Tumgik
#सजली
Text
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी
एकीकडे मालिका संपली अन् दुसरीकडे समृद्धी केळकरच्या हातावर सजली मेहेंदी Samruddhi Kelkar Mehendi Photos: अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे, आता तिने इन्स्टाग्रामवर हातावर मेहेंदी काढल्याचे फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून प्रेक्षकांना असेही वाटले की मालिकां संपल्या-संपल्या लगेच अभिनेत्री बोहल्यावर चढते आहे की काय? Samruddhi Kelkar Mehendi Photos: अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल…
View On WordPress
0 notes
bhavsrujanarpita · 2 months
Text
गुढी पाडवा 2024
आंब्याचे तोरण लावले दारी
सजली अंगणी सुंदर रांगोळी ही न्यारी.
जपूनी मराठी अस्मिता, परंपरा व रूढी
भरजरी वस्त्र अलंकार लेवूनी दिमाखात उभी ही गुढी.
दरवळला सुगंध आंब्याच्या मोहरचा
कोकिळेच्या मधुर स्वराने संकेत दिला वसंत ऋतूच्या आगमनाचा.
चैत्रपालवीच्या ताजगीने प्रफुल्लित पहाट ही प्रतिपदेची
संकल्प करण्या सांगते जणू नव्या आकांक्षांची.
जल्लोष करुनी नवंवर्षाचा, हिंदू संस्कृतीचा
साजरा करूया सण हा गुढीपाडव्याचा.
*नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या ३५ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं आयएनएस कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. आयएनएस कोलकाता जहाजाने प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे ४० दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं.
****
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोईत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. 
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजलीवाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या तीन महान क्रांतीकारकांना२३ मार्च १९३१ रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारने कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतच��� अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
****
अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं  असून, लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या एसबीओए शाळेच्या वतीने मतदान जनजागृती विषयक तीन स्तरीय उपक्रम राबवले. शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक फेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृती विषयी पालकांना आवाहानात्मक पत्रं लिहिली. तसंच शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
****
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यांमध्ये केलेल्या प्रगती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाला देखील यवेळी मंजुरी दिली असल्याचं आर बी आयनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या  आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदी वर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सह जिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.
****
पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये आता अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किंदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १०, २१ - १४ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months
Text
रात्र
काळ रात्र ती झालीलिहून दुःख भाली ।अंगणात चांदण्यांचे हसूरुसवा चंद्राच्या गाली । आकाश लागले फिरायास्वारी कुठे ही निघाली ।दिसेना काळोखात काहीहोते नजर वरती खाली । चंद्र दडला लिंबा आडमैफिल तिथेच सजली ।वाऱ्याची गुण गुण आतारात्र तिथेच विसावली ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahavoicenews · 4 months
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
political-chat-01 · 4 months
Text
Tumblr media
🥳 थाटात सजली आयोध्या नगरी, अभिवादन करणार पुण्यनगरी...✅
🚩जय श्री राम🚩
🚵 नमो पुणे अभिवादन बाईक रॅली समृद्ध पुणे... विकसित भारत...
🗓 रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता 📍 जमण्याचे ठिकाण डि. पी. रोड, कृष्णसुंदर गार्डन समोर, एरंडवणे, पुणे 📌 संकल्पना: सुनील विश्वनाथ देवधर, माजी राष्ट्रीय सचिव-भाजपा
#sunildeodhar#narendramodi#vicepresidentofindia#governoroftamilnadu#chiefministeroftamilnadu#secretariateofschooleducation#newindia#avoidsingleuseplastic#directorateofschooleducation
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी; धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी नागपूरमध्ये दाखल
पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी; धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी नागपूरमध्ये दाखल
नागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने मंगळवारपासून दीक्षाभूमीवर दाखल होण्यास सुरुवात झाली. आज बुधवारी दीक्षाभूमी येथे ६६ वा धम्मचक्रप्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई तर प्रमुख पाहुणे म्हणून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
IPL 2022: युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅपचा ताबा, हे चार खेळाडूही शर्यतीत सामील
IPL 2022: युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅपचा ताबा, हे चार खेळाडूही शर्यतीत सामील
पर्पल कॅप २०२२: आयपीएल 2022 ची जांभळी कॅप सध्या राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर सजली आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. युजवेंद्रच्या नावावर 8 सामन्यात 18 विकेट आहेत. विकेट घेण्याच्या बाबतीत तो इतर गोलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. या मोसमात युझवेंद्रने आतापर्यंत 32 षटके टाकली आहेत. यामध्ये त्याने 7.09 च्या सरासरीने प्रति षटक धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर…
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
अत्तर, सुरमा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी!
