईन सभी बुराईयों से होने वाले पाप और दुख का ज्ञान है ,इस ज्ञान का जरूर लाभ उठाएं।
________________________
अगर 3️⃣0️⃣ दिन के अंदर पुस्तक ना मिले तो शिकायत नंबर 8586003472 पर शिकायत दर्ज कराएं जी ।
🙏🏻🙏🏻
2 notes
·
View notes
#संतरामपालजी_के_उद्देश्य
बेटा बेटी एक समान इस नारे को यथार्ता के धरातल पर स्थापित करना संत रामपाल जी महाराज जी का उद्देश्य है इसी कारण उन्होने दहेज जैसी प्रथा का समुल नाश करने के लिए विवाह की सादगीपूर्ण विधी समाज को दी है जानकारी हेतु देखे शाम7:30बजे साधना चैनल पर संत रामपाल जी
2 notes
·
View notes
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
#संतरामपालजी_की_जुबानी
#SantRampalJiMaharaj
#sanatan #आदि_सनातनधर्म_होगाप्रतिष्ठि
भागवत गीता अध्याय 16 श्लोक 23और24में शास्त्र विधी त्याग कर मन्मना आचरण करते हैं उसे कुछ नहीं मिलता।
ज्ञान गंगा पुस्तक पढ़ें
साधना टीवी 7 3:30 बजे शाम को देखें 🌹
0 notes
जर परमात्मा एकच आहे तर त्याला प्राप्त करण्याची विधी वेगवेगळी का आहे?| Sa...
0 notes
कोणत्या ही सदग्रंथात हठयोग करण्याचा विधी नाही. | Sant Rampal Ji Marathi ...
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: कोणत्या ही सद्ग्रंथात हठयोग करण्याचा विधी नाही.| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
हे परमात्मा प्रथम मंत्र जाप करने का पुरा विधी क्या है। #santrampaljimaha...
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंती;सर्वत्र अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक;प्रचाराला वेग
आणि
गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानापोटी तातडीने मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांचं अनुसरण करावं, आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी सामुहिकरित्या कार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल 'आंबेडकर यांचे मूलगामी विचार' या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, लोकप्रशासन विभाग प्रमुख सतीश दांडगे, विधी अधिकारी डॉ. आनंद देशमूख यांनी आपले विचार मांडले. 'राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर आज डॉ अरविंद गायकवाड आपले विचार मांडणार आहेत. विद्यापीठाच्या नाट्यगृह��त सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि प्रबळ लोकशाही करता मतदानाचं महत्त्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांचं व्याख्यान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होईल.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं भडकल दरवाजा परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. या पुतळ्यासह शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या स्मारकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम घेतला जाणार आहे. दरम्यान काल रात्री अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना वहीपेन दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, नागरिकांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथं डॉ आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या भीमज्योती महोत्सवात, र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर वीस हजार वह्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली. या वीस हजार वह्या गरजू विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतील, असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.
****
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी काल सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सलग बारा तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांनी भव्य रांगोळी रेखाटून मतदार जनजागृती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करू, चला मतदान करू. प्रिय, आई बाबा माझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण मतदान कराच, आदी संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले.
****
नांदेड जिल्हा पोलीस दल आणि राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास मंडळ यांच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यानिमित्त एक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जयंती मिरवणुकीवेळी डीजे बंद करू, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना कपडे आणि वही पेन वाटप करू, व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊ, शिक्षणाची ओढ निर्माण करू, आदी संदेश कलापथकाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात सर्वत्र दिला जाणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या टप्प्यात मतदान असलेल्या मतदार संघांमध्ये प्रचारसभांना वेग आला आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या सर्वत्र प्रचारसभा सुरू आहेत. भंडारा-गोंदिया मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आज भाजप नेते अमित शहा यांची सभा होणार आहे. याच मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी काल काँग्रेस नेते राहूल गांधी यांची सभा झाली. दरम्यान, काँग्रेस पक्षाने १६ उमेदवारांची आणखी एक यादी काल जाहीर केली.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेते तथा शिवसेना नेते गोविंदा आहुजा यांनी वाशीम इथं प्रचार फेरी काढली.
