Tumgik
#मधुर भांडारकर
loksutra · 2 years
Text
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दिग्दर्शक मधुर भांडारकरने घेतले अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत लालबागच्या राजाचे दर्शन
दिग्दर्शक मधुर भांडारकरने घेतले अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत लालबागच्या राजाचे दर्शन
दिग्दर्शक मधुर भांडारकरने घेतले अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत लालबागच्या राजाचे दर्शन सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘बबली बाउन्सर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर हा बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. वैविध्यपूर्ण विषयांवर तो चित्रपट बनवत असतो. तर आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘बबली…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
माधुरीच्या यशात मंगेशकरांचा मोठा हात होता, लताजींनी गायली ही गाणी आणि धक धक गर्ल बनली स्टार
माधुरीच्या यशात मंगेशकरांचा मोठा हात होता, लताजींनी गायली ही गाणी आणि धक धक गर्ल बनली स्टार
माधुरी दीक्षित चित्रपटातील लता मंगेशकर गाणे: आपल्या सुंदर आवाजाच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. लताजींनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर गेली 8 दशके गायनाच्या क्षेत्रात होत्या. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी गायनाची सुरुवात केली. अलम असा की त्याने आपल्या आवाजाच्या जोरावर अनेक बॉलिवूड…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत
सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत
मुंबई:करोनाचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. याच सर्व परिस्थितीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मालक नाहीत-अनुराग कश्यप
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मालक नाहीत-अनुराग कश्यप
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मालक नाहीत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत’, असं अनुराग कश्यप यांनी सुनावलं आहे.एका मुलाखतीत मधुर भांडारकर यांनी कश्यप यांच्यावर टीका केली होती. ‘नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणारे उत्तर प्रदेशात आपल्या चित्रपटाचं चित्रीकरण करतात आणि उत्तर प्रदेश सरकारकडून अनुदानही घेतात. अशा लोकांनी योगी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असेपर्यंत तेथील सरकारकडून…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
मधुर भांडारकर यांचा करण जोहरवर राग - त्याने नकार दिल्यास चित्रपटाचे शीर्षक चोरले http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%9c/?feed_id=24084&_unique_id=5fb8ba333ddc4
0 notes
sumitsubhashpawar · 4 years
Text
Bollywood आणि हिंदुत्व
Blog No. 02
Pune , Maharashtra   Aug  21st, 2020   Fri 4:30 PM
Bollywood Actor सुशांतसिंग राजपूत ने केलेली Depression मधून आत्महत्या की हत्या ? या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही पण Bollywood मधलं हिंदुत्व यांचा Flashback जाणून घेणं गरजेचं आहे. एक कलाकार मेहनतीने TV Serial मध्ये येतो आणि त्याच्या कर्तृत्वावर Bollywood मध्ये प्रवेश करतो. कालांतराने त्याचे चित्रपट Hit नाहीतर Super Duper Hit होतात. आणि बघता बघता ७ चित्रपट Sign करतो. आणि खरंय ना Bollywood मधल्या काही Non-Hindu कलाकार आणि Hindu असल्याची लाज बाळगणारे कलाकार ( Kapoor , Bhatt , Johar ) यांना कष्टाने , स्वकर्तुत्वाने आलेला हिंदू कलाकार कसा पचेल ? KRK Films च्या Official Twitter Account वरून सुशांतसिंगला ७ Bollywood मधल्या नामांकित Production Company ने Banned केलंय असं Tweet येतं आणि सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर ते Tweet Delete केलं जातं. नक्की काय समजावं ? सुशांतसिंग सारखा हिंदू कलाकार इतका झपाट्याने मोठा होत आहे हे आवडलं नाही की त्याच्या ५० स्वप्नांपैकी असलेली काही स्वप्न ? ( ५० पैकी १ स्वप्न म्हणजे सुशांतसिंगला स्वामी विवेकानंद यांच्यावर Documentary काढायची होती. ) Bollywood मध्ये हिंदू कलाकारांच्या बाबतीत घडणारी अशी उदाहरणे काही नवीन नाहीत. Bollywood चा दबंग म्हणवल्या जाणाऱ्या सलमान खानने त्याच्या विरोधात जाणाऱ्या अनेक हिंदू कलाकारांचं Career उध्वस्त केलंय. ऐश्वर्या राय प्रकरणावरून स्वतः ऐश्वर्या रायच काय तर त्यापाटोपाठ विवेक ओबेरॉय ला सुद्धा जवळपास Film Industry मधून संपवून टाकलं. नुकतंच ज्याने आपल्या आवाजाने Bollywood च्या संगीत क्षेत्रात एक नवीन ओळख तयार केली अशा अरिजित सिंग ला २०१६ च्या Star Guild Awards Show मध्ये अपमानित केलं आणि त्या अपमानाला प्रत्युत्तर म्हणून अरिजित सिंगने सलमानची चेष्टा केली तो राग धरून सलमान खानने स्वतःच्या आणि अनेक कलाकारांच्या चित्रपटात गाणं म्हणण्यासाठी अरिजित सिंगला वगळलं आहे. Bollywood चा बादशाह म्हणवला जाणारा शाहरुख खान सुद्धा काही कमी नाही. जस अरिजित सिंग च्या बाबतीत Awards Show मध्ये घडवलं त्याचप्रकारे निल नितीन मुकेश ला २०१३ च्या FilmFare Awards Show मध्ये अपमानित केलं. आणि त्यानेसुद्धा तेच केलं जे अरिजित सिंगने केलं आणि शाहरुख खानने सुद्धा तेच केलं जे सलमान खानने केलं. अखेरीस निल नितीन मुकेशला Bollywood मधून बाद केलं. शेवटी काय ना धर्मसंस्काराचा अभाव ! हिंदुत्वाला बदनाम करणारे आणि षडयंत्र रचणारे कलाकार Bollywood मध्ये काही कमी नाहीत. बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीरावला नाचताना काय दाखवतात, PK चित्रपटात देवधर्मांचा केलेला अपमान काय दाखवतात , अनेक चित्रपटांमधून लवजिहाद ला समर्थन काय देतात आणि ती मूर्ख एकता कपूर ने हल्लीच्या Altbalaji निर्मित XXX - 2 या Web Series मध्ये केलेला भारतीय सैनिकांचा अपमान. कुठे फेडाल हे पाप ? याउलट SS Rajamouli यांच्या बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटाने या अशा कंटकांना तोंडात नख घालायला लावली. त्यात काल्पनिक राजाच्या केलेल्या वर्णनाने ( राजा कुठेही नाचताना दाखवला नाही तरी चित्रपट १५००+ कोटी रुपये कमवू शकतो. ) अख्खी Bollywood Industry हादरून गेली आणि हिंदू राजा, भारतीय सैनिकांचे पराक्रम यांवरचे चित्रपट तयार होऊ लागले आणि Box Office Collection मध्ये असे चित्रपट उच्चांक गाठू लागले. सोनू निगमने मशिदीवरच्या भोंग्यांबाबत आवाज उठवला त्याला Bollywood ने वाळीत टाकलं. जावेद अख्तर , आमिर खानची बायको या देशात रहायला भिती वाटतीये असं जाहीर वक्तव्य करतात तेव्हा कुठे गेली यांची देशभक्ती ? जेव्हा मुस्लिम मुलींवर बलात्कार केला जातो त्यावेळी हातात विरोधाचे पोस्टर्स , Candle March मध्ये सहभागी होताना कलाकार सगळीकडे दिसतील. पण हिंदू मुलींवर होणारे अत्याचार, बलात्काराच्या वेळी नाही पोस्टर्स घेणारे दिसतील आणि नाही Candle March काढणारे. ( या प्रकरणाचे सुद्धा पुरावे आहेत फक्त अत्याचार झालेल्या मुलींची नावे आपण जाहीर करत नाही म्हणून पुरावे देत नाही. ) करण जोहर त्यातलाच एक. Nepotism चा अध्यक्ष म्हटलं तरी चालेल. अथक परिश्रम , स्वतःच्या जिद्दीवर Bollywood मध्ये आलेल्या कलाकारांना डावलून Star कलाकारांच्या मुलांना Without Audition Entry दिली जाते हा तर Bollywood मधला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. स्वतःच्या Flop झालेल्या Koffee With Karan या Show मध्ये बाहुबली कलाकार प्रभासने जेव्हा त्याला तोंडावर अफवेबाज म्हटलं , कंगना रनौत ने Nepotism चे उद्गाते म्हटलं तेव्हा त्याच तोंड बघण्यासारखं न्हवत माकडासारखं झालं होतं. ७१ वर्षांचा घोडा आणि ४ मुलांचा बाप असलेला महेश भट हा सुशांतसिंग राजपुतच्या Girlfriend बरोबर असणाऱ्या संबंधावरून Troll होतो तेव्हा कळतं Bollywood ची पात्रता काय आणि किती आहे. खरंतर अक्षय कुमार आणि कंगना रनौत यांची 'आप की अदालत' मधील मुलाखत बघितल्यानंतर लक्षात येत FilmFare Award Show नावाच्या ऐवजी Bikau Award Show नाव ठेवलं पाहिजे. यावर्षीच बघा ना Bollywood मधला सर्वांत मोठा Award Show मानल्या जाणाऱ्या FilmFare Award Show मध्ये Kesari आणि Chhichore यांसारख्या चांगल्या चित्रपटाला डावलून Gully Boy या चित्रपटाला Award दिलं जातं त्याबरोबर 'तेरी मिट्टी में मिल जावा' या गाण्याला Award न देता 'अपना Time आएगा तू नंगा ही तो आया है , क्या घंटा लेकर जाएगा ' या गाण्याला Award दिला जातो. यांपेक्षा दुर्दैव Bollywood मध्ये असूच शकत नाही. २०१६ च्या FilmFare Award Show मध्ये फिल्मफेअर बेस्ट डेब्यू मेल ऍक्टर या पुरस्कारासाठी 'उरी' चित्रपटात काम केलेला विकी कौशल आणि सलमान खानच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'हिरो' चित्रपटात काम केलेला सूरज पांचोली यांना नामांकन मिळाले होते. सर्वांना विकी कौशल कडून खूप अपेक्षा होत्या की कदाचित हा अवॉर्ड त्याला मिळेल कारण त्याने त्याच्या चित्रपटासाठी खूप मेहनत सुद्धा घेतली होती. आणि चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करू शकला नाही तरीही लोकांना पसंत सुद्धा पडला होता. चित्रपट समिक्षकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. त्याच्यासमोर स्पर्धक असलेल्या सुरज पांचोलीला तो पुरस्कार मिळाला. अक्षय कुमार आणि कंगना रनौत सारख्या अनेक कलाकारांनी जाहीररीत्या सांगितलं आहे की FilmFare Award पैसे देऊन किंवा Award Show मध्ये Perfomance देऊन विकत घेतला जातो. Bollywood मध्ये हिंदुत्वाला समर्थन करणारी सुद्धा एक टोळी तयार झाली आहे. कंगना रनौत , पायल रोहतगी, ट्विंकल खन्ना, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, मधुर भांडारकर यांसारखे अनेक दिग्ग्ज कलाकार आहेत. चित्रपट माध्यमांचा उपयोग करून हिंदुत्वाविरोधात षडयंत्र रचणारे, चित्रपटांतून हिंदू राजा, हिंदू पद्धती, देवधर्म, लवजिहाद यांविरोधात काही दाखवलं तर काय होऊ शकते याचं उदाहरण अनेक चित्रपटाने सोसलं , अनुभवलं आहे. हिंदुसमर्थनार्थ चित्रपट काढले तर बाहुबली, उरी, दंगल यांसारखे अनेक चित्रपट डोक्यावर सुद्धा घेतले गेले आहेत. एका बाजूने बाजीराव मस्तानी, तान्हाजी, मनिकर्णिका, पद्मावत, केसरी, परमाणू, भगतसिंग, पानिपत आणि भविष्यात येणारा अक्षय कुमारचा पृथ्वीराज चौहान यांसारखे चित्रपट तयार व्हायला लागलेत.आणि दुसरीकडे काही चित्रपट मुघल - ए - आझम , सिकंदर - ए - आझम , जोधा अकबर आणि भविष्यात येणारा शाहरुख खानचा टिपू सुलतान यांसारखे चुकीच्या पद्धतीने चित्रपट तयार केले जातात आणि प्रदर्शित सुद्धा व्हायला येतात. आपण ठरवलं पाहिजे की कोणते चित्रपट आपण पाहिले पाहिजेत आणि कोणते नाही ?
आपण सुज्ञ आहोतच.
✍️ सुमित सुभाष पवार
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 July 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
** पिक विमा योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राज्यांना स्वतःच्या विमा योजना कंपन्या स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश ** राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी ** राज्यातल्या नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्याला १५ हजार कोटी रुपये देणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ** ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन **** पिक विमा योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राज्यांना स्वतःच्या विमा योजना कंपन्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी काल रात्री सांगितलं. लोकसभेतल्या शेतीविषयक प्रश्नांवरच्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. सध्याच्या कंपन्यांनी अनियमितता केल्याचं आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. २०१६ मध्ये सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत काही समस्या असल्यामुळे राज्यांना स्वतःच्या अशा कंपन्या स्थापन करण्यास सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. यामुळे सध्याच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यासोबतच्या स्पर्धेत वाढ होईल, असं राधामोहन सिंग म्हणाले. तत्पूर्वी, काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्थगन प्रस्ताव देऊन या विषयावर चर्चेची मागणी केली, मात्र अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत, नियम १९३ नुसार चर्चा करण्यास परवानगी दिली. काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या चर्चेत आपलं मत मांडताना, शेतमालासाठी हमीभाव कमी दिला जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची बिकट स्थिती सांगत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. भाजप खासदार वीरेंद्र सिंह यांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाच्या प्रश्नावर संसदेचं एक विशेष सत्र बोलावून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. शिवसेना, बिजू जनता दल, अन्नाद्रमुक, सह विविध पक्षाच्या सदस्यांनी या चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली. राज्यसभेतही संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सदनाचं लक्ष वेधलं. अल्पसंख्याक आणि दलितांवर होणाऱ्या कथित मारहाणीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत राज्यसभेमध्ये अल्पकालिक चर्चा झाली. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी, सरकारलाही या घटनांबद्दल दु:ख असल्याचं नमूद करत, अशा दोषींवर कारवाई होत असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामाकाजात वारंवार अडथळे आल्यानं उपसभापती पी जे कुरियन यांना अनेकवेळा कामकाज स्थगित करावं लागलं. **** राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी अकरा वाजता या मतमोजणीला प्रारंभ होणार असून सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतदानाची मोजणी केली जाईल, त्यांनतर राज्यांकडून प्राप्त झालेल्या मतपेट्यांमधल्या मतांची मोजणी केली जाईल. एकूण मतांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक मत प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जाईल. गेल्या सतरा जुलै रोजी या पदासाठी सरासरी ९९ टक्के इतकं मतदान झालं होतं. **** राज्यभरात खरीप हंगामात आतपर्यंत ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचं, राज्य सरकारकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. खरीपाचं क्षेत्र १३९ लाख ६४ हजार हेक्टर एवढं असून, यापैकी १०१ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये साडे ३५ लाख हेक्टरवर कपाशी, ३१ लाख ६७ हजार हेक्टरवर तेलबिया तर १७ लाख २५ हजार हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. **** ऊसाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या निर्णयाची पारदर्शकता सरकारनं समोर आणावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल शिर्डी तालुक्यात ममदापूर इथं विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या योजनेचं मागील थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा करणार याचा सरकारनं खुलासा करावा, तसंच ठिबक सिंचन संचांचे दर कमी करण्यास कंपन्यांना भाग पाडावं, असंही विखे पाटील म्हणाले. गोदावरी जल आराखड्याबाबत बोलताना विखे पाटील यांनी, बक्षी समितीने सादर केलेला हा आराखडा मुळातच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला छेद देणारा असल्याचं सांगत, कोकणातलं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याला प्राधान्य असलं पाहिजे, असं विखे पाटील यांनी नमूद केलं. काँग्रेसचे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी मात्र, ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय चांगला असल्याचं म्हटलं आहे. मागच्या तीन चार वर्षातील अवर्षण आणि पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, राज्यभरात ऊस, आणि बारमाही पाणी जास्त लागणाऱ्या तत्सम पिकासाठी सूक्ष्म सिंचन पध्दती अनिवार्य करावी, अशी मागणी करणारी याचिका आमदार देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एप्रिल २०१६ मध्ये दाखल केली होती. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नाशिक जिल्ह्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी तसंच तापी खोऱ्याकडे वळवण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून, येत्या एक ते दोन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्याला १५ हजार कोटी रुपये देणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. या निर्णयामुळे नाशिक, मालेगाव, जळगावसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. राज्यातील धरणांची साठवण क्षमता कमी होत असल्यानं, धरणातील गाळ खासगीकरणातून काढण्याची कामे लवकरच करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात, इंग्लंड मथल्या डर्बी इथं, दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवून इंग्लंडचा संघ याआधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. आजच्या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची अंतिम लढत २३ तारखेला लंडनच्या, लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या संघा बरोबर होईल. **** ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. १९६० साली 'आकाशगंगा' या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'आम्ही जातो आमुच्या गावा', 'भालू', 'प्रेमासाठी वाट्टेल ते' आदी मराठी चित्रपटांसह उमा भेंडे यांनी तेलुगू, तमिळ तसंच अनेक हिंदी चित्रपटांतूनही विविध भूमिका साकारल्या. दोस्ती या चित्रपटातली त्यांनी साकारलेली परिचारिकेची भूमिका चित्रपट रसिकांच्या आजही स्मरणात आहे. उमा भेंडे यांच्या निधनानं मराठी चित्रपट क्षेत्रानं एक सोज्वळ अभिनेत्री गमवली, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. **** आगामी इंदु सरकार या कथित राजकिय भाष्य करणाऱ्या चित्रपटावरुन काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. या चित्रपटाच्या समर्थनार्थ भारतीय जनता युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी इथं एकत्र येत विविध फलक दर्शवून तर, काँग्रेस पक्षाच्या वतीनं क्रांती चौक इथं हा चित्रपट दाखवू नये यासाठी निदर्शनं केली. आणीबाणीवर आधारित हा चित्रपट मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केला आहे. **** ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि माजी आमदार भिकू दाजी भिलारे यांचं काल मुंबई इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. सातारा जिल्ह्यातल्या जावळी मतदारसंघातून दोन वेळेस ते आमदार म्हणून निवडून आले होते. विधान परिषदेचेही ते सदस्य होते. महात्मा गांधी, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सातारा जिल्ह्यातल्या भिलार इथं काल त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** राज्यातल्या सर्व कारागृहातल्या महिला कैद्यांच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये, स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार असल्याचं महिला, आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या. कारागृहातल्या महिला कैद्यांच्या बालकांना अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा स्मार्ट संकल्पनेनुसार देण्यात येणार असून, ही स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राज्यात सर्व कारागृहातल्या अंगणवाडीपासून सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ****
0 notes
loksutra · 2 years
Text
कंगना राणौतचा आणखी एक चित्रपट हाती, या दिग्दर्शकासोबत काम करणार?
कंगना राणौतचा आणखी एक चित्रपट हाती, या दिग्दर्शकासोबत काम करणार?
कंगना राणौत आणि मधुर भांडारकर मारल्या गेलेल्या काश्मिरी गायिकेवरील चित्रपटासाठी हातमिळवणी करणार? कंगना राणौत आणि मधुर भांडारकर एकत्र, या विषयावर चित्रपट बनवणार आहेत ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कंगनासोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अभिनेत्याचा ‘हा’ व्हिडिओ आहे चर्चेत
कंगनासोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अभिनेत्याचा ‘हा’ व्हिडिओ आहे चर्चेत
कंगनासोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अभिनेत्याचा ‘हा’ व्हिडिओ आहे चर्चेत पारसने छोट्या पडद्यावर वीर शिवाजी, अभिमन्यू, महाभारत अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री कंगना रणौत अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मधुर भांडारकर यांच्या फॅशन चित्रपटापासून तिला खरी ओळख मिळाली. कंगना सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. कंगनाने आजवर अनेक अभिनेते…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
नाइटिंगेल लता मंगेशकर यांच्या निधनाने बॉलीवूडला धक्का, धर्मेंद्र म्हणाले – आज संपूर्ण जग दुःखी आहे…
नाइटिंगेल लता मंगेशकर यांच्या निधनाने बॉलीवूडला धक्का, धर्मेंद्र म्हणाले – आज संपूर्ण जग दुःखी आहे…
लता मंगेशकर यांचे निधन: नाईटिंगेल ऑफ नोट्सच्या निधनाने बॉलिवूडला धक्का बसला, धर्मेंद्र म्हणाले – आज संपूर्ण जग दुःखी आहे….
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
मधुर भांडारकर यांच्या हस्ते औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन
मधुर भांडारकर यांच्या हस्ते औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन
सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवार, दि. 9 ते रविवार, दि. 13 जानेवारी 2019 या दरम्यान आयनॉक्स प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी महोत्सवाच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मा. गिरीष कासारवल्ली यांना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आता काय बोलायचं? लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचं सावट; मधुर भांडारकरांची चिंता वाढली
आता काय बोलायचं? लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचं सावट; मधुर भांडारकरांची चिंता वाढली
आता काय बोलायचं? लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचं सावट; मधुर भांडारकरांची चिंता वाढली हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून मधुर भांडारकर यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’ यासारखे वेगळ्या विषयांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. सध्या मधुर भांडारकर हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजबद्दल फार चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
मधुर भांडारकर यांनी करण जोहरवर लावला चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा आरोप, म्हणाले - माझा प्रोजेक्ट वाया घालवू नका शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार | #KaranJohar #MadhurBhandarkar #GrabbingFilmTitle http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/madhur-bhandarkar-accuses-karan-johar-of-grabbing-film-title/?feed_id=24009&_unique_id=5fb7c3d802e15
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
चित्रपट निर्मिती क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे - जॉन बेली
चित्रपट निर्मिती क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे – जॉन बेली
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे आहे असे मत अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली यांनी आज येथे नोंदविले.
येथील फिल्म डिव्हिजनच्या सभागृहात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी तथा ऑस्कर अकादमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि लोकप्रिय…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
बुधवारी औरंगाबाद आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा..
बुधवारी औरंगाबाद आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा..
औरंगाबाद : नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभगीय केंद्र औरंगाबाद आयोजित सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. ९ जानेवारी २०१९ रोजी सायं. ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अग्रगण्य दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट…
View On WordPress
0 notes