अत्तर, सुरमा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी!
– रमजान ईदनिमित्त बाजारपेठ फुलली औरंगाबाद: – रमजान महिन्याच्या निमित्ताने औरंगाबाद शहरातील सिटी चौक परिसरातील इतर बाजारपेठेला नागरिकांची गर्दी होत आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही बाजारपेठ आहे. याठिकाणी सर्व प्रकारचे अत्तर, सुरमा या ठिकाणी मिळत असतो. अत्तर, सुरम्यासाठी शहरामध्ये संपत चौकातही दुकाने सजली आहेत. रमजानच्या काळामध्ये अत्तर डोळ्यात सुरमा लावण्यात मोठे महत्त्व असते. त्यामुळे शहर परिसरातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?
ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा? डान्सिंग क्वीन नोरा फतेही सध्या कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसत आहे. अलीकडेच तिने तिथं अप्रतिम परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी तिने असे कपडे परिधान केले होते, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहून तुम्ही…
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
सुमधुर भावगीत, भक्तीगीतांचे सुर अन् नृत्याविष्कार, सजली अनोखी पाडवा पहाट, किडस् पॅराडाईजच्या विद्यार्थी ठरले आकर्षण
सुमधुर भावगीत, भक्तीगीतांचे सुर अन् नृत्याविष्कार, सजली अनोखी पाडवा पहाट, किडस् पॅराडाईजच्या विद्यार्थी ठरले आकर्षण
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, तालुका प्रतिनिधी स्वप्निल सुरवाडे पातूर दि. 02 एप्रिल :- सुमधुर भावगीते, भक्तीगीते आणि विद्यार्थ्यांच्या नृत्यविष्काराने पातूर येथील पाडवा पहाट सजली. एकाहून एक सुरेल गीतांनी आणि बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. येथील संत श्री सिदाजी महाराज संस्थान येथे मराठी नववर्ष व श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून पाडवा पहाट या सुमधुर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा.
पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणण्याचं सरकारच्या विचाराधीन.
आणि
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं उद्योग मंत्र्यांचं आश्वासन.
****
बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आकर्षक राख्यांनी बाजारपेठा आणि दुकाने सजली आहेत. यंदा पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रक्षाबंधन उत्सवा निमित्त, देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “रक्षाबंधनाचा उत्सव हा बंधू-भगिनींना बांधून ठेवणारा असून, परस्पर विश्वास आणि बांधिलकीवर टिकणारं हे नातं असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रत्येकाच्या जीवनातला स्नेहभाव आणि सौहार्दाची भावना, या सणाच्या निमित्ताने वृध्दिंगत होवो”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नारळी पौर्णिमेचा सणही आज कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करत आहेत. समुद्राची कृतज्ञता म्हणून, कोळी समाजाकडून या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याचा प्रघात आहे
****
विश्वसंस्कृतदिनम् अर्थात जागतिक संस्कृत दिवस आज साजरा केला जात आहे. 'भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती' असं जिचं वर्णन केलं जातं, त्या देववाणी संस्कृतच्या सन्मानार्थ आणि प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो. मध्यंतरीच्या काळात संस्कृत अध्ययनाचं प्रमाण काहीसं मंदावलेलं असलं, तरी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने संस्कृत भाषाभ्यासाला नवीन गती मिळणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वसुंधरा प्रतिष्ठानच्या उपक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पिंपळाच्या झाडाला राखी बांधून वृक्षांचं संवर्धन करण्याचा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. “आपण वृक्षारोपण करतो, तसंच मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं दृढ होण्यासाठी वृक्षसंवर्धन उपक्रम ही काळाची गरज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना व्यसनापासून मुक्त करावं, यासाठी राज्य नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन आज राखी बांधली. जिल्ह्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना राखी बांधल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. पूर्वी बहीण भावाला संकट काळी माझे संरक्षण कर म्हणून, राखी बांधत असे. आता महिला सक्षमीकरण झाले आहे. आता ज्या समस्या आहेत त्यांचं निर्मूलन करण्यासाठी रक्षाबंधन करण्याची आवश्यकता बनसोडे यांनी व्यक्त केली.
****
राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नॅशनल वेटलॅण्ड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्वेक्षण केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज मुंबईत महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते. देशात एकूण ७५ रामसर क्षेत्र असून त्यापैकी महाराष्ट्रात नांदूर - मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या तीन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात सुमारे सव्वा दोन हेक्टर क्षेत्रात २३ हजार पाणथळ जागा असून त्यांचे सर्वेक्षण मान्यता प्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
संविधानाचं रक्षण या एकमेव उद्दिष्टासाठी आपण एकत्र आल्याचं, इंडिया आघाडीचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीच्या पुर्वसंध्येला ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ���ध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, केंद्र आणि राज्य सरकार कुठे आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नसून, आघाडीचा सामुहिक कार्यक्रम काय असावा याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं.
