Tumgik
#वैद्यकीय छात्र
studycarewithgsbrar · 2 years
Text
मेडिकल छात्रा ने ट्रेन में महिला को जन्म देने में की मदद
मेडिकल छात्रा ने ट्रेन में महिला को जन्म देने में की मदद
अंतिम वर्ष के मेडिकल छात्र ने ट्रेन में बच्चे को जन्म देने में मदद की है। घटना मंगलवार तड़के उस समय हुई जब सिकंदराबाद-विशाखापत्तनम दुरंतो एक्सप्रेस में सवार एक महिला को प्रसव पीड़ा हुई। गीताम इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज एंड रिसर्च, विशाखापत्तनम की छात्रा 23 वर्षीय के स्वाति रेड्डी भी ट्रेन में सवार यात्रियों में से एक थी। स्थिति की तात्कालिकता को देखते हुए, रेड्डी, जो अपने एमबीबीएस प्रशिक्षण के…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 23 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करावं-आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचं आवाहन
·      छत्रपती संभाजीनगर इथं कोविडचे दोन रुग्ण;स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी रवाना
·      नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा
·      मराठा समाजातल्या सुमारे साडे ३ हजार उमेदवारांना EWS वर्गातून नियुक्तीचा मार्ग मोकळा
आणि
·      विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड वाटप
सविस्तर बातम्या
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड प्रतिबंधासाठीच्या वर्तणुकीचे काटेकोर पालन करावं, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल पुण्यात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हा स्तरावर रुग्णालयांतल्या यंत्रणेची प्रायोगिक चाचणी-मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सावंत यांनी आरोग्य विभागाला दिलेआहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको एन सेवन परिसरात काल कोविडचे दोन रुग्ण आढळले. यात एका दहा वर्षीय बालिका तसंच ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सांगितलं. या दोन्ही रुग्णांच्या श्वसन स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे, या चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली.
जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेऊन पुढील तपासण्या करण्याची सूचना पाण्डेय यांनी केली आहे.
****
सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून या दोनही रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिलीआहे.
****
नागपूर जिल्हा सहकारी बँक -एनडीसीसी मध्ये दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा घोटाळा झालं होता, त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणी नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयाने केदार यांच्यासह पाच जणांना काल निर्णय देत या सर्वांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत SEBC अर्थात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना EWS अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या वर्गातून ���रक्षणाचा लाभ द्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजातल्या तीन हजार ४८५ उमेदवारांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना EWS मधून नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
दरम्यान, मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत, त्यांच्यासाठी सर्वेक्षण करून विशेष अधिवेशनात कायदा करू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरात सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्याहस्ते काल सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या शिबीरात महाराष्ट्रातल्या कॅडेट्सनी मुलींच्या गटात दुसरा तर मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं एनसीसी मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात योगेंदर सिंह यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या पथकाने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं कौतुक केलं.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत एक कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. एकोणऐंशी हजारांहून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये १ कोटी ३१ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ४९ लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी तर, ३ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना उच्च दर्जाच्या  सार्वजनिक आरोग्य सुविधांची शिफारस करण्यात आली.
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरातील साई मंदिर इथं पोहचली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी यावेळी बोलताना, योजना समजून-जाणून घ्या आणि लाभार्थी बना असं आवाहन केलं. ते म्हणाले...
Byte…
या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत कशी मिळते ही माहिती दिली जाते. मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपलं आरोग्य असेल, आपल्या घरातील गॅस असेल, आपला राहण्यासाठी घर असेल किंवा आपणाला लागणारा, गोरगरिबांसाठी अन्नधान्य असतील, शेतकऱ्यांसाठी निधी असेल अशा वेगवेगळ्या जवळजवळ ३४ योजनांची माहिती दिली जाते. आपण सुद्धा यामध्ये समावेश पहा आणि आपला विकास करा. आपला विकास म्हणजे भारत देशाचा विकास.
****
या यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात अनेक लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं
****
विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचवण्याचं केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. लवंगारे वर्मा यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या या संकल्प यात्रेचाही काल आढावा घेऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.
****
ही संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करून लाभ प्राप्त करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
सर्वसामान्य समाजबांधवांनी भक्कम साथ दिल्यामुळेच आरक्षण हे दृष्टिपथात आलं असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सभेत बोलत होते. लातूर जिल्ह्यात रेणापूर इथंही जरांगे पाटील यांनी काल जाहीर सभेला संबोधित केलं.
****
वेल्डींग क्षेत्राची नवीन तंत्रज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी महाज्योती योजनेच्या माध्यमातून मराठवाडा ऑटो क्लस्टर इथं अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरु करता येईल, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथं वेल्ड टेक फेअर -२०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. या प्रदर्शनात १५ उत्पादक तसंच विक्रेत्यांनी आपली उत्पादनं प्रदर्शित केली आहेत.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सव येत्या जानेवारी ते मे महिन्यादरम्यान होणार आहे. याअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यात नाट्यकलेचा जागर ह��� स्पर्धात्मक महोत्सव १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत कलावंतानी भाग घ्यावा, असं आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. इच्छुक कलावंतांना ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, हे प्रवेश अर्ज नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
0 notes
Text
चीन से डॉ
भारतीय भाषा में शिक्षा की परीक्षा की गई है, आज अपने भविष्य के लिए उपयुक्त हैं I संकट से निपटने के लिए. ऐसा कहा जाता है कि परीक्षा की परीक्षा उत्तीर्ण होने के बाद परीक्षा उत्तीर्ण होगी और अब परीक्षा उत्तीर्ण होने के लिए पहले जैसा होगा वैसा ही जैसा होगा वैसा ही जैसा होगा वैसा ही होगा। दो साल से परीक्षा की परीक्षा ऑनलाइन रचिता कुरमी जो चीन के शांडोन प्रणाली में पहली बार कीटाणुओं की खेती के काम कर…
View On WordPress
0 notes
ambresanjay2016 · 3 years
Text
'सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह' के तहत उच्च शिक्षा के लिए १०० छात्रों को छात्रवृत्ति देने की घोषणा
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन की और से उच्च शिक्षा के लिए (पदवी और पदव्युत्तर पदवी पाठ्यक्रम) १०० छात्रों को १०० टक्का छात्रवृत्ति दी जानेवाली है. सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय से जुड़े विभिन्न पाठ्यक्रमों  के लिए २०२०-२०२१ इसशैक्षिक वर्ष में प्रवेश लेनेवाले छात्रों को इस छात्रवृत्ति का लाभ मिलनेवाला है. कोरोना संसर्ग के कारन आ गए वित्तीय संकट में छात्रों को नुकसान नहीं होना चाहिए, उनका साल बर्बाद ना हो, इसलिए सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट के एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह' के तहत यह छात्रवृत्ति दी जाएगी.
 सप्टेंबर महिने मे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने एमबीए, पीजीडीएम, एम.कॉम, एमएससी ऐसे अलग अलग पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) पाठयक्रम के लिए पेहेले हि छात्रवृत्ति की घोषित कि थी. सूर्यदत्ता की समिति के सदस्यों ने महाराष्ट्र में विभिन्न शहरों, जिलों और तालुका स्तर का दौरा किया और राज्य की स्थिति का जायजा लिया. इस 14-15 दिन के दौरे के दौरान प्राप्त अनुभव के आधार पर, पोस्ट ग्रेजुएशन के साथ-साथ डिग्री पाठ्यक्रमों के लिए छात्रवृत्ति देने का निर्णय लिया गया.
 सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन (SEF) महाराष्ट्र सरकार के तहत पंजीकृत एक सामाजिक संगठन है. ऑक्स्फर्ड ऑफ ईस्ट ऐसे रूप में जाने वाले पुणे  के कैलासवासी श्रीमती रत्नाबाई और श्री. बन्सिलालजी चोरडिया के आशीर्वाद से एसईएफ संचालित सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट की स्थापना १९९९ में हुई. समाज के जरूरतमंद और पात्र छात्रों को और नोकरी करनेवाले लोगों को शिक्षा प्राप्त करने के लिए प्रोत्साहित करने के साथ ही उन्हें विभिन्न प्रकार की छात्रवृत्ति देने का काम सुर्यदत्ता अपने एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह के तहत कई वर्ष से नियमित रूप से कर रहे हैं. पिछले बीस वर्षों में, सूर्यदत्ता ने काफी प्रगति की है, आज विद्यालय, व्यवस्थापन, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, मीडिया अँड मास कम्युनिकेश, इंटिरिअर डिझाईनिंग, फॅशन अँड ज्वेलरी डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, मल्टिमीडिया ग्राफिक्स अँड ऍनिमेशन, क्रिएटिव्ह आर्ट, सायबर अँड डिजिटल सायन्सेस, एव्हिएशन, हेल्थ अँड फिटनेस, सेल्फ डिफेन्स, ब्युटी अँड वेलनेस, व्होकेशनल अँड ऍडवान्सड स्टडीज ऐसी विभिन्न शाखाओं में उच्च गुणवत्ता और नवीन शिक्षा दी जा रही है. देश के विभिन्न हिस्सों के साथ-साथ कई अन्य देशों के विदेशी छात्र सूर्यदत्ता शिक्षण संस्था में पढ़ रहे है, यह खुशी की बात है.
 कोरोना महामारी के कारण वर्तमान स्थिति को देखते हुए, कई लोग के मन अनिश्चितता और भय से भरे हुए हैं. न केवल स्वास्थ्य की स्थिति खराब हुई है, बल्कि इससे एक बड़ा वित्तीय संकट भी पैदा हुआ है. परिवारों की आर्थिक स्थिति ठीक नहीं है. पिछले कुछ महीनों में अनेक लोगों की स्थिती खराब हो गई है और घर चलाना मुश्किल हो गया है. ऐसी स्थिति में, कई लोग उच्च शिक्षा प्राप्त करने के बारे में नकारात्मक और संदेह स्थिति मे हैं. उनके बच्चों की शिक्षा पर प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है और कई छात्र और अभिभावक उच्च शिक्षा नहीं लेने का फैसला कर रहे हैं. टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, उत्पादन क्षेत्र, बांधकाम क्षेत्र में काम करने वाले परिवारों को कोरोना के कारण बहुत नुकसान झेलना पड रहा है. नोकरी करनेवाले, मजदूर, छोटे उद्योजक इन्हे वित्तीय संकट का सामना करना पड़ रहा है. ऐसे परिवारों के बच्चों को बिना साल बरबाद किए शिक्षा को आगे बढ़ाने के लिए प्रोत्साहित करने का बीड़ा सूर्यदत्ता ने उठाया है. और इस छात्रवृत्ति देने की घोषणा की है. इस प्रकार की छात्रवृत्ति देनेवाली सूर्यदत्ता संस्थान शायद एकमेव होगी. इसलिए   छात्रों को शिक्षा लेने की इच्छा होते हुए भी केवल आर्थिक संकट के कारण सा�� बरबाद करने की आवश्यकता नहीं है. 
 यह छात्रवृत्ति २०२०-२०२१ शैक्षणिक वर्ष  में सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय से संलग्नित सूर्यदत्ता संस्थान में प्रवेश लेनेवाले छात्रों के लिए लागू होगी. उपलब्ध डिग्री पाठ्यक्रम इस प्रकार हैं :
 सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय से संलग्न डिग्री पाठ्यक्रम:
 - बी. एस्सी.  सायबर अँड डिजिटल सायन्स (तीन साल का फुल टाइम कोर्स)
- बॅचलर ऑफ सायन्स इन अनिमेशन (बीएस्सी एनिमेशन) (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ सायन्स इन हॉटेल मॅनेजमेंट  (तीन साल का फुल टाइम कोर्स)
- बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ कॉमर्स (बीकॉम)  (तीन साल का फुल टाइम कोर्स)
- बॅचलर ऑफ सायन्स इन अनिमेशन (बीएस्सी एनिमेशन)  (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस (बीबीए-आयबी)  (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन कम्प्युटर अप्लिकेशन (बीबीए-सीए) (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
- बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन डिझाईन  (तीन साल का फुल टाइम कोर्स) 
  सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय से संलग्न पीजी पाठ्यक्रम:
- मास्टर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स (एमएस्सी सीएस) (दो साल का फुल टाइम कोर्स) 
- मास्टर्स इन कॉमर्स (एमकॉम) ( दो साल का फुल टाइम कोर्स )
- मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) ( दो साल का फुल टाइम कोर्स )
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस (पीजीडीएमएलएम, पीजीडीआयईएम, पीजीडीएफएस,  पीजीडीएमएम, पीजीडीएफटी) १ साल का पार्ट टाइम कोर्स
 एआयसीटीई मंजूर अभ्यासक्रम एआईसीटीई अनुमोदित पाठ्यक्रम
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) - 2 साल फुल टाइम कोर्स
 अन्य यूजीसी / विश्व स्तर पर मान्यता प्राप्त पाठ्यक्रम:
 - बी.एससी. मल्टीमीडिया ग्राफिक्स अँड अ‍ॅनिमेशन (एमजीए)
- बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स
- बी. व्होक इन मीडिया आर्ट्स
- बी.ए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम
- बॅचलर इन फाईन आर्ट्स
- डिप्लोमा / अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंटीरियर डिझाइन
- डिप्लोमा / अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझाईन
- डिप्लोमा /-अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट
- डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन
- मास्टर इन फाईन आर्ट्स
कौन आवेदन कर सकता है?
 -  कोरोना महामारी से प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से प्रभावित क्षेत्रों के कर्मचारियों के बच्चे या फिर ऐसे माता-पिता के बच्चे जो अपनी नौकरी खो चुके हैं.
- करोना का व्यवसाय पर परिणाम हुवा है या फिर व्यवसाय की स्थिति धीमा हो गया है ऐसे छोटे व्यवसाईयों के बच्चे
- हमाल पंचायत, स्वच्छ संस्था के कर्मचारी, बांधकाम मजूर और अन्य मजदूरी करने वालों के बच्चे  
- अल्प उत्पन्न वाले कोरोना योद्ध्यांओं के बच्चे, जसे कि महापालिका कर्मचारी, डॉक्टर व नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, संरक्षण क्षेत्र के कर्मचारीयों के बच्चे 
- शहीद सैनिकों के बच्चे, कोरोना योद्धाये जिनकी कोरोना की लड़ाई में मौत हो गयी है उनके बच्चे
-  अनाथ या विभिन्न संगठनों से जुड़े बच्चे
-  महिला सशक्तीकरण की भावना में जिन नौकरी करनेवाली  महिला की उम्र ५० -६० है और वह अल्प उत्पन्न गट में है. 
-  २५-३५ वर्ष की आयु की महिलाएं जिनके पति अपनी नौकरी खो चुके हैं और कम आय वर्ग में हैं. 
-  एनजीओ से जुड़ी महिलाएं
-अल्पसंख्यक वर्ग के बच्चे विशेषकर जैन समुदाय के बच्चे
- इसके अलावा जो गरीब और जरूरतमंद हैं और जिनकी कम आय पर कोरोना का प्रतिकूल प्रभाव पड़ा है. 
 इच्छुक छात्रों को संबंधित विश्वविद्यालय की पात्रता मानदंडों को पूरा करना होगा. इसके लिए, छात्रों को विश्वविद्यालय की वेबसाइट पर पात्रता मानदंड की जांच करनी चाहिए. जिन छात्रों को कोई सरकारी छात्रवृत्ति नहीं मिलती है, उन्हें तुरंत आवेदन करना चाहिए.
 छात्रवृत्ति का स्वरूप :
चयनित छात्रों को सूर्यदत्ता द्वारा पूर्ण ट्युशन शुल्क का भुगतान किया जाएगा. छात्रों को विश्वविद्यालय पात्रता शुल्क और परीक्षा शुल्क का भुगतान करना होगा.
 आवेदन कैसे करें?
इच्छुक उम्मीदवारों को सभी प्रक्रियाओं को लागू करने और समझने के लिए निकटतम लोकमत कार्यालय से संपर्क करना चाहिए. वहाँपर शैक्षिक योग्यता दस्तावेजों और पसंतीदार पाठ्यक्रम के विषय में बताये. पात्रता निश्चित करने के लिए संबंधित शैक्षित पात्रता प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रक के साथ उत्पन्न का पुरावा और लोकमत का अधिकृत शिफारस पत्र आवश्यक है. अधिकृत व्यक्ती द्वारा दिया गया शिफारस पत्र (तहसीलदार / सरपंच / स्वयंसेवी संघटन के प्रमुख आदी.) प्रमुखअखबारों के संपादकों, मान्यता प्राप्त गैर-सरकारी संगठनों के प्रमुखों के सुझावों पत्र के आधार पर छात्रवृत्ति प्रदान की जाएगी. सीएसआर कमिटी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि या संदर्भातील अंतिम निर्णयाची माहिती देईल. सीएसआर कमिटी आवश्यक कागदपत्रों की पडतानी करेगी और इस संदर्भ का अंतिम निर्णय की जानकारी दी जाएगी. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन १०० पात्र छात्रों की लिस्ट जाहीर करेगा और उन्हें छत्रवृत्ती दी जाएगी. अर्ज करने की आखरी तारीख २५ डिसेंबर २०२० होगी. प्रवेश की अंतिम तारीख २७ डिसेंबर २०२० ऐसी होगी.  
 सूर्यदत्ता की मुख्य विशेषताएं :
- ब्याज मुक्त किश्तों और बैंक कर्ज के लिए सहयोग
-पेड इंटर्नशिप, विभिन्न परियोजनाओं के माध्यम से भुगतान प्रशिक्षण
-प्रतिष्ठित विशेषज्ञों द्वारा व्याख्यान, सेमिनार, व्यक्तिगत मार्गदर्शन और परामर्श सत्र आयोजित किए जाते हैं।
-सूर्यदत्ता में सायबर अँड डिजिटल सायन्स, अ‍ॅनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन अँड इंटिरियर डिझाईनमधील लंडन अकेडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी, लंडन) द्वारा संबंधित विषयों में डिप्लोमा अभ्यासक्रम 
-लड़के और लड़कियों के लिए अलग - अलग हॉस्टल
 पुरस्कार एवं नामांकन
सूर्यदत्ता को कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कारों से सम्मानित किया गया है. संघटन अग्रगण्य सर्वेक्षण में पिछले १८ साल से ��ारत के  पहिले टॉप ५० संघटन के 'ए' श्रेणी गट में आहे. टाइम्स स्कूल सर्वेक्षण २०१९ में सूर्यदत्ता नॅशनल स्कुल यह  सीबीएसई स्कुल में प्रथम क्रमांक पर है. टाइम्स बी-स्कूल ने २०२० में लगातार सातवे वर्षी सुर्ययत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट को टॉप बी स्कूलों में स्थान दिया है. एआयसीटीई सीआयआयने प्लॅटिनम प्रकार में सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कॉम्युनिकेशन (सिमएमसी) को लगातार ५ साल से प्लॅटिनम प्रकार में  स्थान दिया है. सिलिकॉन इंडिया एज्युकेशनने एस.ए.सी.एम.टी.टी. के १० सब में प्रॉमिसिंग हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज के संस्करण में इलेक्टीक्टीपॅगेजी के लिए कॉलेज ऑफ द इयर के लिए चयन किया गया है.
 सूर्यदत्ता की विशिष्टता
सूर्यदत्ता ने ��िभिन्न राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त व्यापारिक संगठनों के साथ समझौता ज्ञापनों में प्रवेश किया है. उन्होंने सदस्यता भी ले ली है. इस में ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे (एआयएमए) रिक्र्टाइड स्टडी सेंटर,बाय,वायसीएमयू,आयआयएमबीएक्स, हार्वर्ड बिजनेस स्कूल ऑनलाईन, हार्वर्ड बिझिनेस पब्लिशिंग एज्युकेशन, वेस्टइंडियातील एआयएमए बिजब्लाब, लंडन अकॅडमी इन संघटन के प्रथम सहकार्य मिलेहुए ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए) का सूर्यदत्ता  सदस्य है. व्यावसायिक प्रशिक्षण (यूके), इंटरनॅशनल कंट्रोल प्रॅक्टिशनर्स (यूके) की स्विसम रशिया और रिस्क मॅनेजमेन्ट असोसिएशन, लिंकन युनिव्हर्सिटी (मलेशिया), एसएपी, टीसीएस आयन, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सीआयएमएसएमई, कलाम सेंटर और आविष्कर लॅब, एक्स बिलियनस्किल्स लॅब, बायजूचे, अधिकृत आरोग्यसेवा संघटनां के कन्सोर्टियम, इंडियन सायबर आर्मी, बडा बिझिनेस और अन्य बहोत संघटन का समावेश है. इस के पीछे छात्रों का सर्वांगीण विकास करने का हेतू है. भविष्यकाल के नवोदित व्यवस्थापकों का सर्वांगीण विकास होने के लिए अलग अलग क्षेत्र के तज्ञ लोगोंसे चर्चा कर के सूर्यदत्ता संघटन ने उपरोक्त उल्लेख किए  मूल्य वर्धित पाठ्यक्रमोंका समावेश किया है. इस तरफ, सूर्यदत्ता जागतिक प्रीमियम संघटन स्तर पर सभी प्रसिद्ध पाठ्यक्रम प्रदान किए. जिस बजह से केवल कॉर्पोरेट रेडीबूटच नही तो डायनॅमिक वैश्विक वातावरण का सामना करने की  क्षमता छात्रों में निर्माण हो रही है.
 प्लेसमेंट के रिकॉर्ड करें
संस्था की स्थापना के समय से ही छात्रों के लिए प्लेसमेंट की परंपरा रही है, जिसके साथ सूर्यदत्ता ज्यादा से ज्यादा प्लेसमेंट में आगे आए है. सूर्यदत्ताने थरमॅक्स, बिझिनेस स्टँडर्ड, शॉपर्स स्टॉप आदी अनेक कॉर्पोरेट कंपनियों और व्यापारिक दुनिया के साथ संबंध स्थापित किए गए हैं. प्लेसमेंट के लिए कई एमओयू किए गए हैं. संगठन में 700 से अधिक कंपनियो से जुड़े हुई हैं.
 डॉक्टरल रिसर्च सेंटर
सूर्यदत्ता ने सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय  मान्यता प्राप्त प्रबंधन शाखा में एक डॉक्टोरल रिसर्च सेंटर स्थापित किया है. अस्पताल प्रबंधन, वाणिज्य अनुसंधान केंद्र शुरू किए है.
 इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर
स्टार्टअप संस्कृति को विकसित करने के लिए संगठन में प्रयास चल रहे हैं. व्यवसाय में प्रवेश करना चाहते हैं उन लोगों के सपनों को पूरा करने में मदद की जाती  है. उद्यमिता के साथ युवा छात्रों को एआयएमए बीझलॅब, इनोव्हेशन नेक्स्ट लॅब, एआयच्या लॅब बनायीं गयी है. सूर्यदत्ता जल्द ही ही अपने दो प्रमुख संस्थानों में एसीआयसी - अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर की स्थापना करने वाला है.
 वैश्विक विस्तार
सूर्यदत्ताने स्थापना वर्ष से ही वैश्विक स्तर पर विस्तार करने पर भर दिया है. आज ६० हजार से अधिक छात्रों ने सूर्यदत्ता में शिक्षा प्राप्त की है, आज दुनिया भर में वह अपने काम से प्रभाव डाल रहे हैं. देश और विदेश में अनेक आंतरराष्ट्रीय और बहुराष्ट्रीय कंपनीयो में अच्छी स्थिति में काम कर रहे हैं.
 सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय दिग्गजों को सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार देकर सम्मानित किया जाता है. ५०० से अधिक दिग्गज लोगोंको  सूर्यदत्ताने सन्मानित किया है. हर साल अपनी सालगिरह पर सूर्यदत्ता बड़े पैमाने पर कार्यक्रम आयोजित करता है और यह सम्मान उस कार्यक्रम में वितरित किया जाता है. पदमभूषण पंडित भीमसेन जोशी, वैज्ञानिक डॉ. कस्तुरी रंजन, योगाचार्य डॉ. बीकेएस अय्यंगार, ज्येष्ठ अभिनेता अनुपम खरे, पदमभूषण श्री शिव नादर, शहनाज हुसेन, किरण बेदी, मोहन धारिया, रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर सहित कई गणमान्य व्यक्तियों को इस पुरस्कार से सम्मानित किया गया है.
 सूर्यदत्ता के नाम पर, विक्रम
'अनफोल्ड हिडन पोटेन्शिअल थ्रु ब्लाईंडफोल्ड' और '२४ हावर्स सायलेंट व्रिडेथॉन' इस उपक्रम द्वारा संघटन ने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड में स्थान मिला है. पहिला उपक्रम नेत्रहीन बच्चों को दैनिक जीवन की कठिनाइयों के बारे में बताने और उनके आत्मविश्वास का निर्माण करने पर केंद्रित है. दूसरी गतिविधि २४ घंटे छात्रों के पढ़ने, चिंतन, संदेहों को हल करने पर केंद्रित है. ११०० तुलसी के पौधे के साथ भारत का नक्शा तैयार करना और Kavyathon २०१९  यह दो गतिविधिया गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज की गई है.
  प्रशस्त विशाल, स्वच्छ परिसर में, स्वस्थ और शैक्षिक वातावरण में छात्रों का स्वागत करने पर हमे गर्व है. महामारी के संकट को रोकने के लिए विश्व स्वास्थ्य संगठन और स्वास्थ्य मंत्रालय के निर्देशों के अनुसार आवश्यक देखभाल की जा रही है. शैक्षिक परिसरों, कार्यालयों और कक्षाओं को नियमित रूप से कीटाणुरहित किया जा रहा है.  इसी तरह छह फुट के अंतर-नियम का पालन किया जा रहा है. इसी तरह से थर्मल स्क्रिनिंग, वाहनों का निर्जंतुकीकरण नियमित रूप से की जा रही है. सॅनिटायझर, मास्क का उपयोग बंधनकारक किया गया है. सूर्यदत्ता में शिक्षण यह निरंतर चालनेवाली प्रक्रिया है. संस्थान में  संस्थान के सभी शिक्षकों को आसानी से ऑनलाइन शिक्षण की विधि में महारत हासिल है इस लिए करोना काल में भी शिक्षण प्रक्रिया बाधित नहीं हुई है. समकालीन और ऑनलाईन शिक्षा के कारण छात्रों के ज्ञान में इजाफा कर रहा है. सूर्यदत्ता छात्रों को ऑनलाईन शिक्षा के माध्यम से  बहुआयामी शिक्षा का अनुभव द रहा है.
 अधिक जानकारी और कैरियर मार्गदर्शन के लिए ९८८१४९००३६ पर संपर्क करें.
प्रवेश के लिए ८९५६९३२४१७, ९७६३२६६८२९ पर कॉल करें। इसके अलावा www.suryadatta.org इस वेबसाइट पर जाए.
 "कोरोना के कारण देश भर में लॉकडाऊन लगया गया. इस के कारण बहुत बड़ा आर्थिक नुकसान सभी स्तरों के लोगों का हुवा है. शिक्षा क्षेत्र पर इसका प्रतिकूल प्रभाव पड़ा है. वित्तीय संकट के कारण, कई छात्र इस वर्ष के लिए उच्च शिक्षा में प्रवेश ना लेन का विचार कर रहे हैं. सीखने की उनकी इच्छा के बावजूद केवल आर्थिक परिस्थिती अच्छी ना होने के कारण उनकी शिक्षा में रोक न लगे, इस विचार से सामाजिक प्रतिबद्धता की भावना से यह छात्रवृत्ति देने का फैसला किया हमने संगठन के पदाधिकारियों की एक बैठक में लिया है. एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, पीजीडीएम और मास्टर इन फाईन आर्टस्, पदव्युत्तर डिप्लोमा (पार्टटाइम) यह सभी पाठ्यक्रम व्यवसाय उन्मुख और रोजगार उन्मुख हैं. इन पाठ्यक्रमों को पूरा करके, छात्र एक अच्छी नौकरी प्राप्त कर सकते हैं या अपना व्यवसाय शुरू कर सकते हैं. वित्तीय स्थिति के कारण छात्र का वर्ष बर्बाद ना हो, छात्रों और अभिभावकों में निराशा की भावना पैदा ना हो, यह इसके पीछे का उद्देश्य है. साथ ही सामाजिक जागरूकता को ध्यान में रखकर विभिन्न गतिविधियों को संघठन में अंजाम दिया जा रहा है. "
 - प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे.
 Visit: https://www.suryadatta.org/
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
छत्रपती संभाजीनगर तसंच सांगली शहरात कोविडचे प्रत्येकी दोन नवे रुग्ण;प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा
एनसीसीच्या राष्ट्रीय शिबीरात सर्वोत्तम कॅडेट्सचा अतिरिक्त महासंचालकांकडून सत्कार
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड वाटप
आणि
लातूर-तुळजापूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टर अपघातात चौघांचा मृत्यू
****
छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको एन सेवन परिसरात आज कोविडचे दोन रुग्ण आढळले आहेत. यात एका दहा वर्षीय बालिका तसंच ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सांगितलं. या दोन्ही रुग्णांच्या श्वसन स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे, या चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून या दोन्ही रुग्णांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे दोनही रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी आज दिली. त्यामुळं नागरिकांनी घाबरून न जाता कोविड -19 मध्ये आपण ज्या गोष्टींचं पालन केलं त्या गोष्टीचं पालन करावं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असं सांगत, सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती डॉक्टर विक्रम सिंह कदम यांनी यावेळी दिली.
****
नागपूर जिल्हा सहकारी बँक -एनडीसीसी मध्ये दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता, त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणी नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयाने केदार यांच्यासह पाच जणांना आज दोषी ठरवलं अ‍सून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
****
मुंबईत येत्या २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व सहभागी संस्थांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात या महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या महोत्सवामध्ये शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढवण्यात यावा, असं आवाहन महाजन यांनी केलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरात सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्याहस्ते आज सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या शिबीरात महाराष्ट्रातल्या कॅडेट्सनी मुलींच्या गटात दुसरा तर मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एनसीसी मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रूप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात एनसीसी कॅडेट्सना दिलं जात असलेलं प्रशिक्षण तसंच व्यवस्थापनाबद्दल सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. योगेंदर सिंह यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या पथकाने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं कौतुक केलं. सिंह यांनी या दौऱ्यात एमजीएम विद्यापीठालाही भेट देऊन कुलपती तसंच कुलगुरूंशी चर्चा केली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. एकोणऐंशी हजारांहून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये १ कोटी ३१ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ४९ लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी ��र, ३ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना उच्च दर्जाच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांची शिफारस करण्यात आली.
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरातील साई मंदिर इथं पोहचली. या निमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्याकडं आली असून या योजना समजून, जाणून घ्या आणि लाभार्थी बना असं आवाहन कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले -
या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत कशी मिळते ही माहिती दिली जाते. मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपलं आरोग्य असेल, आपल्या घरातील गॅस असेल, आपला राहण्यासाठी घर असेल किंवा आपणाला लागणारा, गोरगरिबांसाठी अन्नधान्य असतील, शेतकऱ्यांसाठी निधी असेल अशा वेगवेगळ्या जवळजवळ ३४ योजनांची माहिती दिली जाते. आपण सुद्धा यामध्ये समावेश पहा आणि आपला विकास करा. आपला विकास म्हणजे भारत देशाचा विकास.
****
या यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात अनेक लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे, छत्रपती संभाजीनगर
****
विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचवण्याचं केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केलं आहे. त्या आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. या यात्रेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.
****
सोलापूर जिल्ह्यात २३ नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध केंद्रीय योजनांची माहिती शहरी आणि ग्रामीण भागात देण्यासाठी चित्ररथ गावोगावी आणि शहरात फिरत आहेत. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसंच लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या चार पैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. औसा शहराजवळ भरधाव वेगातील कार लोखंडी ट्रॉलीला मागच्या बाजूनं धडकल्यानं हा अपघात झाला.
****
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अहमदनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी मांडे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मांडे यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते.
****
'हेड टू टेल' या अभियानांतर्गत नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची आतापर्यंत २८ किलोमीटर अंतरातील कालव्याची स्वच्छता करण्यात आली आहे. एकूण ४९ किलोमीटर अंतराच्या या कालव्याच्या स्वच्छतेमुळे पाणी पातळी आणि वहन क्षमता यात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती यांत्रिकी मंडळाचे अधिक्षक अभियंता जितेंद्र गंटावार यांनी दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग मोकळा करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल केली - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राज्यात अवकाळी पावसामुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आणि
जालना, लातूर, धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग मोकळा करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या उमेदवारांनी नागरिकांसाठी जीवन सुलभतेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य पूर्ण बांधिलकीने पार पाडलं पाहिजे, ज्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला नाही अशा लोकांपर्यंत त्यांनी लाभ पोहोचवले पाहिजे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते.
****
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत पंतप्रधानांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून, यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं, ते यावेळी म्हणाले.
महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या तीन वर्षांत १५ हजार ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. २५ हजार जनौषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झाला.
****
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल केली असून, देशाच्या एकता आणि अखंडतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळच्या खडकवासला इथं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एन डी ए च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. यावर्षी संचलनात पहिल्यांदाच महिला छात्र सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
त्यानंतर राष्ट्रपतींनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शनीशिंगणापूर इथल्या शनैश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.
उद्या, राष्ट्रपती मुर्मू, पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे - परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या प्लांटचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. दोन हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत्या चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या नौदल दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज किल्ल्याची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
****
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ७८३ हेक्टर, हिंगोली ७९ हजार ४०२, परभणी एक हजार, बीड २१५, तर नांदेड जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनींचं नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आज जालना जिल्ह्यातल्या ढासला, बधापूर, रेवगाव, बेथलम, पिंपळगाव थोटे इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यानिमित्त ढासला इथं आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. एलसीडी स्क्रीनवर शासकीय योजनांची चित्रफितही दाखवण्यात आली.
****
लातूर तालुक्यातल्या नागझरी इथं देखील नागरीकांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बोराडी आणि निजामपूर गावात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या कृषी, आरोग्य, शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत देण्यात आली. तसंच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी इथल्या कचरुसिंग गुसिंगे आणि हरिदास अंभोरे यांच्या शेतातल्या नुकसानग्रस्त मोंसबी आणि डाळिंब फळबागेची सावे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले.
****
मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिलेले यवतमाळचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यांना चार डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासदार हेमंत पाटील हे लोकसभेतल्या अनेक समित्यांवर सदस्य आहेत. मात्र २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आता चार तारखेला हजर राहून मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडू, आपण राजीनाम्यावर ठाम आहोत, राजीनामा मंजूर झाला नाही तर संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धाराशिव इथं धनगर समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला. शहरातल्या आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपारिक व्यवसायाचं साधन असलेल्या मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसंच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपारिक पोशाख घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिरडा आणि दुधाला रास्त भाव द्या या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढवण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, यासाठी आवश्यक असलेल्या १०६ पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले. राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणं २० डिसेंबर पर्यंत तपासण्यात येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ एस टी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:ला सावरत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना घडली. मारोती नेमाणे असं या चालकाचं नाव असून, त्यांच्या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे प्राण वाचले.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा-लालगढ-काचीगुडा, हैदराबाद-जयपुर- हैदराबाद आणि नांदेड ते इरोड दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतात. काचीगुडा - लालगड ही गाडी २७ जानेवारी पर्यंत, लालगढ-काचीगुडा ३० जानेवारी पर्यंत, हैदराबाद - जयपूर गाडी २६ जानेवारी पर्यंत, तर जयपूर - हैद्राबाद आणि नांदेड - इरोड गाडीला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, लाईन ब्लॉकमुळे दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी ३ ते १६ जानेवारी दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर गाडी ४ ते १७ जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
आंतरराष्ट्रीय बाजारा�� गंभीर चढ-उतार असूनही, सरकार गेल्या काही वर्षांत एलपीजीची किंमत स्थिर राखण्यात यशस्वी झालं असल्याचं, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत सांगितलं. सौदी कराराच्या किंमतीनुसार खरेदी केलेल्या एलपीजीमध्ये अलिकडच्या वर्षांत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली, याउलट केंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातल्या ग्राहकांवर परिणाम करणार्या किंमती वाढू दिल्या नाहीत, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षी एप्रिलपासून कोणतीही वाढ झालेली नाही, असंही पुरी यांनी सांगितलं. उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गॅस जोडणीचं वाटप करण्यात आलं असून, त्याचा वापरही वाढला असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यसभेत आजही आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी, अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी लाऊन धरली. कामकाज सुरु झाल्यावर दोन्ही पक्षांनी या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला, त्यामुळे या सदस्यांनी सभात्याग केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.
****
देशात वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या जागांमध्ये गेल्या नऊ वर्षांत ९४ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. २०१३-१४ मध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या सुमारे ५१ हजार होती, ती वाढून ९९ हजारांवर गेली असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. पदव्युत्तर जागांची संख्या देखील १०७ टक्क्यांनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेचं लोकार्पण करणार आहेत. या रेल्वे मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन मार्गांवर धावतील. मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेमुळे सिद्धेश्वर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि आळंदीसारख्या धार्मिक स्थळांना पोहोचणं सुलभ होणार आहे. तर मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर अशी धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दाऊदी बोहरा समाजासाठी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या मरोल इथल्या अलजमीया तुस सैफिया अर्थात सैफी अकादमीच्या नव्या परिसराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणावर प्राचार्य, विभागप्रमुखांच्या कार्यशाळेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मनुष्यबळ विकास केंद्रात आज सुरुवात झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत माजी कुलगुरु डॉ.विजय पांढरीपांडे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित आहेत. या परिषदेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसंच विद्यापीठातले सर्व विभागप्रमुख उपस्थित आहेत.
****
औरंगाबाद इथं आगामी जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आणि टीम ऑफ असोसिएशनच्या वतीनं येत्या ११ आणि १२ तारखेला शहर स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीद्वारे राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी, सर्व व्यापारी संकुलं, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, रिक्षाचालकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
****
औरंगाबाद इथं आजपासून समाज कल्याण विभागतर्फे विभागीय स्तरावरील कला -क्रीडा अविष्कार महोत्सव सुरु होत आहे. दोन दिवसीय या महोत्सवात औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची, विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे. निवासी शाळेतले विद्यार्थी देखील या महोत्सवात सहभागी होत आहेत.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे आयोजित तीन दिवसीय क्रिडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महोतसवातल्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं क्रीडांगण आणि गरवारे स्टेडिअम इथं, तर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार क्रिकेट कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर मालिकेतला पहिला सामना नागपूर इथं सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०९ धावा झाल्या होत्या. रविंद्र जडेजानं तीन, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक गडी बाद केला. 
//**********//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम���या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकास तसंच आर्थिक एकत्रीकरण अशा दोन्हींचं उद्दिष्ट उत्तम प्रकारे साध्य करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन आज मुंबईत दौऱ्यावर असून, त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात भागधारकांशी संवाद साधला. विकासावर लक्ष केंद्रीत करून सातत्याने अर्थव्यवस्थेची वाढ करणाऱ्या देशांमध्ये, जगातील एखाद दुसरा अपवाद वगळता भारतच आहे. ही वाढ अशीच चालू ठेवण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. 
