Tumgik
#कमतरता
Text
आरोग्य : व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते? त्यामुळे काय त्रास होतात?
आरोग्य : व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते? त्यामुळे काय त्रास होतात?
आरोग्य : व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते? त्यामुळे काय त्रास होतात? शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यामुळे अनेक जणांना वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं.डॉक्टरांनाही चटकन या कमतरतेचं निदान आणि त्यावर उपचार करणं शक्य होत नाही. व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात या जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा अभाव.…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार मुंबई, दि.6 : शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
आज असणारी होळी पौर्णिमा तसंच उद्याचं धुलिवंदन यासह सध्या सुरु असलेल�� पवित्र रमजानचा महिना आणि त्यासोबत आलेल्या सुट्या यामुळं सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. आजच्या हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घरोघरी पारंपारीकरित्या होलीका दहन केलं जाणार असून जागोजागी नागरीकांच्या सहभागातून सार्वजनिक होळीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे.
****
यंदा होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, असं खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
****
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
****
उन्हाच्या झळां सर्वानाच जाणवू लागल्या असून उन्हाळ्यात वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती न व्हावी या साठी वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथं प्रादेशिक जंगलामध्ये लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाकडून ह्या पाणवठयांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असल्यामुळं शेकडो वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी मदत होत आहे.    
****
बीड जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसंच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी दिले आहेत. त्या काल परळी इथं या संदर्भात घेतलेल्या एका आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात काल पोलिसांनी दहा लाख ५८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. रात्रगस्ती पथकानं एका संशयास्पद चारचाकी वाहनाची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला असून आरोपी चालक वाहन सोडून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
लेबनानमध्ये  विश्व टेबल टेनिस फीडर बैरूत स्पर्धेत संमिश्र गटाच्या आज होणा-या अंतिम लढतीत दोन भारतीय जोड्या समोरासमोर असणार आहेत. यात साथियान ज्ञानशेखरन आणि मनिका बत्रा  यांचा सामना आकाश पाल आणि पॉयमंती बैस्य सोबत दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी खेळवला जाणार आहे. 
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस दरम्यानचा सामना जयपूर इथं दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं आजचा दुसरा सामना  संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
संख्या मातेच्या,अनेक सहाय्यतेची
हे जग आहे अनभिज्ञानांचेआणि प्रत्येक दुखःज्ञानांचे प्रत्येक नवजात विस्मरून बसलासंख्या मातेच्या,अनेक सहाय्यतेची मोजमाप तुम्ही करू शकतासुगंध देत्या बगिच्यांची स्वास्थ्या मध्ये पूरा रमल़ेल्यालाचिंता असते फक्त खैरातीची जगतामध्ये कमतरता नाहीअसलेल्या कच्चा कानांची कसे आपण परिचित करावे रूपस्वजनांचे आणि अपरिचितांचे ��िवीत रहातात अवसर पहातअसलेल्या निरूपयोगी स्मशानाची ज्या वस्तीवर नजर भिनलीपालखी चालते…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 5 months
Text
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
नागपूर, दि. 12 : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 5 months
Text
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
नागपूर, दि. 12 : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
https://wa.link/pntukd
मुलांचे आरोग्य हि प्रत्येक आई वडिलांची काळजी असते.त्यात आजकाल मुलांचं शेड्युल फार बिझी झालाय. शाळा, अभ्यास, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यात मुलांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही. मुलांची शारीरिक हालचाल, व्यायाम पाहिजे तेवढा होत नाही. आजकाल मुलांचा बौद्धिक विकास जरी चांगला असला तरी फिजिकली कमकुवत होत चालला आहे. वातावरण बदलल कि मुलांच आजारी पडणं, वायरल इन्फेक्शन .... या गोष्टी तर आजकाल कॉमन झाल्या आहेत.
मनसोक्तपणे खेळण नाही, बागडन नाही, स्पर्धांच्या मागे धावणं.फक्त अभ्यास, मार्क्स आणि त्यांच्या मागे टॉपर होण्यासाठी असलेला तगादा ..... तेच जर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिल तर नक्कीच उत्तम ठरेल. आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांचे कॅल्शियम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता......
मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून एक पालक म्हणून आपण नक्की प्रयत्न करत राहायला हव. पौष्टिक आहाराचा समावेश करणे. होताहोईल तेवढ जंक फूड टाळणे. मुलांसाठी डाएट चार्ट बनवणे.एकदम नाही पण हळू हळू या गोष्टींची सुरवात तर करता येईल.
एकंदरीतच सगळ्याच बाजूने पाहिलं तर मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम हा विचारात घ्यायलाच हवा. एक पालक म्हणून आपल्या आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. यात प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. पण यामागे "मुलांचे उत्तम आरोग्य" हेच ध्येय प्रत्येक पालकाचे असते.
''आरोग्यम् धनसंपदा.....!
तर मग चला जाणून घेऊया 20 ऑगस्टला दुपारी 3:00pm
Happy To Help सत्रात
Ask for zoom link : 9011050390
#kidshealth #momlife #kids #health #healthykids #healthylifestyle #kidsgym #toddlerlife #dadlife #momentsthatmatter #childrensfitness #parentwin #kidsgymnastics #mommyandme #kidsclasses #mygymclasses #cutekids #minime #nutrition #kidsgymnasticsclasses #littleathlete #parenting #mommyandmeclasses #clockinandplay #mommyandmeclass #mygymsmiles #mygymparty #kidsbirthday #childrenshealth #pediatrics
0 notes
nandedlive · 10 months
Text
36 तासात पावसाने माजवला हाहाकार…
Tumblr media Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 36 तासापासून पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक मध्यम धरणाचे प्रकल्प भरत चालले आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.शहरातील, गावातील नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे अनेक जागी नाले तुंबल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत असल्याने निसर्गाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासन सुध्दा नागरीकांच्या अडचणींसाठी सज्ज आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सहस्त्रकुंड धबधबा.. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA00411.mp4 जुन महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दाखवलेली कमतरता काही दिवसांतच पुर्ण करून टाकली. कालपर्यंत पाणी कधी येणार, पाऊस कधी पडणार, पिकांचे काय होणार, कधी पेरणी करावी, दुबार पेरणी करावी लागेल अशा अनेक चिंतांनी ग्रस्त असलेले नागरीक आता 36 तासातच आता जास्त पाऊस झाला असे म्हणायला लागले आहेत. नदी नाल्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. गावांमध्ये आणि शहरामध्ये कमी उंचीवर घरे असणाऱ्या लोकांना पाणी तुंबल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पण प्रशासन सुध्दा अडीअडचणींसाठी तत्पर आहे.अनेक अडचणीतल्या लोकांना प्रशासनाने मदत करून सुरक्षीत ठिकाणी पोहचलवले आहे. प्रशासनासह नागरीकांनी सुध्दा या कामात मदत केली आहे. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील पाळा, कोळनूर, होनवडज या गावांमध्ये काही घरात पाणी शिरले होते. तेथे जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. बिलोली तालुक्यातील हरनाळी, माचनूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव येथे 1 हजार लोकांना सुरक्षीतस्थळी नेण्यात आले आहे. कोळी व भोई समाजाची मंडळी या कामात महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे. गंजगाव येथील पुरात अडकलेले करण ऋशी, विशाल ऋशी, अर्जुन जाधव यांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. तेथे नागरीक लक्ष्मण वनरवाड, पोट्टी वनरवाड, बस्वराज पाटील, संभाजी तोटलवार, साहेबराव घाटे, शेख अनवर यांनी मदत केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मौजे येसगी येथील मांजरा नदीला पुर आला नसून तेलंगणाकडे जाणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारी आणि नांदेडकडे येणारी वाहतुक ठप्प पडली आहे. मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीने फुटला आहे. पाण्याचा विसर्ग हा संथगतीने आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. प्रशासन खबरदारी घेत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 37.45 टक्के प्रकल्प भरला आहे. या बंधाऱ्यातून एक दरवाजा उघडलेला आहे. त्यातून 152.66 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. आमदुरा प्रकल्पातून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची पातळी 353.35 मिटर म्हणजे या प्रकल्पात पाण्याचा साठा 56.55 टक्के झाला आहे. 348 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग येथून सुरू आहे. 16 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला आहे. ईस्लापूर धरणातून सुध्दा पाण्याचा साठा 57.4353 एवढा झाला आहे. या प्रकल्पात 65.19 टक्के साठा आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 4 मिटर उंच पाणी जमले आहे. बाभळी धरणाचे 14 दरवाजे उघडे आहेत. दिग्रस बंधाऱ्यात पाण्याचा साठा 19.65 घनमिटर आहे. 30.91 टक्के प्रकल्प भरला आहे. बळेगाव बंधाऱ्याचे दुपारी 12 वाजता दोन गेट उघडण्यात आले आहेत. विष्णुपूरी येथील दुसरा दरवाजा उघण्यात आला आहे. त्यातून 321 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0057.mp4 नांदेड शहरात सुध्दा दैनंदिन जीवन विसकटले आहे.शहरात नाल्या तुंबल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळ करणाऱ्या धनोडा जवळील पैनगंगा सुध्दा दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे पाणी पुन्हा येण्याची शक्यता आहे. काही शेतकरी सांगतात आता पुन्हा एकदा दुबार पेरणी करावीच लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबामात्र मोठ्या जोरदारपणे वाहत असल्याने त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पण अति पाऊस झाला आहे हे सुध्दा तेवढचे खरे आहे.
Tumblr media Tumblr media
https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0056.mp4
Tumblr media Tumblr media Tumblr media
Read the full article
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
गुन्हेगारी मागचं मानसशास्त्र बघितलं तर बहुधा साधनांची कमतरता, भौतिक गरजांची कमी, असुरक्षित सामाजिक जीवन, यातुन गुन्हेगारी घडते, व्यक्तीच्या स्वभावात विक्षिप्तपणा येतो. भुकेने व्याकूळ पोट कोणाला वेश्या तर कोणाला अट्टल चोर पण बनवु शकते. पण असं सगळं असताना जो ब्रामणवर्ग आहे ज्यांची राष्ट्रच्या सर्वसाधनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मालकी आहे. ही मालकी अर्थातच भटबनिया सहयोग व ताब्यातली मिडिया, सुरक्षा व्यवस्था, व न्यायपालिका आणि इतर key power institute द्वारा मिळवली. इथला ब्रामण बनिया हा first citizen म्हणुनच जगतो आणि एवढं सगळं असतानाही, भौतिक गरजांची बिलकुल कमी नसतानाही मोठमोठाले कॉर्पोरेट घोटाळे जे कैक हजार कोटीतच मोजले जातात त्यातही भट बामणच जमात आहे. सुब्रतो रॉय, मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, हर्षद मेहता, केतन पारेख इत्यादी इत्यादी जी लैय मोठी लिस्ट आहे ते सगळे भट बामणाच्या परिवारातुन आलेले आहे. हे झालं आर्थिक हितसंबंध बाबत. पण राजकारणात ही जमात कधीच शिक्षण रोजगार आरोग्य चांगलं जीवनमान अशा विषयांवर राजकीय मुद्दे घेऊन लढत नाही. यांचे राजकारणातही भाषावाद, प्रांतवाद, हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, जातीवाद, खानपान संस्कृती हीच हिंसक वळण लागलेली मुद्दे असतात. सामाजिक जीवणात पण दुसऱ्यांचा सकारात्मक रचनात्मक इतिहास खोडुन स्वताचा विकृत इतिहास घालवतात. विज्ञानाचे कट्टर शत्रू बनुन फिरतात. ज्या संस्कृतीत हागणं झाल्यावर हात धुवावा हे माहीत नव्हतं तिथे हे रामायण महाभारत आमक्या टमक्या पुरणात वैज्ञानिक उपकरणांचा शोध लागल्याचा दावा करतात. हे खुप मोठं वैज्ञानिक नैराश्याचं लक्षण आहे. यावरूनही कहर म्हणजे हीच जमात विहिंप, बजरंग दल, श्रीराम सेना, दुर्गा वाहिनी, नवभारत, हिंदु महासभा, सनातन प्रभात सारख्या हिंस्र संघटना पण आर एस एस द्वारे स्थापित, संचालित आहे. प्रश्न पडतो ही ब्रामणांची ही सामाजिक गुन्हेगारी कशातुन आली ? भौतिक गरजां पुरवल्या जाणाऱ्या साधनांची बिलकूल यांना कमी नाही, उच्च शिक्षणात हेच अग्रेसर मग आर्थिक घोटाळे, जातीपात, भाषा, प्रांतवादाचे हिंसक राजकारण का ? का अशा शेकडो संघटना ब्राह्मणांनी स्थापण केल्या ज्यांचा उद्देश फक्त हिंसा, सामाजिक दहशतवाद आहे ?
ब्राह्मणांच्या social character चा अभ्यास केला तर ही जमात भारतीय समाजात असंतोष निर्माण करणारी व स्वताही असुरक्षित भावनेतुन, नैराश्यातून सामाजिक गुन्हेगारीत अट्टल, असभ्य जमात बनल्याचे दिसुन येईल.
सर्व साधनावर अमर्यादित ताबा असलेले, भौतिक गरजांची चंगळ असणारे ब्राम्हण असंतुष्ट, नैराश्य भावनेतून गुन्हेगारीकडे का वळतात ? यावर मला वाटतं भावे, पटवर्धन, पांडे, देशपांडे, व इतर तत्सम ब्राम्हण कायस्थ सारख्या व हे जर नसतील तर यांच्या भावकीतल्या साहित्य व कला क्षेत्रात असलेल्यांनी आपल्या साहित्य व कला माध्यमातून प्रकाश टाकावा. दलित आदिवासी स्टडी सेंटर पेक्षा ब्रामण स्टडी सेंटरची indian academia, University research centre मधे गरज आहे. ब्राह्मणांच्या मानसिक संतुलन, नैराश्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. कारण मागच्या ५००० वर्षांपासून बिचारे मानसिक आजार मानसिक नैराश्याने त्रस्त आहे. नवसंशोधनातुन यांच्या पिढ्यानपिढ्यांचा रोग संपवनं गरजेचं आहे. जिन्स पॅन्ट, फॉर्मल टी-शर्ट घालुन सभ्यतेचा आव आणुन शोषित समाजाला लेक्चर देणाऱ्या काका - काकुनी आपल्या जातीच्या सामाजिक नैराश्य व गुन्हेगारीकडे साहनभुतीने बघणे ही काळाची गरज आहे.
-वैभव वैद्य....
0 notes
Text
Health: प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी खा हे फळं, आजच तुमच्या डाएटमध्ये करा समाविष्ट
Health: प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी खा हे फळं, आजच तुमच्या डाएटमध्ये करा समाविष्ट
Health: प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी खा हे फळं, आजच तुमच्या डाएटमध्ये करा समाविष्ट मुंबई, प्रथिने (Protein Diet) म्हणजेच प्रोटिन हे असे पोषक तत्व आहे जे आरोग्याचे समतोल राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, स्नायू वाढवण्यासाठी अनेक प्रकारे मदत करते. सध्या लोकं बऱ्या प्रमाणात आहाराकडे लक्ष देऊ लागले आहेत.  तसे, मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्यात प्रथिने भरपूर…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
लठ्ठपणा आणि हृदयविकार लठ्ठपणा : हृदयविकाराला आमंत्रण
लठ्ठपणा आणि हृदयविकार लठ्ठपणा : हृदयविकाराला आमंत्रण
सध्या जगभरात लठ्ठपणाची जणू काही लाटच आलेली आहे. वाढते वजन अथवा लठ्ठपणा ही अलीकडच्या काळातील सर्वांनाच हैराण करणारी समस्या बनलेली आहे. 1980 सालापासून जगभरातील अनेक देशांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच आहे. सध्याची वाढलेली दैनंदिन बैठकी जीवनशैली, संतुलित आहाराचा अभाव, फास्ट फूडचे झपाट्याने वाढलेले प्रमाण, नियमित व्यायामाची कमतरता या सर्व गोष्टी लठ्ठपणास कारणीभूत ठरतात. WHO विश्व स्वास्थ्य संस्थेनुसार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
आयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता २४ तासांहूनही कमी कालावधी शिल्लक असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात  विविध ठिकाणी अनेक धार्मिक-सांकृतिक-सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अयोध्येच्या सीमांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे संपूर्ण शहराची टेहळणी सुरू आहे. यवतमाळमध्ये श्रीरामभक्त जुगल तिवारी यांनी  अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी रामभक्त गर्दी करीत आहेत . कोल्हापूर इथं  सकल हिंदू समाजातर्फे  ऐतिहासिक दसरा चौकात उभारलेल्या श्रीरामांच्या १०८ फुटी प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. याप्रसंगी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार  धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.
****
त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांच्या आज स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यांच्या स्थापना दिनाबद्द्ल या राज्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यांनी भविष्यात प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करावे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या नांदखेडा भागामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे काल शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले तसंच जनजागृती करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना पत्र वितरण करण्यात आलं. सोबतच आरोग्य विभागाच्या शिबीराद्वारे आरोग्य तपासणीसह उपचार करण्यात आले. नागरिकांनी आकाशवाणीशी बोलताना विकसित भारत संकल्प यात्रेचे महत्व अधोरेखित केले. 
****
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या उद्या ऐवजी परवा मंगळवारी २३ जानेवारी रोजी  प्रसिध्द केल्या जाणार आहेत. उद्या जाहिर झालेल्या सार्वजनिक सुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला इथं पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात काल मतदान विषयक कार्यशाळा झाली. भावी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बनवण्यात आला असून तो शिकवण्यासाठी शाळा - महाविद्यालयांत मतदान प्रक्रीया साक्षरता मंडळांची  स्थापना करण्याचे निर्देश  निवडणूक आयोगानं दिले आहेत. सुदृढ लोकशाही प्रक्रिया आणि मतदानाबाबत जाणीवजागृती करण्याचा यामागचा उद्देश असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेराव यांनी सांगितलं. यासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि शाळांनी प्रयत्न करावे, असं  त्या म्हणाल्या.
****
अहमदनगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण कामाचं उदघाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. महापालिकेतर्फे हा पुतळा बांधण्यात येत आहे. इंदूमिल इथल्या बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीस वेग देण्यात आला असून डिसेंबर,२०२४ पर्यंत त्याचं काम पूर्णत्वास नेण्यासह  भीमा कोरेगाव इथंही डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं बनसोडे म्हणाले. अहमदनगर शहरात भव्य बुद्धविहार उभारणीसाठीही निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या इंडियन ओपन सुपर बैडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरीत गाठली आहे. आज दुपारी त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या गुरुकुल महागामीमध्ये शार्ङ्गदेव महोत्सवात आज मणिपुरी नृत्यगुरू डॉ दर्शना झव्हेरी यांना शार्ङ्गदेव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आज मांगनियार लोकगीत गायन तसंच ओडिशी नृत्य सादर होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोही पिंपळगाव इथं एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला हा आपल्या संस्कृतीला लागलेला कलंक  असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी अत्याचारित मुलीच्या परिवाराची भेट घेतली, त्यावेळी चिखलीकर बोलत होते. अशा प्रवृत्तींना कायद्यानं वेळीच लगाम लावला पाहिजे, असं ते म्हणाले. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईसाठी आरोपपत्र तयार करावं, अशी सूचना चिखलीकर यांनी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक क्रीडा स्पर्धांमध्ये काल कबड्डी, धनुर्विद्या , शूटिंग बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी स्पर्धा आकर्षणाचं केंद्र होत्या. आज या स्पर्धेत खो- खो, कुस्ती, मल्लखांब आणि रस्सीखेच या खेळांचा थरार अनुभवता येणार आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 6 months
Text
मला तुझ्या प्रीतीचा सहारा मिळाया हवता
मन प्रसन्न होते कारण,फुले फुलवाया वसंत होताहिरमुस मी प्रसन्न झालो,अशा ह्या भरवशावरती मला तुझ्या प्रीतीचा सहारा मिळाया हवताअगर तुफान नसते आले,किनारा मिळाया हवता नव्हती मंजूरी नशिबाची,नव्हती समत्ती वसंताचीनव्हती फुलबागेत,कमतरता कुठल्या सौंदर्याचीमाझ्या नजरेलाही,तुझे सौंदर्य मिळाले असते खूश होऊन मी नेत्रांना,अश्रूंनी ओले केले असतेमाझ्या करीता हसतां,तुझ्या करीता रडलो असतोतुझ्या सर्व वेदना ,मला…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करा - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : “येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. विविध कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा,” असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले. खरीप हंगाम -2023 साठी युरिया आणि डीएपी खताच्या नियोजनाबाबत आज…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
संत साहित्य अभ्यासक्रम प्रमाणपत्राचे वितरण औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : संतपीठामध्ये शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमधून अनेक विद्यार्थी घडणार आहेत. त्यामुळे समृध्द समाजाच्या निर्मितीमध्ये संतपीठाची भूमिका महत्वाची असून येथील सुविधासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले. पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठाच्या…
View On WordPress
0 notes