Tumgik
#राधानगरी
bharatlivenewsmedia · 8 months
Text
कोल्हापूर : राधानगरी पं.स.च्या माजी सभापतींच्या मुलाचा अपघातात मृत्यू
https://bharatlive.news/?p=173060 कोल्हापूर : राधानगरी पं.स.च्या माजी सभापतींच्या मुलाचा अपघातात ...
0 notes
kokannow · 2 years
Text
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
कुडाळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची निवडणूक येत्या १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. यासाठी चंदगड, राधानगरी आणि कागल या विधानसभा कार्यक्षेत्रासाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यात मुसळधार
Tumblr media
मुंबई : राज्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, औरंगाबाद, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एका वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलिस आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण १४ वर्षीय मुलगी सापडली नाही. औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यात महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, १४ वर्षांची मुलगी सापडली नाही. तिचा शोध सुरू आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून, औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. हातेरी, प��ठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिस-यांदा पाण्याखाली गेला आहे, तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यालाच नदीचे स्वरूप आले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भात वादळी वा-यासह दणका बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा तडाखा बसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यासोबतच जळगाव जिल्ह्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वा-यासह विजेच्या कडकडाटात जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. औरंगाबादेत दोघांना वाचविले औरंगाबादेतही ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. यातील वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. Read the full article
0 notes
Link
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
राज्यात अनेक भागात आज मुसळधार पाऊस सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून, चिपळूण इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीला पूर आला असून, पुराचं पाणी चिपळूण शहरात घुसलं होतं. सकाळच्या सुमारास पाणी ओसरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
गड़चिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून, बहुतांश महामार्ग बंद आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजाच्या आज पहाटे साडेपाच वाजता उघडला आहे. सात स्वयंचलित दरवाजे पैकी सहा नंबरचा दरवाजा उघडला असून, त्यातून एक हजार ४२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी नदी पातळीत वाढ होणार असून, प्रशासनानं नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राजाराम बंधार्याची पाणी पातळी ३९ पूर्णांक आठ फूट इतकी झाली. यात सातत्याने वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल रात्री सावित्री नदीचं पाणी महाड शहरात घुसलं होतं, मात्र पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या कुंडलिका, पाताळगंगा, आंबा, उल्हास, या नद्यांना पूर आला आहे.
गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेलं जहाज रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातल्या पद्मदुर्ग किल्याच्या मागील बाजूस कालपासून अडकून पडलं आहे. त्यातील आठ ते दहा खलाशांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांसहित तालुका प्रशासन प्रयत्न करत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गेल्या दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. जिल्हा प्रशासनानं पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं.
****
जागतिक जैव इंधन दिवस आज पाळण्यात येत आहे. पारंपरिक जीवाष्म इंधनांना पर्याय म्हणून जैविक इंधनांचा वापर करुन कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत जनजागृतीसाठी या दिवसाचं महत्व आहे.
दरम्यान, हरियाणात पानिपत इथल्या इथेनॉल निर्मितीच्या सुधारित तंत्रज्ञान आधारित प्रकल्पाचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. देशातल्या जैवइंधन निर्मितीला तसंच वापराला चालना देण्याच्या सरकारच्या उद्दीष्टाचा हा एक भाग आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यानिमित्तानं राज्यातल्या १८ जिल्ह्यात विविध प्रकारच्या ४२ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. हर घर तिरंगा उपक्रमात राज्यात २ कोटीहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. यासाठी  विविध पक्षाचे नेते, स्वयंसेवी संस्था आणि संघटना राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रध्वज वाटत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे, पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाना संबोधित केलं. राज्यात एक कोटी पाच लाख आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज उस्मानाबाद इथं मोटार सायकल रॅली काढण्यात आली. युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिरातीत खेळल्या जाणाऱ्या आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं असून, के एल राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे दोन यष्टिरक्षक, तसंच आर अश्विन, युजवेन्द्र चहल आणि रवी बिष्णोई या फिरकीपटूंनाही संघात स्थान मिळालं आहे. येत्या २७ ऑगस्टपासून ही टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
//**********//
0 notes
nashikfast · 2 years
Text
पोलीस असल्याचे भासवून दुसरे लग्न पहिलीने तक्रार करताच गायब
पोलीस असल्याचे भासवून दुसरे लग्न पहिलीने तक्रार करताच गायब
सांगली: मारुती श्रीकांत माने,वय 37 राहणार, मुळ शिंदेवाडी,सद्या महादेव कॉलनी मालगाव रोड, मिरज हा ट्रक चालक आहे. त्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.तीन महिन्यांपूर्वी त्याने पहिल्या पत्नीला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे काम असल्याचे सांगून निघून गेला. दरम्यान तो शहरातील महादेव कॉलनी येथे रोज फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले, याची माहिती मारुतीच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 3 years
Text
राधानगरी : कोल्हापुर वासियों पर लटकी महापुरा की तलवार
राधानगरी : कोल्हापुर वासियों पर लटकी महापुरा की तलवार #Kolhapur #RadhaNagari
राधानगरी बांध के स्वचालित फाटक, जो शाम तक 96 प्रतिशत भर जाते हैं, के किसी भी समय खुलने की संभावना है, हालांकि शनिवार को दिन भर में हुई बारिश में मामूली गिरावट आई है। चूंकि सभी नदियां अभी भी खतरनाक स्तर पर बह रही हैं, बाढ़ की तलवार अभी भी कोल्हापुर के ऊपर लटकी हुई है। पंचगंगा तड़के 3 बजे 56.3 इंच के रिकॉर्ड स्तर तक गिर गया था और रात 8 बजे 54 फीट तक पहुंच गया था। इस बीच, जिले में भूस्खलन से भारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Photo
Tumblr media
राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात स्फोट राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीजनिर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट होऊन वीज निर्मिती ठप्प झाली आहे.