***
ई-लिलावाद्वारे गव्हाची दुसरी विक्री येत्या १५ फेब्रुवारी रोजी देशभरात होणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने एक आणि दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या ई-लिलावातल्या सर्व विजेत्या बोलीदारांना देशभरातल्या संबंधित डेपोमधून ताबडतोब साठा उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ई-लिलावात विकला जाणारा गहू उचलल्यानंतर आणि आटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर किमती आणखी घसरतील, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं. 
***
पुणे जिल्ह्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांना, तर चिंचवड इथून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
***
मुंबई महानगरपालिकेचा २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी एक हजार ७२९ कोटीची अंदाजी तरतूद करण्यात आली आहे. २०३० पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी युक्त आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अंमलात आणली असून, वातावरण कृती आराखडा तयार करण्याचं काम प्रगती पथावर आहे. तसंच स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी 'मुंबई वायू प्रदूषण कृती योजना' आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे एक नाद मधुर कविता अर्थात जिंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. समजायला सोपी आणि आपलंसं करेल अशी २५ ते ३० सेकंदांची धून या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका देता येतील. 
***
सध्या केवळ पुणे-अहमदनगर मार्गावर सुरु असलेल्या ‘शिवाई’ या एस टी महामंडळाच्या ई-गाड्यांची सेवा, लवकरच पुणे ते - दादर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर सुरु होणार आहे. याकरता आणखी ५० शिवाई गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असून, संबंधित आगारांकडे त्यांचं वाटप झाल्यानंतर ही सेवा सुरु होणार आहे. तसंच एस टी महामंडळाच्या पुणे विभागात १५ वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या गाड्यांचा वापर लवकरच बंद केला जाणार असून, त्यांच्या जागी नव्या शिवाई गाड्या दाखल होणार आहेत.
***
औरंगाबाद महापालिकेने व्यावसायिक नळांच्या अधिकच्या पाणी वापरास लगाम लावण्यासाठी मिटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या प्रभाग कार्यालयनिहाय याद्या तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. येत्या आठ दिवसात व्यावसायिक नळांना मिटर बसवण्याचं काम सुरू केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
***
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय एकात्मता यात्रा आज औरंगाबाद इथं संध्याकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. ईशान्य भारतातील तरुण आणि इतर राज्यांमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशानं या अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात येतं. औरंगाबाद शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ही यात्रा दाखल होणार असून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद पंचायत समितीमधल्या अशोक खेडकर या कृषी अधिकाऱ्यास चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता आणि कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षकांना पाठवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
***
नांदेड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातल्या शुन्य ते १८ वर्षे वयापर्यंतची बालकं आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नियोजन केलं आहे. या मोहिमेसाठी सुमारे ३०० वैद्यकीय तपासणी पथकं तयार करण्यात आली असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 January 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२१ आणि २०२२ साठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून प्रदान केले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे, नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल, मुंबईच्या जिया राय आणि नाशिकच्या स्वयं पाटील यांचा समावेश आहे. गौरव पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या बालकांशी संवाद साधला.
****
आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. देशातल्या मुलींना सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर मुलींचे हक्क तसंच शिक्षण, आरोग्य आणि पोषणासंबंधी जागरूकता वाढवणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना सशक्त बनवण्यासाठी त्यांना शिक्षण, समान संधी आणि योग्य पोषण उपलब्ध करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी ट्विट संदेशाद्वारे केलं आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याचा हा दिवस असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात बहुतांश शाळांचे १०वी तसंच १२वीचे वर्ग आजपासून सुरू झाले. जालना जिल्ह्यात पहिली ते बारावी, औरंगाबाद आणि बीडमध्ये फक्त १०वी आणि १२वी तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले. कोविडच्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळांचे वर्ग सुरू करायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २७ लाख ५६ हजार ३६४ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६२ कोटी २६ लाख सात हजार ५१६ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८१ लाख ८० हजार १६५ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.  
दरम्यान, देशात काल नव्या तीन लाख सहा हजार ६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ९५ लाख ४३ हजार ३२८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८९ हजार ८४८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. काल दोन लाख ४३ हजार ४९५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ६८ लाख चार हजार १४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, २२ लाख ४९ हजार ३३५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेलं लष्कराचं संचलन नियोजित सकाळी दहा वाजेऐवजी सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. ही कवायत रायसिना हिल परिसरातून राजपथावरून लाल किल्ल्याच्या दिशेने जाईल. संचलनामध्ये लष्कराकडून सहा, नौदल आणि हवाई दलातील प्रत्येकी एक, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार तुकड्या सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि विभागाचे २१ चित्ररथ सहभागी होतील.
****
महाराष्ट्राची राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिला राष्ट्रीय पातळीवरच्या बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिची निवड झालेली आहे. महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रनची ती छात्र आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
****
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधा अधिक भक्कम करून नागरीकांना चांगल्या उपचार सेवा उपलब्ध करून देऊ, असा विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. काल विष्णुपुरी इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, २०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहाचं भूमीपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात कर्करोग उपचार केंद्र, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, दंतचिकित्सा महाविद्यालय आणि इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य ती पावले उचलली जातील असं चव्हाण यांनी सांगितलं.
****
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड मध्ये आज पाच अंश सेल्सिअस आणि नाशिक शहरात सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या हंगामातली ही सर्वात नीचांकी नोंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रागांमध्ये असणाऱ्या डाब आणि वालंबा परिसरात यंदा दुसऱ्यांदा दवबिंदु गोठल्याची घटना समोर आली आहे. सपाटी भागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रात आज आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानाच घट झाली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा. ****
कोविड प्रतिबंधासाठी सहकार्य करण्यासाठी दोन उच्चस्तरीय गट महाराष्ट्र आणि केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशात जवळपास ७० टक्के कोविडचे रुग्ण या दोन राज्यांमध्ये असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात येणाऱ्या गटात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या विशेषज्ञांचा समावेश आहे. हे गट राज्यातल्या आरोग्य विभागासोबत मिळून काम करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. कोविडवर प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील हे गट सुचवतील.
****
राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच कृषी विधेयकाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करावं लागलं.  
****
देशात काल आठ हजार ६३५ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सात लाख ६६ हजार २४५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५४ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ४२३ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी चार लाख ४८ हजार ४०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६३ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सहा लाख ५९ हजार ४२२ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १९ कोटी ७७ लाख ५२ हजार ५७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
दरम्यान, देशात आतापर्यंत ३९ लाख ५० हजार १५६ नागरिकांचं कोविड लसीकरण झालं आहे.
राज्यात काल ५३१ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार ३३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. राज्यात स��्वाधिक १६१ टक्के लसीकरण मुंबई उपनगर जिल्ह्यात झालं. राज्यात आतापर्यंत तीन लाख नऊ हजार ८४६ कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात ११२ जणांना, औरंगाबाद ७५, मुंबई ७१, पुणे इथं ५९, नागपूर १४३, सोलापूर ११ असे, ४७१ जणांना काल ही लस देण्यात आली.
****
राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्राच्या पथकानं प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन आणि दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. एनसीसी पथकातले विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकाऱ्यांसाठी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिनंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिद्दीनं आणि हिंमतीनं देशहिताचं कार्य करणाऱ्या युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसंच राज्याचा रहिवासी असलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या लष्करी जवान/ निमलष्करी जवान यांच्या पाल्यांना प्रति अभ्यासक्रम जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्यानं प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड इथले जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना कंधारच्या दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार’ माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते काल कंधार इथं प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार अनिल कसबे, दिगंबर गायकवाड, बा. पु. गायखर आणि मुखेड इथले चंद्रशेखर पाटील यांनाही हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारांनी आपल्या बातमीतून वस्तुस्थिती समाजासमोर मांडावी, ज्यामुळे माध्यमांची विश्वार्हता वृद्धींगत होईल, असं मत सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या कोपरी इथं बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा प्रस्ताव चौकशी समितीनं दिला आहे. त्याचबरोबर सीएचओ अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम याचेवर सेवा समाप्ती ची कारवाई, तर अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परवा पोलिओ लसीकरणाच्या दिवशी १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आलं असून, या बालकांवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
परभणी इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गाच्या शासकीय संदलचं काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते दर्ग्याकडे प्रस्थान करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा वक्फ बोर्डाच्या वतीनं सन्मान करण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यात ब्रिटनहून परतलेल्या आठ जणांना नव्या विषाणूचा संसर्ग; परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्याच विमानतळांवर विलगीकरणात ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी.
·      राज्याचा कोविडमुक्तीचा दर सुमारे ९५ टक्के; मराठवाड्यात नव्या एकशे एकोणनव्वद रुग्णांची नोंद.
·      राज्यात कौशल्य विकास विभागांतर्गत स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात येणार.
·      नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष कालपासून कार्यान्वित.
·      मराठवाड्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध; उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप.
·      नांदेड जिल्ह्यात कंधारच्या ‘दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान’चे पत्रकारिता पुरस्कार जाहीर.
आणि
·      उस्मानाबाद इथं विभागीय टपाल कार्यालयाच्या डाक मेळाव्याला प्रारंभ.
****
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्याच विमानतळांवर विलगीकरणात ठेवण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात ब्रिटनमधून परतलेल्या ८ प्रवाशांमध्ये नव्या कोरोना विषाणूची लक्षणं आढळली आहेत. यामध्ये पाच रुग्ण मुंबईत, तर पुणे, ठाणे आणि भाईंदर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्य सचिवांना हे निर्देश दिले.
ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवलं जातं, मात्र काही प्रवासी इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रवाशांना संबंधित विमानतळावरच विलगीकरणात ठेवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
कोविड लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेत, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही आवश्यक सूचना केल्या.
****
राज्यात काल दोन हजार सातशे पासष्ट नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार सहाशे ९५ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे. काल १० हजार ३६२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार तीनशे ६१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यात ४८ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या एकशे एकोणनव्वद रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ७१ कोविडग्रस्त आढळले, बीड जिल्ह्यात २६, जालना १५, नांदेड ३२, लातूर २५, परभणी १२ तर उस्मानाबाद जिल्ह्यात काल ८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण केंद्रावरची पथकं सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृतीदलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात लसीकरणाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, शासनस्तरावरून लवकरच लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं. लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन बंधनकारक असल्याचं ते म्हणाले.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात कौशल्य विकास विभागांतर्गत स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा निर्णय घेतल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्य नावीन्यता संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधला ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणं, विद्यार्थिनींना उद्योजकतेचं प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठं उभारणं, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणं, आदी उपक्रमही राबवले जाणार असल्याचं, मलिक यांनी सांगितलं.
****
नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष कालपासून कार्यान्वित झाला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते या कक्षाचं उद्धाटन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. आपण प्रशासनाचं विकेंद्रीकरण करत असून या कक्षामुळे विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना एक हक्काचं कार्यालय उपलब्ध होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना, अशा कायमस्वरुपी विधानसभा कक्षाची पुण्यात ही आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी मान्य करण्याची ग्वाही दिली.
****
नवीन कृषी कायदे; शेतकरी आणि देशहित या विषयावर काल लातूर इथं प्रबोधन सभा घेण्यात आली. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी या सभेत या कृषी कायद्यांबाबत माहिती दिली.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पार्थिव देहावर काल उंडाळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उंडाळकर यांचं काल पहाटे सातारा इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
****
राज्यातल्या महानगर पालिका क्षेत्रांमध्ये ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे. एकूण शंभर दवाखाने उभारले जाणार असून यासाठी ७९५ लाख रुपये प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
****
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत काल अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं, विभागात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. काल उमेदवारांना निवडणूक चिन्हांचंही वाटप करण्यात आलं  
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६१७ ग्रामपंचायतींपैकी औरंगाबाद तालुक्यातली भांबर्डा ग्रामपंचायत, पैठण तालुक्यातली हिरडपुरी, सिल्लोड तालुक्यातली चिंचखेडा, गंगापूर तालुक्यातली सिरस वडगाव, वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव, तर सिल्लोड तालुक्यातल्या तलवाडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.
हिंगोली जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झाली आहे, याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
हिंगोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या ४९५ ग्राम पंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २०२७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ७४ ग्राम पंचायतींची बिनविरोध निवड झाली. तर २८१ प्रभागातील उमेदवारांचीही निवड बिनविरोध झाली. त्यामुळे आता जिल्ह्यात ४२१ ग्राम पंचायतींसाठी १२६७ प्रभागांमधे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी ७९४० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या सोमठाणा, पाळज, कांडली, अशा १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जवळपास ४२, लातूर जिल्ह्यात २० हून अधिक तर बीड जिल्ह्यात १२९ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि थेट लढतींबाबतचं अंतिम चित्र आज स्पष्ट होईल.
****
लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ इथले डॉ. अरविंद भातांब्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीतून काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
नांदेड इथं वैयक्तिक स्तरावर ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ हे कॉलसेंटर येत्या २६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. काल या केंद्राच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. प्रायोगिक स्तरावर ही सुविधा प्रारंभी भोकर विधानसभा मतदार संघासाठी असेल असं चव्हाण यांनी सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या तत्परतेने सुटाव्यात, नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, या हेतूने हे कॉलसेंटर उभारलं जात असल्याची माहिती, चव्हाण यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची काल लातूर इथं भेट घेतली. कंत्राटी पद्धतीनं दिलेली नियुक्ती रद्द करणं, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या वर्षभरापासून स्थगित असलेल्या नियुक्त्या परत द्याव्यात, कालबद्ध वेतनश्रेणी तत्काळ लागू करावी, जुनी निवृत्ती योजना तत्काळ लागू करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगानुसार सर्व भत्ते तत्काळ अदा करावेत, आदी मागण्यांचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना सादर केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार इथल्या दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुरस्कार दैनिक देशोन्नतीच्या नांदेड आवृतीचे प्रमुख अनिल कसबे यांना, माधवराव आंबुलगेकर पुरस्कार मुखेडचे चंद्रशेखर वेंकटराव पाटील यांना, डॉ. रवींद्र रसाळ पत्रकारिता पुरस्कार दिगंबर गायकवाड यांना, तर बाळासाहेब ठाकरे पुरस्कार लोहा इथले बा.पु.गायकर यांना जाहीर झाला आहे. उद्या ६ जानेवारीला ‘दर्पण दिनी’ हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
दर्पण दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा आज उस्मानाबाद इथं जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांना काढून दिलेल्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात येणार आहे. ‘कोरोनानंतरचा उस्मानाबाद जिल्हा - व्हिजन 2021’ या विषयावर यावेळी परिसवांद ही आयोजित करण्यात आला आहे.
****
औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
उस्मानाबाद विभागीय टपाल कार्यालयाच्या डाक मेळाव्याला कालपासून प्रारंभ झाला. उस्मानाबाद शहर टपाल कार्यालयात येत्या १४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात टपाल विभागाचे नवीन खातं उघडणं, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडणं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन डाक विमा काढणं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडणं, तसंच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना आदी सेवा ग्राहकांना पुरवण्यात येणार आहेत. आधार दुरुस्ती तसंच नूतनीकरण सेवाही या मेळाव्यात पुरवली जाणार आहे. नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन उस्मानाबाद टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर बी. व्ही. पाटील यांनी केल आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतले नववी - दहावीचे वर्ग कालपासून सुरू झाले. मनपाच्या एकूण सतरा शाळांमधल्या एक हजार आठशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांपैकी सहाशे पंचाऐंशी विद्यार्थी काल हजर होते. यावेळी कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमांचं पालन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या १४ छात्र सैनिकांची गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सैन्य भरतीमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्राचार्य डॉ.आर.आर.तांबोळी, यांच्यासह महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी या सैनिकांचं अभिनंदन केलं आहे.
****
परभणी तालुक्यातल्या ५० गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. रबी हंगामासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या मागणीला यश मिळाल्याबद्दल काल त्यांचा सत्कार करण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना ��ादर करण्यात आलं. लवकरात लवकर नामांतर न केल्यास, आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला आहे.
****
लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने ‘इतिहास विषयातून करिअरच्या संधी’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातले इतिहास विभागप्रमुख डॉ. सदाशिव दंदे यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जून २०२० सायंकाळी ६.०० **** ** कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही * कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्यांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक * कोरोना विषाणू चाचणीसाठी अकरा नव्या प्रयोगशाळा सुरू आणि * कोकणातील रेवस - रेडी सागरी महामार्गाचं काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार- खासदार तटकरे यांची माहिती **** कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईत यशस्वी झालेली योजना आता राज्यभर राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून राज्याला संबोधित केलं. ते म्हणाले... पण ही रुग्णांची संख्या वाढत असताना आपण Test ची संख्या सुद्धा वाढवली आहे म्हणून आता रुग्ण येण्याची वाट न बघता आपण वायरस पोहोचायच्या आत आपण तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो Chase The Virus तेव्हा एक नवीन संकल्पना मुंबईत सुरू केली असून राज्यभरात आपण राबवत आहोत Chase The Virus त्याच्यासाठी रुग्णांची संख्या वाढत असली तरी आपल्याकडे आरोग्य सुविधाही आपण वाढवत आहोत औषधांचे सुद्धा टंचाई होणार नाही औषधोपचार ते सुद्धा वाढवत आहोत. राज्यात गरिबांना अल्प दरात अन्न धान्य वितरण सुरू ठेवता यावं यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अभियान योजना पुढंही सुरू ठेवावी या करता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवलं असल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली. **** देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांपेक्षा यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, या दोन्ही संख्यांमधलं अंतर ९६ हजारांपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल दिवसभरात देशभरात १३ हजार ९४० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले. यामुळे देशभरात यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ६३६ झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे १ लाख ८९ हजार आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सध्या ५८ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. **** भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोरोना विषाणूच्या चाचण्यांसाठी देशभरात काल दिवसभरात ११ नव्या प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता देशात कोरोना विषाणू चाचण्यांसाठी १ हजार १६ प्रयोगशाळा उपलब्ध झाल्या आहेत. यातल्या ७३७ शासकीय तर २७९ खाजगी प्रयोगशाळा आहेत. देशभरात काल दिवसभरात २ लाख १५ हजारांहून अधिक, तर आत्तापर्यंत एकूण ७७ लाखांहून अधिक संबंधित चाचण्या केल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे. **** परभणी जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे चार नवे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. यात परभणी शहरातील गंगापुत्र कॉलनी आणि गव्हाणे चौकातील प्रत्येकी एक तर जिंतूर शहरातील बामणी प्लॉट भागातील एक आणि सोनपेठ शहरातील राजगल्लीतील एका रुग्णाचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. **** अकोला जिल्हा कारागृहातील ५० बंदी तसंच इथले अन्य २८ अशा ७८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इथं जिल्हा कारागृहात तिनशे बंदी आहेत. गेल्या चोवीस तारखेला इथल्या १८ बंदींना याची लागण झाल्याचं समोर आलं होतं. **** नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता ३६७ झाली आहे. जिल्ह्यातील २७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नांदेड जिल्ह्यात १६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. **** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे ४२ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ५०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधे रेहमानगंजमधले पंधरा आणि दाना बाजारमधले दहा तर खडकपुरा भागातील पाच रुग्ण आहेत. **** कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेच्या कामाची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आज पाहणी केली. प्रयोगशाळा उभारणीचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. **** `कोरोनील` या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष मंत्रालय तसंच भारतीय वैद्यकीय संशोधक परिषद -आयसीएमआर- यांनी अद्याप नाहरकत पत्र दिलेलं नसल्यानं या औषधांचा साठा राज्यात कुठंही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ते कोरोना विषाणू आढावा बैठकी नंतर सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंढरपूर इथं आषाढी वारीच्या वेळी शासकीय महापूजा करायची की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. नागपूर इथं कार्यकर्त्याच्या हत्ये प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूची रोगराई आटोक्यात आल्यानंतर राज्यात पोलीस भरती केली जाईल असं गृहमंत्री देशमुख यावेळी म्हणाले. **** कोकणातील रेवस-रेडी या सागरी महामार्गासाठी सरकारनं चार हजार पाचशे कोटी रूपये मंजूर केले असून या महामार्गाचं काम येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते काल अलिबागमधे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणूमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असली तरी या महामार्गानं कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्यानं या महामार्गाला प्राधान्यानं मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रेवस-करंजा-अलिबाग-नांदगाव-मुरूड-शेखाडी मार्गे पुढे हा महामार्ग रेडीला जाणार असून हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचं खासदार तटकरे यावेळी म्हणाले. **** राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी बँक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना या मुद्दावर पत्र पाठवण्यात आलं आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून बँकांना या संदर्भात स्पष्ट निर्देश मिळावेत, त्या अभावी या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता येत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. **** यवतमाळ जिल्ह्यासह अन्य तालुक्यांत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहेत. नेर, दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस इथं प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. इथल्या कोरोना रुग्णालयात तसंच आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात विलगीकरणात असलेल्यांशी पालकमंत्री राठोड यांनी संवाद साधला. **** चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात काल संध्याकाळी कोरोना विषाणूचे सहा रुग्ण आढळले असून रात्री उशिरा गडचांदूर इथं औरंगाबादहून परतलेला एक २७ वर्षीय युवकाला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ८१ झाली असून ५१ रुग्ण बरे झाले आहेत तर ३० रुग्ण उपचार घेत आहेत. **** कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील केश कर्तनालयं आज तीन महिन्यांच्या खंडानंतर सुरू झाली. सुरक्षिततेसाठी सरकारनं घातलेल्या नव्या अटी आणि नियमांचं पालन करत ही दालनं सुरू झाली आहेत. लातूर शहरात ५१८ केश कर्तनालयं आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे तेराशे कारागिरांचा रोजगार नव्यानं झाल्याचं आज पहायला मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. **** कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शिक्षक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय पालघर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काल तीन हजार ९३० होती. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 April 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि. **** ** साथ रोग प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामिन नाही; सात वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद ** स्थलांतरित कामगारांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी ** राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यूदर कमी होत असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा ** औरंगाबादमध्ये आणखी दोन तर नांदेड शहरात पहिला कोरो���ा विषाणू बाधित रूग्ण आढळला ** राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात आणि ** पैठणच्या केमिकल कारखान्यात स्फोट तर लातूरमध्ये मध्यरात्री दोन दुकानांना आग **** साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यानुसार कोविड १९ च्या साथीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं अजामीनपात्र गुन्हा समजलं जाणार आहे. हे गुन्हे करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत तुरूंगवास तसंच पाच लाखा रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याप्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाणार असून, वर्षभरात शिक्षा सुनावली जाणार आहे. तसंच वाहन आणि रुग्णालयाचं नुकसान केल्यास बाजारभावाच्या दुप्पट दंड वसूल केला जाणार असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणी केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच डॉक्टर्स, परिचारिका तसंच आशा कार्यकर्त्यांना ५० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं यापूर्वीचं घेतला असल्याचं जावडेकर यांनी सांगितले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड १९ च्या रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. **** टाळेबंदीच्या काळात अनेक स्थलांतरित कामगार राज्यातल्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. या नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्यानं त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नाही, मात्र राज्य सरकारकडून नियमित लाभार्थींना अन्नधान्याचं वाटप झाल्यानंतर राहिलेलं पाच टक्के धान्य या नागरिकांना देण्याची मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे पासवान यांच्याकडे केली आहे. **** राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यूदर कमी होत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सामाजिक माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला. कोरोना विषाणू संसर्गाचे राज्यात आता फक्त पाच हॉटस्पॉट असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले… आज मला आपल्या हे ही सांगता येईल की hotspot महाराष्ट्रात पूर्वी १४ आता होतीआपल्या hotspot पाच आलेले आहे झाले तर कदाचित आपण मालेगाव वर अधिक जास्त चांगला लक्ष देऊन करू शकलो आपल्या contented structures वापरून कंट्रोल करू शकतो तर चार वर जाईल अत्यंत आशेने एक सांगेल दररोज १३ %बरे होऊन घरी जात आहेत. मी पुन्हा सागेल की ८३ % लोक हे asymptomatic आहेत त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत. **** राज्यात काल ४१३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ६४९ झाली आहे. काल या आजारानं १८ जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण मृतांची संख्या १६९ झाली आहे. या आजारातून बरे होण्याचं प्रमाणही वाढत असून, काल ६७ रुग्णांना घरी सोडण्यास आलं. राज्यात आतापर्यंत ७८९ जण कोरोनामुक्त झाले असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. **** औरंगाबाद इथं काल आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं, त्यामुळे औरंगाबाद इथं आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३८ झाली आहे, यापैकी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किराडपुरा इथल्या एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना काल सुट्टी देण्यात आली. **** नांदेड शहरात काल पहिला कोरोना विषाणू बाधित सकारात्मक रूग्ण आढळून आला आहे. शहराच्या पीरबुऱ्हाणनगर भागात राहणारी ही ६४ वर्षे वयाची व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. हा परिसर सील करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. **** जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथली ३९ वर्षीय महिला कोरोना विषाणू बाधित आढळून आल्यानंतर या महिलेच्या निकट संपर्कातील १९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं असून, त्यांच्या घशातल्या स्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. बाधित महिला परतूर इथं वास्तव्यास असलेला परिसरही पोलिसांनी बंद केला आहे. **** धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या ब्राह्मणे गावात कोरोना विषाणू रुग्ण आढळून आला आहे, त्यानंतर या गावातले सर्व व्यवहार पूर्ण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धुळे शहरातही कोरोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या आठवर पोहोचली आहे. **** अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३३ झाली आहे. जामखेड मध्ये काल दोन जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. **** नवी मुंबईतल्या एमआयडीसी महापे इथं असणाऱ्या एका आयटी कंपनीमधल्या १९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यातले सात जण नवी मुंबईत राहतात तर इतर जण ठाणे, मुंबई, सांगली, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथले रहिवासी आहेत. या सर्वांवर महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही कंपनी सील करण्यात आली आहे. दरम्यान, कारखाना किंवा आस्थापनेमधले कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य शासनानं एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. **** नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मालेगाव इथं आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या दहा झाली आहे नाशिक जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११० झाली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात मागील चौदा दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याचा समावेश हरित क्षेत्रात झाला आहे. तसंच उमरगा उपजिल्हा रूग्णालयातून काल तीन रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. यापुढेही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पुरेशी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रयत्न करत असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या… जिल्ह्यामध्ये कुठलेही जिल्हा अजून अधिक धोका वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत पोलीस प्रशासन आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी मार्फत यांना दक्षता घेण्याची काम सुरु आहे. या अनुषंगाने नगरपालिका मध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे करण्यात आलेला आहे. वार्डवाईज व्हायपरकेशन करुन door to door visit नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे आआणि turban health मार्फत आरोग्याची तपासणी झाली आहे. जे गरीब कुटुंब आहेत आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांना जिल्हा प्रशासन आणि एनजीओ या दोन्हींची सांगड घालून प्रमाणावर सर्वांना kits देण्यात येतात. **** टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यात सर्वच ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्याचं नियोजन केलं आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेनं शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी केलं आहे. **** इलेक्ट्रॉनिक तसंच मुद्रीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी वार्तांकन करताना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन माहिती प्रसारण मंत्रालयानं केलं आहे. देशाच्या काही भागात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. सर्व माध्यमगृहांनी आपल्या वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तसंच कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची सूचना माहिती प्रसारण मंत्रालयानं केली आहे. **** पालघर जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते. मुलं पळवणारी टोळी असल्याचा गैरसमजाने ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आठ तासात एकशे एक लोकांना अटक करण्यात आली, यापैकी एकही व्यक्ती मुस्लिम नसल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे देण्यात आला असून, विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. **** राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन नेहमीच्या पद्धतीनं देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. गेल्या महिन्यात या कर्मचाऱ्यांचं वेतन दोन टप्प्यात करण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या वेतनाचं वाटप करण्यासाठी नंतर आदेश दिले जाणार असल्याचं राज्य सरकारच्या अध्यादेशात सांगण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशवासियांची एकजूटच कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवून देईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. **** लातूर जिल्हा आतापर्यंत कोरोना विषाणूमुक्त राहीला असून, ग्रामीण भागात सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आपापलं गाव सांभाळण्याचं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांनी काल जिल्ह्यातले सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसंच प्रमुख कार्यकर्त्यांशी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. चोरुन येणाऱ्यांना गावात प्रवेश देऊ नये, अपरिहार्य कारणाशिवाय कोणालाही जिल्ह्याची सीमा ओलांडू किंवा जाऊ देऊ नये, आदी सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या. **** औरंगाबाद शहरात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवसेनेच्या वतीनं अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. **** परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्राद्वारे विलगीकरण कक्षात असलेल्या कुटूंबातल्या महिलांना शंभर आरोग्य किटचं वाटप करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या याच केंद्रा अंतर्गतच्या बचत गटातल्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया जमा करुन तीन हजार ५७० रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. **** लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावं म्हणून ग्राहक संरक्षण आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ६० हजार मास्क आणि सोळाशे लिटर सॅनिटायझर पाठवलं आहे. हे साहित्य जिल्ह्याच्या सामुहिक दसरा महोत्सव समिती आणि छात्र फौंडेशनच्या सदस्यांना देण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत हे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. **** लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर, चाकूर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा तसंच टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्य वाटप झालं पाहिजे, असे निर्देश संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातल्या आरोग्यविषयक योजना, स्वस्त धान्य वाटप आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं नियमानुसार सुरु करावीत असं ते म्हणाले. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्द इथल्या अंबरजना राजेंद्र कुंभार या शेतकरी महिलेनं कोरोना विषाणू ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा हजार रुपयांची मदत केली आहे. **** लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या शिऊर इथल्या सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर बिराजदार यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त गावातल्या ३७० लाभार्थ्यांना स्वखर्चाने तीन महिन्याच्या धान्याचं मोफत वाटप केलं. लातूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं सिग्नल कॅम्प कापड गिरणी भागात घरपोच मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला. **** नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या रोगाद्भवन - इन्क्युबेशन केंद्रांमध्ये कोरोना संसर्ग विषाणू तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता देण्यात आली. कोविड १९ संसर्ग चाचणी प्रयोग शाळेस मान्यता मिळालेलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिलं अकृषी विद्यापीठ आहे. या प्रयोगशाळेमुळे विद्यापीठ परिक्षेत्रातल्या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असल्याचं कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितलं. ते म्हणाले… या lab मध्ये आम्ही एका सॅकलमध्ये जवळपास अडीचशे सॅम्पल टेस्ट करू शकतो sample कम्प्लीट होण्यासाठी जवळपास पाच तास लागतात तर दिवसातून जवळपास ५०० sample आम्ही या lab मधून चेक करुन देऊ शकतो विद्यापीठाचं परिक्षेत्र नांदेड परभणी लातूर हिंगोली जिल्हा आहे या विद्यापीठाचं परिक्षेत्र मधले जेवढे काही पेशंट ची तपासणी आणि कमीत कमी आणि अचूक पद्धतीने करून द्यावं हा आमचा मानस आहे. **** टाळेबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जालना पोलिसांनी काल शहरातल्या विविध भागात कारवाई केली. सामाजिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या दहा दुकानदारांकडून नगरपालिकेच्या पथकानं काल १४ हजार रुपये दंड वसूल केला. **** परभणी शहर महानगरपालिका हद्द आणि पाच किलोमीटर परिसर तसंच जिल्ह्यात सर्व नगरपालिका हद्द आणि तीन किलोमीटर परिसरात कालपासून ते शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले. **** हिंगोली इथं सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवणारे ३८ नागरिक, चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल न बांधणारे ३७ नागरिक, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. किराणा दुकानावर दर फलक न लावणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. या एकूण ८२ जणांकडून ५७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली. **** उस्मानाबाद जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक गरजु नागरिकांना धान्य न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. रेशन वितरणाबात विविध तक्रारी आल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश गडाख यांनी दिले. **** बीड ताल��क्यातल्या जुजगव्हाण इथं ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं चुकीचं वृत्त दैनिकाच्या लाईव्ह पोर्टलवर प्रसारित केल्याप्रकरणी बीड इथले संपादक गंमत भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. जुजगव्हाण इथं संशयित कोरोना विषाणू बाधित पोलीस कर्मचारी दुचाकीवर ठाणे इथून गावात येऊन गेल्याचं वृत्त या वेब पोर्टलवरुन प्रसारित केलं होतं. यामुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. पिंपळनेर पोलिसांनी याची दखल घेत ही कारवाई केली. दरम्यान, पत्रकारांनी बातमी देताना त्याची सत्यता पडताळूनच ती देण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. **** नांदेड जिल्ह्यात समाज माध्यमातून चुकीचे संदेश पाठवून गैरसमज पसरवू नका, अन्यथा गुन्हे दखल करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या पिरबुऱ्हान नगर भागात काल जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसरातल्या बंदोबस्ताची पाहणी केली. **** परभणी जिल्ह्यात १४ ठिकाणी सीमा बंद करण्यात आल्या असून, त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड या चार जिल्ह्यांतून सुमारे दिड हजार नागरिक परभणी जिल्ह्यात आले आहेत. या सर्वांना त्या-त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं. **** हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आलेल्या नागरिकांनी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासला. बँक व्यवस्थापनानं परिसरात चुन्याने चौकोनाची आखणी केली होती, नागरिकांनी या चौकोनामध्ये दुधाच्या कॅन, रिकाम्या पिशव्या, पादत्राणे ठेऊन रांगेतली जागा निश्चित केली. स्वत: मात्र पायऱ्यांवर एकत्र बसून, बँकेनं सामजिक अंतर राखण्यासाठी केलेलं नियोजन मोडीत काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात अनेक महिला, नागरीक ही पुढाकार घेत आहेत. परभणी शहरातल्या शिवराम नगर इथल्या शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासू -सुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. **** बीड जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गटाला त्यांच्या शेतातला माल घरोघरी जाऊन विकण्याची परवानगी दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत. या उपक्रमातून गेल्या नऊ दिवसात एक कोटी २५ लाख रुपयापेक्षा अधिक रकमेची फळे आणि भाजीपाला विकल्या गेला आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण औद्योगिक वसाहती मधल्या शालिनी केमिकल या रसायनाच्या बंद असलेल्या कारखान्यात काल सकाळी स्टोअरेज टँकचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे आजुबाजुच्या कंपन्यांच्या बांधकामास तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या. तापमान खूप वाढल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज कंपनीचे व्यवस्थापक रामेश्वर सुरवसे यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या वतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. **** लातूर शहरात उद्योग भवन परिसरातल्या दोन दुकानांना मध्यरात्रीनंतर अडीच वाजेदरम्यान आग लागली. मनपा अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुमारे अडीच तासा��्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. गेल्या दोन दिवसातली ही दुसरी घटना असून सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. अशा घटना घडू नयेत, यासाठी व्यावसायिकांनी टाळेबंदीच्या काळात बंद असलेली दुकानं, व्यापारी संकुलाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवावा, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. **** परभणी इथल्या वैश्य नागरी सहकारी बँकेनं टाळेबंदीच्या काळात नागरिकांना घरपोच पैसे उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. ज्या ग्राहकांना बाहेर जाणं शक्य नाही अशांनी वैश्य बँकेच्या कोणत्याही शाखेत फोन करून कल्पना दिल्यास त्यांना घरपोच त्यांच्या एटीएमद्वारे पैसे काढून देण्याची व्यवस्था बँकेनं केली आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांकडच्या सर्व प्रतीच्या कापसाची खरेदी करावी, जिल्ह्यातल्या शिधापत्रिका नसणारे आणि असणारे अशा सर्वांना तीन महिन्याच्या राशनखं वितरण करावं, पीक विमा अनुदान रक्कम बॅकांनी तात्काळ शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. **** नांदेड जिल्ह्यातल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचं आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करण्याच्या अटीस अधीन राहून, ही मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनानं दिलेल्या ऑनलाईन लिंकवर २५ एप्रिलपर्यंत प्राथमिक नोंदणी करणं आवश्यक आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २ एप्रिल २०२० सायंकाळी ६.०० **** औरंगाबाद इथं दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक महिला तसंच एका पुरुषाचा समावेश आहे. आरेफ कॉलनी तसंच सिडको एन फोर परिसरात राहणाऱ्या या दोघांवर शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मिनी घाटी मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३१ मार्चला दाखल झालेल्या पाच कोरोना संशयित रुग्णांपैकी ४९ वर्षीय रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे. बुलडाणा शहरात ३१ रूग्णांच्या तपासणी अहवालांपैकी तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये एक रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला असून दोघांचे नकारात्मक आले आहेत. **** कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी संशयितांचा शोध, तपासणी, आणि विलगीकरण यावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. सामुहिक प्रयत्नातून आपण या संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली. वैद्यकीय उपचारांसंदर्भात माहिती देण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करावं, तसंच निमवैद्यकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना - एनएसएसच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून या बैठकीत सहभागी झाले. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची मर्यादा दोन हजार शंभर रुग्णशय्यापर्यंत वाढवण्यात आली असून पुण्यातही कोविड रुग्णालय उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, वैद्यकिय उपकरणांसाठी स्थानिक पातळीवरील उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. **** आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, स्थलांतरित कामगारांची पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. या कामगारांच्या निवास, भोजन तसंच मनोरंजनाची काळजी घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. एन नाईंटी फाईव्ह मास्क तसंच व्हँटिलेटरचं उत्पादन वाढवलं जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळावी असं आवाहनही त्यांनी केलं. **** पुणे जिल्ह्यात बारामती इथं लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यप्रकरणी स्थानिक न्यायालयानं तीन जणांना प्रत्येकी तीन दिवस कारावास किंवा पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अडीचशेपेक्षा अधिक नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. **** नांदेड जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दोन रूग्णालयांना राज्य सरकारनं आज परवानगी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुखेड इथल्या रूग्णालयात प्रत्येकी पन्नास खाटांची मान्यता दिली आहे. नांदेड शहरात गल्लीबोळातील रस्ते रहदारीस बंद करण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर विनाकारण वाहने घेउन फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे. दरम्यान, बंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात गरजूंच्या मदतीसाठी तृतीय पंथी लोकही पुढाकार घेत आहेत. **** परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात भाजी बाजारात योग्य सामाजिक अंतर न पाळता नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. सूचनांचं पालन होत नसल्यामुळे प्रशासनाला या संदर्भात कडक पावले उचलावी लागणार आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून दिल्लीत निजामुद्दीन इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीन व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होतं. तिघांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. दरम्यान या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालूक्यात शिवभोजन थाळीची सुरूवात करण्यात आली असून या केंद्राकडून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान दररोज दिडशे भोजन थाळी वितरित केली जाणार आहे. पहिल्या दिवशी ६५ नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला. उस्मानाबाद इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमार्फत शंभर कुटुंबासाठी आवश्यक अशा किराणा साहित्याच्या पिशव्या देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं. **** जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेलं बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचं काम सध्या बंद असल्यामुळे इथल्या परप्रांतीय कामगारांच्या निवास आणि भोजनाची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. कामगारांचं स्थलांतर होणार नाही याची खबरदारी कंपनी व्यवस्थापनासह रस्ते विकास महामंडळाकडून घेतली जात असल्याची माहिती महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी दिली. ***** ***
0 notes