गडचिरोली-चिमूर मतदार संघात महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर भिसी इथं, भाजपा विजय संकल्प सभेत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे राज्यासाठी काही मागण्या आहेत. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते राज्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, रोजगारनिर्मिती आणि सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी, आदी मागण्यांचा समावेश असल्याचं, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नमूद केलं. त्यांनी काल मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यासंदर्भातला निर्णय चर्चेअंती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली लोकसभेचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार बाबुराव कदम यांचं हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथलं प्रचार कार्यालय विनापरवाना उभारल्याचं आढळल्याने निवडणूक विभागाने त्यावर कारवाई केली. याबाबत वंचित बहूजनचे राजू कांबळे यांनी तक्रार केली होती. या कार्यालयातलं सर्व प्रचार साहित्य हटवण्यात आलं असून, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी जोमाने प्रचार करणार असल्याचं विद्यमान खासदार भावना गवळी यांनी सांगितलं आहे. त्या काल वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, याची खंत नक्कीच वाटली, मात्र राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार असल्याचं, खासदसर गवळी यांनी स्पष्ट केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. निवडणूक आचारसंहितेचा विचार करता आयोगाला विनंती करून अधिकारी स्तरावर बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हिंगोली जिल्ह्यातल्या हदगाव इथं शिंदे बोलत होते. नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिल्याचं शिंदे म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या जटाळेवाडी इथ विज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्याची घोषणा, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
****
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे आठशे ७४ शेतकऱ्यांच्या सुमारे चारशे चार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. लहान मोठी ३९ जनावरं आणि २५० कोंबड्यां दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली.
****
दरम्यान, धाराशिव तालुक्यातल्या वाघोली शिवारात काल दुपारी गारपिटीसह पाऊस झाला.
राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारतीय सैन्य दलाचे सैनिक गजानन नवल यांचं परवा जालना इथं अपघाती निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्य�� सिद्धार्थ उद्यानातल्या प्राणी संग्रहालयातल्या समृद्धी वाघिणीचा काल मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. याच प्राणी संग्रहालयात १५ वर्षांपूर्वी जन्मलेल्या समृद्धी वाघिणीने एकूण १० छाव्यांना जन्म दिला. यापैकी एक वाघ पुण्यात तर दोन वाघ अहमदाबाद इथल्या प्राणी संग्रहालयात दिलेले असून, उर्वरित सात वाघ छत्रपती संभाजीनगर इथल्याच प्राणी संग्रहालयात आहेत.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दानवे यांच्यासह पक्षाच्या इतर सदस्यांचीही विविध पदांवर नियुक्ती केली.
****
मतदानाप्रति कर्तव्य भावना जागरुक व्हायला हवी, लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचं प्रमाण वाढण्याची गरज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली आहे. काल वैजापूर इथं स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथही मतदान जनजागृती कार्यक्रमानिमित्त मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी शहरात सायकल फेरी काढण्यात आली.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी काल लोकसभा निवडणूक खर्च विषयक विविध समिती आणि पथकांचा आढावा घेतला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांकडून प्रलोभनं दाखवली जाणार नाहीत, याबाबत सर्वांनी सतर्क राहावं, असा सूचना बॅनर्जी यांनी दिल्या.
****
0 notes
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह
CLAT Exam:कायदा या विषयात कारकीर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी धारणा, वेगळी समज असावी लागते. सामायिक प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारामध्ये हा भाव असेलच याची हमी देता येत नाही. त्यामुळे विधी विद्यापीठांमध्ये मूल्याधारित विधी शिक्षण उपलब्ध करून द्यावे. तसेच, विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी ते खुले…
View On WordPress
0 notes
संत रामपाल जी महाराज जी का चैनल सब्सक्राइब करें और जानें भक्ति विधी मां दुर्गा जी का मंत्र और तभी होगा कल्याण और मुक्ति भी और पढ़ें पुस्तक ज्ञान गंगा व ज़ीने की राह
0 notes
🖤🔥💙🖤♥️💙करम की गठरी लाद के 🖤
🖤💙♥️🔥🏵️जग में फिरे इंसान 💙
💙🏵️🔥♥️जैसा करें वैसा भरे♥️
♥️🔥🏵️विधी का यही विधान🔥
🔥🏵️ कर्म करे किस्मत बने 🏵️
🏵️जीवन का ये मर्म 💙
💙🖤 प्राणी तेरे भाग्य में 🖤
💙तेरा अपना कर्म ♥️
♥️ गुरु देव भगवान जी के चरणों में दण्डवत प्रणाम 🔥
0 notes
सार अनावरण करणे: शिव राज्याभिषेक लोगोच्या मागे असलेल्या प्रतीकवादाचा शोध
शिवराज्याभिषेक लोगो: दिव्य महिमाची प्रतिकात्मक टेपेस्ट्री
अध्यात्म आणि भक्तीच्या क्षेत्रात, दैवी घटकांचे सार आणि महत्त्व अंतर्भूत करण्यात प्रतीके महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवराज्याभिषेक लोगो या परंपरेचा पुरावा म्हणून उभा आहे, जो भगवान शिवाच्या राज्याभिषेकाशी संबंधित प्रगल्भ अध्यात्म प्रतिबिंबित करणारी गुंतागुंतीची प्रतीकात्मकता एकत्र करतो.
व्हिज्युअल एलिमेंट्स डीकोड करणे
पहिल्या दृष्टीक्षेपात, लोगो एक व्हिज्युअल उत्कृष्ट नमुना म्हणून दिसतो, अखंडपणे रंग, आकार आणि पवित्र चिन्हे एकत्र करतो. राज्यभिषेक सोहळ्याच्या शाही पैलूवर जोर देऊन, शाही पोशाखाने सजलेली, भगवान शिवाची प्रमुख व्यक्ती मध्यवर्ती मंचावर येते. त्याचा दैवी चेहरा शांतता प्रकट करतो, तर प्रतीकात्मक तिसरा डोळा सर्वज्ञान आणि वैश्विक जागरूकता व्यक्त करतो.
गंगा नदी, भगवान शिवाच्या मॅट केलेल्या कुलूपांमधून वाहणारी, अध्यात्माच्या शुद्ध प्रवाहाचे प्रतीक आहे. प्रत्येक थेंब बारकाईने रचलेला आहे, जो भक्तीचा गुंतागुंतीचा तपशील आणि दैवी कृपेची परिवर्तनशील शक्ती दर्शवतो.
कमळ आणि नंदी: दैवी संरक्षक
भगवान शिव हे कमळ आणि नंदी, पवित्र बैल आहेत. कमळ, त्याच्या पाकळ्यांसह सुंदरपणे फडफडतात, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. नंदी, शिवाचा विश्वासू साथीदार, अटल भक्ती आणि सामर्थ्य प्रकट करतो. एकत्रितपणे, ते पालक म्हणून काम करतात, राज्याभिषेक समारंभाच्या पावित्र्याचे रक्षण करतात आणि आध्यात्मिक आणि पृथ्वीवरील क्षेत्रांच्या सुसंवादी संतुलनाचे प्रतीक आहेत.
रंग जे खंड बोलतात
लोगोचा रंग पॅलेट हा केवळ सौंदर्याचा पर्याय नसून सखोल अर्थ असलेल्या रंगछटांची जाणीवपूर्वक निवड आहे. खोल निळी पार्श्वभूमी वैश्विक विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, तर सोनेरी उच्चार शाश्वतता आणि दैवी तेज दर्शवितात. या रंगांचा परस्परसंवाद राज्याभिषेक समारंभाच्या आध्यात्मिक महत्त्वाशी प्रतिध्वनित व्हिज्युअल सिम्फनी तयार करतो.
वारसा आणि परंपरा
शिवराज्याभिषेक लोगो हे केवळ समकालीन डिझाइन नाही; हे प्राचीन परंपरांचे प्रतिबिंब आहे आणि भगवान शिव भक्तीचा चिरस्थायी वारसा आहे. भक्त लोगोमध्ये गुंतत असताना, ते एका अध्यात्मिक प्रवासात ओढले जातात, जे कालातीत विधी आणि पिढ्यानपिढ्या पार पडलेल्या पवित्र प्रतीकवादाशी जोडले जातात.
अधिक माहितीसाठी:-
प्रमुख मराठी लोगो
राणी दुर्गावती माहिती मराठीत
0 notes
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
#संतरामपालजी_की_जुबानी
#SantRampalJiMaharaj
#sanatan #आदि_सनातनधर्म_होगाप्रतिष्ठि
भागवत गीता अध्याय 16 श्लोक 23और24में शास्त्र विधी त्याग कर मन्मना आचरण करते हैं उसे कुछ नहीं मिलता।
ज्ञान गंगा पुस्तक पढ़ें
साधना टीवी 7 3:30 बजे शाम को देखें 🌹
0 notes