****
राज्यात या महिन्याअखेर पर्यंत सरासरीच्या २९% इतका पाऊस ठराविक ठिकाणी झाला असून चालू परिस्थितीत ३२९ महसुली मंडळात, पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे, त्यामुळे राज्यासमोर दुष्काळाचं संकट ओढवलं आहे. या परिस्थितीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
****
राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचं विचाराधीन असल्याचं, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांची रोपं येत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करुन द्यावं, कालमर्यादेत हे काम पूर्ण करावं, असे निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.
****
लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी सामंत बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी अत्यावश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळावरची उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्यात येतील असं आश्वासनही सामंत यांनी दिलं.
****
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथं आज एका हार्डवेअरच्या दुकानात आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे चारही जण एकाच कुटूंबातले असून, राजस्थानातल्या पाली इथले रहिवासी असल्याचं समजतं. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
****
शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील परळी इथं येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यांच्या अनुषंगाने संबधित विभागांना करावयाच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
****.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, जिल्ह्यातील मध्यम, लघु अशा सर्व पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातले सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यात या महिन्यात पावसाने गैरहजेरी लावली असल्यानं, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे तातडीने गावनिहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतील पहिल्या टप्यात २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं औरंगाबाद इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत.  या पार्श्वभूमीवर आज बँकेच्या खातेधारकांनी आपल्या ठेवी परत घेण्यासाठी बँकेत एकच गर्दी केल्याचं दिसून आलं.
****
0 notes
niyajmm · 6 years
Text
मेघागमन
मेघागमने जलबिंदू बरसती
वसुंधरेचे चुंबन घ्यावया
त्याकारणे नवांकुर जन्मति
परिसर आनंदे फुलवाया
किंतु ते जलबिंदू पडती
मुखावरी थिजताच माझिया
अश्रूधारे पूर येउनी,
पापण्यांचा ही बांध फोडती
आस नभाची भेट घ्यायची
वसुंधरेच्या मिठीत मिटती
माझीच आस सखे सदा
अतृप्तीचीच तृप्ती साहती
ओस ओस हे जीणे सारे
मेघागमने सजली धरती
ओस ओस हे जीणे माझे
ठक्क कोरडे हे सदा राहती
तुझविन जीणे , मरणे अधिक
त्या अधिकाला कोण ग हरती
मेघागमने जलबिंदू सारे
अश्रू होऊनी माझे वाहती
1 note · View note
kokannow · 3 years
Text
नेरूर बाजारपेठ सजली
नेरूर: कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात नरकचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नरकासुराची अप्रतिम रुपडी (तोंड) विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीसाठी लागणारा फराळ, मेणबत्या, फटाके आणि आकाश कंदील यांनी बाजारपेठ सजली आहे. नरकासुराची रुपडी खरेदी करण्यासाठी युवा वर्ग अधिक असून याची किंमतही ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरकचतुर्थीच्या दिवशी पहाटे नरकासुराच��या प्रतिमेचे दहन करण्यात येईल. पुढील तीन ते चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान अव्वल, ऑरेंज आणि पर्पल कॅपही या खेळाडूंनी पकडली
आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान अव्वल, ऑरेंज आणि पर्पल कॅपही या खेळाडूंनी पकडली
आयपीएल 2022 पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) अव्वल स्थानावर आहे. या संघाने त्यांच्या दोन्ही सामन्यांत 4 गुण मिळवले आहेत. इतर 4 संघांनी देखील 2-2 सामने जिंकले आहेत परंतु रनरेटच्या बाबतीत राजस्थान सर्वोत्तम आहे. यामुळेच तो अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे ऑरेंज कॅपवर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनचा ताबा आहे, तर उमेश यादवच्या डोक्यावर पर्पल कॅप सजली आहे. तरुण कर्णधारांचे संघ शीर्षस्थानी…
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात साकारली महारांगोळी
डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात साकारली महारांगोळी
-७५ कलाकारांच्या सहकार्याने सजली रांगोळी डोंबिवली : -दरवर्षी गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात संस्कार भारतीच्या वतीने महारांगोळीचे आयोजन केले जाते. यंदाही त्याच उत्साहाने संस्कार भरतीच्या सदस्यांनी ३० बाय ४५ आकाराची महारांगोळी साकारली असून भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५ कलाकारांच्या सहकार्याने हि रांगोळी साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारत…
Tumblr media
View On WordPress
0 notes