0 notes
jaksnews · 4 years
Text
महाराष्ट्र: पर्यावरण मंत्रालय ने राधानगरी वन्यजीव अभयारण्य के आसपास के 250 वर्ग किलोमीटर क्षेत्र को पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र घोषित किया है
महाराष्ट्र: पर्यावरण मंत्रालय ने राधानगरी वन्यजीव अभयारण्य के आसपास के 250 वर्ग किलोमीटर क्षेत्र को पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र घोषित किया है
[ad_1]
द्वारा: एक्सप्रेस समाचार सेवा | मुंबई | 22 अक्टूबर, 2020 11:09:02 अपराह्न
Tumblr media Tumblr media
अभयारण्य 351.16 वर्ग किमी में फैला है, जिसे तीन राज्यों – गोवा, कर्नाटक और महाराष्ट्र के बीच घूम रहे बाघों और हाथियों के लिए एक गलियारे के रूप में जाना जाता है। (Radhanagariwildlife.com)
पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय (एमओईएफसीसी) ने महाराष्ट्र के…
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years
Text
कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
कोयना धरणामधून 35 हजार 643 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी 7 वाजता दिली.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 46 फूट 4 इंच असून, एकूण 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आजअखेर 8.24 टीएमसी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
कोल्हापूर : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले
https://bharatlive.news/?p=113856 कोल्हापूर : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे ...
1 note · View note
kokannow · 2 years
Text
राधानगरीत जुगाराच्या छाप्यात सिंधुदुर्गातील "यांचा" समावेश
राधानगरीत जुगाराच्या छाप्यात सिंधुदुर्गातील “यांचा” समावेश
१६ जणांवर गुन्हा दाखल करून जमिनीवर मुक्त��ा कणकवली : राधानगरी तालुक्यातील ओलवण या गावात जुगारावर टाकलेल्या छाप्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ जणांवर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अनेक जणांचा समावेश आहे. ओलवण या गावामधील ऋषिकेश होम स्टे मध्ये हा जुगार सुरू होता. शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाजीपूर येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
कोल्हापूरला पुराचा धोका
Tumblr media
राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८ वाजता पंचगंगा पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली, तर जिल्ह्यात एकूण ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आ���े. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनही अलर्ट झाली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० टक्के भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली. पितापूर गावाजवळून जाणा-या हरणा नदीला पूर आला. स्मशानभूमी नदीपलीकडे असल्याने गळ््यापर्यंत आलेल्या पाण्यातून अंत्ययात्रा काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हादरला..अखेर ' त्या ' व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर येथे उघडकीला आलेले असून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले टिंबर व्यवसायिक दिपक हिरालाल पटेल ( वय 34 ) यांचा राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे खून करून त्यावर भलेमोठे दगड ठेवल्याचे प्रकरण अखेर उघडकीला आले आहे. काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाले होते त्यानंतर पोलीस सदर प्रकरणाचा तपास घेत होते मात्र काहीच माहिती हाती आली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 July 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू झाली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत एक हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे, तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
****
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुर्मू यांची पार्श्वभूमी आणि सामाजिक क्षेत्रातलं काम लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा असं या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात स्टार्टअप्स विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत धोरणे आखण्यात येत आहेत, अशी माहिती, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या स्टार्ट अप मानांकनात महाराष्ट्राने 'टॉप परफॉर्मर' क्रमांक पटकवला, काल नवी दिल्ली इथं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर वर्मा बोलत होत्या.
****
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादचं नामांतर करुन संभाजीनगर करण्याच्या ठरावाला आमचा पुर्णपणे विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहरअध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आलं.
****
पंढरपूरमध्ये पश्चिम द्वार इथं एका दुकानात भेसळयुक्त पेढे आढळून आले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सोलापूर इथल्या अधिकाऱ्यांनी सिंहगड महाविद्यालयाच्या अन्न सुरक्षितता स्वयंसेवकांच्या सहाय्यानं कारवाई करुन हे पेढे आणि उर्वरित साठा जप्त केला. या पेढ्यांमध्ये स्टार्च मिसळण्यात आल्याचं तपासात समोर आलं.
****
येत्या १० जुलैला होत असलेली आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण शांततेत पार पडण्यासाठी जनतेनं प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे. काल बीड इथं झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कायद्याचं कुठंही उल्लंघन होणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याबाबत संबंधित सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर आणि नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश देण्यात आल��� आहेत.
****
राज्यात अनेक भागात आजही पाऊस सुरु असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची १७ पथकं तैनात करण्यात आली आहे. यापैकी पाच पथकं मुंबईत, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर पालघर, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आलं आहे.  
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रात्री उशिरा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. राधानगरी धरण ८३ टक्के भरलं असून, बाराशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.
मुंबईतही आज पावसाची संततधार सुरू असून, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी तालुक्यातल्या धानोरा महसुल मंडळात आज अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २३१ पूर्णांक ६० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पेरणीच्या कामाला गती मिळाली असून आतापर्यंत ६५ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्याच्या इतर भागात पाऊस सुरु असला तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २२ टक्के इतका साठा शिल्लक असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//*********//
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
महाराष्ट्र हादरला..अखेर ' त्या ' व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती : काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर येथे उघडकीला आलेले असून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले टिंबर व्यवसायिक दिपक हिरालाल पटेल ( वय 34 ) यांचा राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे खून करून त्यावर भलेमोठे दगड ठेवल्याचे प्रकरण अखेर उघडकीला आले आहे. काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाले होते त्यानंतर पोलीस सदर प्रकरणाचा तपास घेत होते मात्र काहीच माहिती हाती आली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes